Home Blog Page 267

श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते…या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.

श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते…या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.

जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ “वड” व “पिंपळ” हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवां साठी व जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.
जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा “मनुष्य” लाऊ शकतो परंतु फक्त “वड” व “पिंपळ” या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त “कावळे”खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ *कावळेच*, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या “पोटातच” ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे “विष्ठा” करतात तेथेच “वड” किंवा “पिंपळ” हे वृक्ष येतात.

या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे फक्त “भाद्रपद” महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना “घराघरातून” पोषक आहार या काळात “प्रत्येक” “सु-संस्कारी” मानवांनीच दिला ? तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच “संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.

आपल्या संस्कृतीतील “ऋषि-मुनि” हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल “विद्वान”होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही “दोनच” झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार “कावळ्यांना” देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे ! फक्त ती समजून घ्यायची आपली “कुवत” कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं “पितृपक्ष” आला की “कावळ्यावर” टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो… *प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व आति-सुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धी ची कीव करावीशी वाटते. .

खबरदार जर कोणी “आपल्या” प्रथांची टींगल केली ? आणि “ऐकून”+ “पाहून” सहन केली तर ? त्याचे पण त्याच्याचच समोर “श्राध्द” करा ?

नाही तरी “कोरोनाने” मागे “आँक्सीजन” बद्दलचे महत्त्व समाजाला पटवून दिलेच आहे. जर का कावळ्यांना घरा घरातून “पितरांच्या” नावाने खायला नै मिळाले ? तर आपल्या मागील “वंशाचे” नातू+पणतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा ? कधीच ? व कुठेही ? कोणतेही ? सरकार “आँक्सीजनची” पुर्व तयारी करा ? हे सांगणार नाही ? हेच “वैज्ञानिक” स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा…..

खरच मेसेज आवडला ? तरच पाठवा ?

नाहीतर वेळ येईल तेंव्हा पाहू ? आज आम्ही “हजारो” रूपये देऊन ? लाईन मधे दिवस-दिवस ऊभे राहून ? आँक्सीजन सिलेंडर मिळविलेच ? पण भविष्यात नातू-पणतु “लांखो” रूपये देतील ? की करोंडो” देतील ? हे ती वेळच ठरवेल ? .

वरील सर्व मेसेज आपण शांतपणे वाचला व समजून घेतला !  कसा वाटला ? ते मेसेजनेच नक्की कळवा ?

श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते…या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.

श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते…या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.

जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ “वड” व “पिंपळ” हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवां साठी व जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.
जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा “मनुष्य” लाऊ शकतो परंतु फक्त “वड” व “पिंपळ” या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त “कावळे”खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ *कावळेच*, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या “पोटातच” ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे “विष्ठा” करतात तेथेच “वड” किंवा “पिंपळ” हे वृक्ष येतात.

या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे फक्त “भाद्रपद” महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना “घराघरातून” पोषक आहार या काळात “प्रत्येक” “सु-संस्कारी” मानवांनीच दिला ? तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच “संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.

आपल्या संस्कृतीतील “ऋषि-मुनि” हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल “विद्वान”होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही “दोनच” झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार “कावळ्यांना” देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे ! फक्त ती समजून घ्यायची आपली “कुवत” कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं “पितृपक्ष” आला की “कावळ्यावर” टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो… *प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व आति-सुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धी ची कीव करावीशी वाटते. .

खबरदार जर कोणी “आपल्या” प्रथांची टींगल केली ? आणि “ऐकून”+ “पाहून” सहन केली तर ? त्याचे पण त्याच्याचच समोर “श्राध्द” करा ?

नाही तरी “कोरोनाने” मागे “आँक्सीजन” बद्दलचे महत्त्व समाजाला पटवून दिलेच आहे. जर का कावळ्यांना घरा घरातून “पितरांच्या” नावाने खायला नै मिळाले ? तर आपल्या मागील “वंशाचे” नातू+पणतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा ? कधीच ? व कुठेही ? कोणतेही ? सरकार “आँक्सीजनची” पुर्व तयारी करा ? हे सांगणार नाही ? हेच “वैज्ञानिक” स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा…..

खरच मेसेज आवडला ? तरच पाठवा ?

नाहीतर वेळ येईल तेंव्हा पाहू ? आज आम्ही “हजारो” रूपये देऊन ? लाईन मधे दिवस-दिवस ऊभे राहून ? आँक्सीजन सिलेंडर मिळविलेच ? पण भविष्यात नातू-पणतु “लांखो” रूपये देतील ? की करोंडो” देतील ? हे ती वेळच ठरवेल ? .

वरील सर्व मेसेज आपण शांतपणे वाचला व समजून घेतला !  कसा वाटला ? ते मेसेजनेच नक्की कळवा ?

आदरणीय पंतप्रधान, भारताची शान,युवकांचे #प्रेरणास्थान,ज्यांनी वाढविला जगात भारताचा सन्मान असे श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त #शिरुर भारतीय जनता पार्टीच्या वतिने चहा

*आदरणीय #पंतप्रधान, भारताची शान,युवकांचे #प्रेरणास्थान,ज्यांनी वाढविला जगात #भारताचा सन्मान असे #श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त #शिरुर भारतीय जनता पार्टीच्या वतिने #चहा विक्रेत्यांचा शाल,पुष्प देऊन सन्मान करण्यात आला*.
*या कार्यक्रम प्रसंगी भाजपा तालुका संपर्क प्रमुख श्री.बाबुरावजी पाचंगे, शिरुर भाजपा कार्याध्यक्ष मितेशजी गादिया, सरचिटणीस विजय नर्के,उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष सुनील गुप्ता, उपाध्यक्ष रेशमाताई शेख,महिला मोर्चा अध्यक्ष रश्मीताई क्षिरसागर,सरचिटणीस अनघाताई पाठकजी,सरचिटणिस त्रुप्तीताई पंचभाई,उपाध्यक्ष वैशालीताई ठुबे इ.पदाधिकारी उपस्थित होते*.

प्रधानमंत्री जि को जन्म दिन कि शुभकामना

हिंदुस्थान के भाग्यविधाते देश के प्रधानमंत्री जि को जन्म दीन कि शुभकामना

सर आप सुखि आनंदी और निरोगी रहो और बहुत सालोतक देशसेवा करो यहि एक छोटीशी शुभकामना

आपका

रामवर्मा आसबे

संपादक :- नमोन्युजनेशन

सहसंपादक:- शिव- कल्याण न्यूज

 

 

 

 

आयडियल सोसायटी तर्फे यंदाचा गणेश उत्सव शासनाच्या आदेशानुसार अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. 

आयडियल सोसायटी तर्फे यंदाचा गणेश उत्सव शासनाच्या आदेशानुसार अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

प्रतिश्ठापना, अथर्वशीर्ष, सकाळ व संध्याकाळ श्रींची आरती असे फक्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

५ व्या दिवशी सत्यनारायण पूजेनंतर श्रींना भावपुर्ण निरोप देण्यात आला.  महापौरांनी केलेल्या आवाहनानुसार विसर्जन सोसायटीच्या मैदानावरच करण्यात आले.  त्यासाठी नीता केअर फाउंडेशनच्या संचालिका पल्लवी गाडगीळ यांनी प्लास्टिकचे मोठे कंटेनर्स सोसायटीस भेट दिले.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार वढावकर, मकरंद केतकर, सोमदत्त पटवर्धन, दयानंद जवळकर, अतुल अंबर्डेकर, भुषण जोशी आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, इंदापूर*

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, इंदापूर*
पुणे शहरातील एका १४ वर्षीय चिमुरडीवर पुण्यातील एकूण १३ नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. शिक्षणाच्या माहेरघरात माणुसकीला काळिमा फासणारी अशी ही घटना. आणि त्यानंतर साकिनाका येथील ३३ वर्षीय महिलेवर आत्याचराची घटना., या घटनेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी व महाराष्ट्र भरात वाढत चाललेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात कडक कारवाई व्हावी, लवकरात लवकर शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा आणि या घटनेतील बलात्कारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे.
तहसीलदार मा.श्रीकांत पाटील साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले. नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अभाविप कार्यकर्ते यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र सरकारला केली आहे.आणि तहसीलदार कार्यालय समोर महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध निषेध करण्यात आला. या झोपलेल्या राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ इंदापूर शहर सहमंत्री याने घोषणा दिल्या, त्यावेळी सहमंत्री भरत आसबे,ओंकार हिंगमिरे,प्रथमेश पिसे, स्वप्निल भंडलकर,श्रीकांत चिंगळे,चैतन्य माळशिकारे,अजित गायकवाड ,पांडुरंग तात्या शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होतें.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, इंदापूर*

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, इंदापूर*
पुणे शहरातील एका १४ वर्षीय चिमुरडीवर पुण्यातील एकूण १३ नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. शिक्षणाच्या माहेरघरात माणुसकीला काळिमा फासणारी अशी ही घटना. आणि त्यानंतर साकिनाका येथील ३३ वर्षीय महिलेवर आत्याचराची घटना., या घटनेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी व महाराष्ट्र भरात वाढत चाललेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात कडक कारवाई व्हावी, लवकरात लवकर शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा आणि या घटनेतील बलात्कारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे.
तहसीलदार मा.श्रीकांत पाटील साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले. नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अभाविप कार्यकर्ते यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र सरकारला केली आहे.आणि तहसीलदार कार्यालय समोर महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध निषेध करण्यात आला. या झोपलेल्या राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ इंदापूर शहर सहमंत्री याने घोषणा दिल्या, त्यावेळी सहमंत्री भरत आसबे,ओंकार हिंगमिरे,प्रथमेश पिसे, स्वप्निल भंडलकर,श्रीकांत चिंगळे,चैतन्य माळशिकारे,अजित गायकवाड ,पांडुरंग तात्या शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होतें.

सौ.उमा महेश तिर्लोटकर यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार

सौ.उमा महेश तिर्लोटकर यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ यांनी कळविले आहे .लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्षा संदीपा वाघ यांनी कळविले आहे. कोविड काळात “शाळा बंद पण शिक्षण सुरू …..” यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत राज्यस्तरीय ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. यामध्ये सौ . उमा तिर्लोटकर इयत्ता चौथीसाठी तज्ञ मार्गदर्शक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत .गरीब ,गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारे आर्थिक मदत करणे, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या सौ .उमा तिर्लोटकर यांना विविध सामाजिक संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच विविध शिक्षक स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. सौ.उमा महेश तिर्लोटकर या मुंबईतील घाटकोपर येथील श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यालय येथे कार्यरत आहेत.

सौ.उमा महेश तिर्लोटकर यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार

सौ.उमा महेश तिर्लोटकर यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ यांनी कळविले आहे .लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्षा संदीपा वाघ यांनी कळविले आहे. कोविड काळात “शाळा बंद पण शिक्षण सुरू …..” यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत राज्यस्तरीय ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. यामध्ये सौ . उमा तिर्लोटकर इयत्ता चौथीसाठी तज्ञ मार्गदर्शक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत .गरीब ,गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारे आर्थिक मदत करणे, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या सौ .उमा तिर्लोटकर यांना विविध सामाजिक संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच विविध शिक्षक स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. सौ.उमा महेश तिर्लोटकर या मुंबईतील घाटकोपर येथील श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यालय येथे कार्यरत आहेत.

कुलदेवता/कुलदेवी की पूजा क्यूं करनी चाहिये

कुलदेवता/कुलदेवी की पूजा क्यूं करनी चाहिये -भाग दो |*

*******
हिन्दू पारिवारिक आराध्य व्यवस्था में कुल देवता/कुलदेवी का स्थान सदैव से रहा है ,,प्रत्येक हिन्दू परिवार किसी न किसी ऋषि के वंशज हैं जिनसे उनके गोत्र का पता चलता है ,बाद में कर्मानुसार इनका विभाजन वर्णों में हो गया विभिन्न कर्म करने के लिए ,जो बाद में उनकी विशिष्टता बन गया और जाति कहा जाने लगा । हर जाति वर्ग , किसी न किसी ऋषि की संतान है और उन मूल ऋषि से उत्पन्न संतान के लिए वे ऋषि या ऋषि पत्नी कुलदेव / कुलदेवी के रूप में पूज्य हैं । पूर्व के हमारे कुलों अर्थात पूर्वजों के खानदान के वरिष्ठों ने अपने लिए उपयुक्त कुल देवता अथवा कुलदेवी का चुनाव कर उन्हें पूजित करना शुरू किया था ,ताकि एक आध्यात्मिक और पारलौकिक शक्ति कुलों की रक्षा करती रहे जिससे उनकी नकारात्मक शक्तियों/ऊर्जाओं और वायव्य बाधाओं से रक्षा होती रहे तथा वे निर्विघ्न अपने कर्म पथ पर अग्रसर रह उन्नति करते रहें |

*समय क्रम में परिवारों के एक दुसरे स्थानों पर स्थानांतरित होने ,धर्म परिवर्तन करने ,आक्रान्ताओं के भय से विस्थापित होने ,जानकार व्यक्ति के असमय मृत होने ,संस्कारों के क्षय होने ,विजातीयता पनपने ,इनके पीछे के कारण को न समझ पाने आदि के कारण बहुत से परिवार अपने कुल देवता /देवी को भूल गए अथवा उन्हें मालूम ही नहीं रहा की उनके कुल देवता /देवी कौन हैं या किस प्रकार उनकी पूजा की जाती है ,इनमें पीढ़ियों से शहरों में रहने वाले परिवार अधिक हैं ,कुछ स्वयंभू आधुनिक मानने वाले और हर बात में वैज्ञानिकता खोजने वालों ने भी अपने ज्ञान के गर्व में अथवा अपनी वर्त्तमान अच्छी स्थिति के गर्व में इन्हें छोड़ दिया या इन पर ध्यान नहीं दिया |*

*कुल देवता /देवी की पूजा छोड़ने के बाद कुछ वर्षों तक तो कोई ख़ास अंतर नहीं समझ में आता ,किन्तु उसके बाद जब सुरक्षा चक्र हटता है तो परिवार में दुर्घटनाओं ,नकारात्मक ऊर्जा ,वायव्य बाधाओं का बेरोक-टोक प्रवेश शुरू हो जाता है ,उन्नति रुकने लगती है ,पीढ़िया अपेक्षित उन्नति नहीं कर पाती ,संस्कारों का क्षय ,नैतिक पतन ,कलह, उपद्रव ,अशांति शुरू हो जाती हैं ,व्यक्ति कारण खोजने का प्रयास करता है, कारण जल्दी नहीं पता चलता क्योकि व्यक्ति की ग्रह स्थितियों से इनका बहुत मतलब नहीं होता है ,अतः ज्योतिष आदि से इन्हें पकड़ना मुश्किल होता है ,भाग्य कुछ कहता है और व्यक्ति के साथ कुछ और घटता है|*

कुल देवता या देवी हमारे वह सुरक्षा आवरण हैं जो
किसी भी बाहरी बाधा ,नकारात्मक ऊर्जा के परिवार
में अथवा व्यक्ति पर प्रवेश से पहले सर्वप्रथम उससे संघर्ष करते हैं और उसे रोकते हैं ,यह पारिवारिक संस्कारों और नैतिक आचरण के प्रति भी समय समय पर सचेत करते रहते हैं ,यही किसी भी ईष्ट को दी जाने वाली पूजा को ईष्ट तक पहुचाते हैं ,,यदि इन्हें पूजा नहीं मिल रही होती है तो यह नाराज भी हो सकते हैं और निर्लिप्त भी हो सकते हैं ,,ऐसे में आप किसी भी ईष्ट की आराधना करे वह उस ईष्ट तक नहीं पहुँचता ,क्योकि सेतु कार्य करना बंद कर देता है ,,बाहरी बाधाये ,अभिचार आदि ,नकारात्मक ऊर्जा बिना बाधा व्यक्ति तक पहुचने लगती है ,,कभी कभी व्यक्ति या परिवारों द्वारा दी जा रही ईष्ट की पूजा कोई अन्य बाहरी वायव्य शक्ति लेने लगती है ,अर्थात पूजा न ईष्ट तक जाती है न उसका लाभ मिलता है|

ऐसा कुलदेवता की निर्लिप्तता अथवा उनके कम
शशक्त होने से होता है ।

*कुलदेवता या देवी सम्बंधित व्यक्ति के पारिवारिक संस्कारों के प्रति संवेदनशील होते हैं और पूजा पद्धति ,उलटफेर ,विधर्मीय क्रियाओं अथवा पूजाओं से रुष्ट हो सकते हैं ,सामान्यतया इनकी पूजा वर्ष में एक बार अथवा दो बार निश्चित समय पर होती है ,यह परिवार के अनुसार भिन्न समय होता है और भिन्न विशिष्ट पद्धति होती है ,,शादी-विवाह-संतानोत्पत्ति आदि होने पर इन्हें विशिष्ट पूजाएँ भी दी जाती हैं ,,,यदि यह सब बंद हो जाए तो या तो यह नाराज होते हैं या कोई मतलब न रख मूकदर्शक हो जाते हैं और परिवार बिना किसी सुरक्षा आवरण के पारलौकिक शक्तियों के लिए खुल जाता है ,परिवार में विभिन्न तरह की परेशानियां शुरू हो जाती हैं ,,अतः प्रत्येक व्यक्ति और परिवार को अपने कुल देवता या देवी को जानना चाहिए तथा यथायोग्य उन्हें पूजा प्रदान करनी चाहिए, जिससे परिवार की सुरक्षा -उन्नति होती रहे ।*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*जो लोग यह नही जानते कि कौन हैं हमारी कुलदेवी या कुल देवता*
*1-गोत्र के अनुसार कुलदेवी या कुलदेवता की पहचान होती है ।जैसे वैश्य समाज में सभी की कुलदेवी महालक्ष्मी माता को माना गया है लेकिन कई गौत्र के वैश्यों ने महालक्ष्मी माता के अलग अलग रुपों को अपनी कुल देवी बनाया ।अतः जिन्हें इस बारे में जानकारी नहीं है वे माता महालक्ष्मी को अपनी कुलदेवी मानकर पूजित करें।
2-आदि गौड़ समाज अपने गोत्र के अनुसार -कल्याणी माता,काली माता,कृष्णा माता,चामुंडा माता जयंती माता,जीन माता, नरवरिया देवी,रुचि माता,सत्यवती, समा देवी,सहदेवी को अपनी कुलदेवी के रूप में पूजते हैं
3-भार्गव समाज -अधिकतर चंडी माता,नागन ,शीतला माता ,चामुंडा और शाकुम्भरी देवी को पूजते हैं।
4-दाधीच समाज की कुलदेवी दधिमती माता है।
5-कायस्थ एवं खंडेलवाल समाज -जीन माता, बिजासन माता,अंजनी माता,यमुना माता,राज राजेश्वरी माता,हुलहुल माता,आशापुरा माता,चामुंडा माता
*इसी प्रकार हर गोत्र की कुलदेवी अलग अलग होती हैं जिनका वर्णन यहां नही किया जा सकता है।
*जिन सज्जनो को अपनी कुलदेवी के विषय मे जानकारी नहीं है उन्हें चाहिये कि अपने इष्ट देव को ही कुलदेवता व कुलदेवी के रूप में स्वीकार कर पूजित करें एवं पूजन के समय -ॐ कुलदेवोभ्य नमः ,कुलदेवी नम: का उच्चारण कर पूजा करें।*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*पित्र दोष से निवारण एवं उपाय समस्या व समाधान सम्बन्धी जानकारी अगली पोस्ट में दी जायेगी*
———–+++—-🙏—-+++———-

error: Content is protected !!