Home Blog Page 264

बेचैन शेजारी

बेचैन शेजारी
समाजात आपल्या आसपास आसणिरी लोक म्हणजे आपला शेजारी हे शेजारी जर का बेचैन सतिल तर ती स्वता पण सुखी नसतात व इतरांना पण सूखि राहुन देत नाहीत अशा शेजारच्या लक्षणात येवढच आसते कि सतत बेचैन राहतात व शेजारच्या प्रपंचात पण बेचैन पणा आणतात व सतत शेजारच्या चे काय चालु आहे शेजारच्या चा व्यवसाय कसा चालु आहे नवराबायको मध्ये काय चालु आहे या कडे सारखे लक्ष देतात शेजारच्या चा विकास झालेले पण बगवत नाही सतत खुणशा विचारात आसतात

बेचैन शेजारी

बेचैन शेजारी
समाजात आपल्या आसपास आसणिरी लोक म्हणजे आपला शेजारी हे शेजारी जर का बेचैन सतिल तर ती स्वता पण सुखी नसतात व इतरांना पण सूखि राहुन देत नाहीत अशा शेजारच्या लक्षणात येवढच आसते कि सतत बेचैन राहतात व शेजारच्या प्रपंचात पण बेचैन पणा आणतात व सतत शेजारच्या चे काय चालु आहे शेजारच्या चा व्यवसाय कसा चालु आहे नवराबायको मध्ये काय चालु आहे या कडे सारखे लक्ष देतात शेजारच्या चा विकास झालेले पण बगवत नाही सतत खुणशा विचारात आसतात

गरिब गाय व माजलेल बोकड

गरिब गाय व माजलेल बोकड

एका प्राणि संग्रहालया मध्ये खुप अशे प्राणि आसतात परंतु या प्राणिसंग्रहालया मध्ये. एक गरिब गाय व माजलेले बोकड प्रसिद्ध आसते ते या दोघांच्या वागण्या मुळे प्राणि संग्रहालयाचा चालक हा सर्व प्राण्यांला खाण्यासाठी व्यवस्थित जपत आसतो पण हि गरिब दिसणारी गाय व माजलेले बोकड हि वेगळीच वागतात हे माजलेले बोकड या गरिब गायच्या अंगाभोवति खेळणे आसपास फिरणे खेळत खेळत अंगावरति चढणे आशे क्रुत्या करत आसते हे आसे क्रुत्य या गाईला पण हाळु हाळु चांगले वाटाय लागते आसले क्रुत्य सारखे चालु राहिल्या मुळे इतर प्राण्यांवरति परिणाम होऊ लागला हे माजलेले बोकड हि गरिब (दिसाय गरिब पण आतुन खोडिल)जिकडे जाइल तिकडे फिराय लागले या मुळे आसपास आसणिरी इतर बोकडे पण या माजलेल्या बोकडा प्रमाणे तिच्या बरोबर वागणूक कराय लागले तेव्हा हि गाय पण तिला या बोकडाच्या वागण्याचि मजा वाटत आसल्याने ति पण प्रतिसाद देऊ लागलि हे काहि दिवस चालु राहिले पण हे माजलेले बोकड मोठे झाले मुळे या प्रणिसंग्रहा लयाच्या चालकाणे कसाई बोलवून त्या माजलेल्या बोकडाला कापाय दिले व या गाईच्या पण लक्षनात बदल झाल्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या चालकाणे विचार केला कि या गाईच्या आशा लक्षणामुळे इतर प्राण्यांवरति परिणाम होइल या मुळे या गाइला पण कसाई ला कापण्या साठि विकुन टाकली.
तातपर्य:- आपल्या मधिल वाईट गुणा मुळे व वाईट संगति मुळे शेवट हा वाईटच होतो

तातपर्य:- जसे लक्षण तसे शेवट

लिखान व संकलन :- रामवर्मा आसबे

गरिब गाय व माजलेल बोकड

गरिब गाय व माजलेल बोकड

एका प्राणि संग्रहालया मध्ये खुप अशे प्राणि आसतात परंतु या प्राणिसंग्रहालया मध्ये. एक गरिब गाय व माजलेले बोकड प्रसिद्ध आसते ते या दोघांच्या वागण्या मुळे प्राणि संग्रहालयाचा चालक हा सर्व प्राण्यांला खाण्यासाठी व्यवस्थित जपत आसतो पण हि गरिब दिसणारी गाय व माजलेले बोकड हि वेगळीच वागतात हे माजलेले बोकड या गरिब गायच्या अंगाभोवति खेळणे आसपास फिरणे खेळत खेळत अंगावरति चढणे आशे क्रुत्या करत आसते हे आसे क्रुत्य या गाईला पण हाळु हाळु चांगले वाटाय लागते आसले क्रुत्य सारखे चालु राहिल्या मुळे इतर प्राण्यांवरति परिणाम होऊ लागला हे माजलेले बोकड हि गरिब (दिसाय गरिब पण आतुन खोडिल)जिकडे जाइल तिकडे फिराय लागले या मुळे आसपास आसणिरी इतर बोकडे पण या माजलेल्या बोकडा प्रमाणे तिच्या बरोबर वागणूक कराय लागले तेव्हा हि गाय पण तिला या बोकडाच्या वागण्याचि मजा वाटत आसल्याने ति पण प्रतिसाद देऊ लागलि हे काहि दिवस चालु राहिले पण हे माजलेले बोकड मोठे झाले मुळे या प्रणिसंग्रहा लयाच्या चालकाणे कसाई बोलवून त्या माजलेल्या बोकडाला कापाय दिले व या गाईच्या पण लक्षनात बदल झाल्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या चालकाणे विचार केला कि या गाईच्या आशा लक्षणामुळे इतर प्राण्यांवरति परिणाम होइल या मुळे या गाइला पण कसाई ला कापण्या साठि विकुन टाकली.
तातपर्य:- आपल्या मधिल वाईट गुणा मुळे व वाईट संगति मुळे शेवट हा वाईटच होतो

तातपर्य:- जसे लक्षण तसे शेवट

लिखान व संकलन :- रामवर्मा आसबे

अखंड अनुसंधान ठेवण्याकरिता काय करावे ?

अखंड अनुसंधान ठेवण्याकरिता काय करावे ?*

भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो,
म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो. त्याच्या प्रेरणेनेच सर्व घडते आहे, अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली, म्हणजे भगवंतावर प्रेम जडते.

जे जे काही करायचे ते भगवंताकरिता करावे; म्हणजे पापपुण्याची बाधा आपल्याला होणार नाही.
एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले. घरात तर त्यांना जेवू घालायला काही नव्हते. आणि अतिथीला भगवत्स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे, तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली. चोरी करणे हे वाईट असले,तरी ती भगवंताकरिता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले.

निदान, कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे, म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल.

आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही, असा एकदा दृढ निश्चय करावा. आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा. तथापि हे साधणे कठीण आहे.
त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे, जे काही घडते आहे ते भगवत्प्रेरणेने, त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे, अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी.
आणि हेही साधत नसेल, तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते.

सध्या आपले उलट चालले आहे; आपण देहाने पूजा करतो, यात्राबित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो.

सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरिता कष्ट करते; नवर्याचे कदाचित् ती फारसे करीतही नसेल, पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसे, प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे, पण मनात मात्र ‘मी रामाचा आहे’ ही अखंड आठवण ठेवावी.

आपले स्टेशन ठरून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील; उभे राहावे लागेल, निरनिराळ्या तर्हेचे लोक भेटतील. पण स्टेशनावर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरून जातो. तसे भगवंताचे ध्येय निश्चित करावे.
भगवन्नाम हे भगवत्कृपेसाठी घ्यावे, कामनापूर्तीसाठी नसावे; नामच ध्येय गाठून देईल.

भगवंताप्रमाणे आपणदेखील, प्रपंचात असून बाहेर राहावे; आपल्या देहाकडे साक्षित्वाने पाहायला शिकावे.
पण ते साधत नसेल, तर व्यापात राहून अनुसंधानात असावे.

वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेली विसरेल, पण् अंतःकरणात घट्ट धरलेले भगवंताचे अनुसंधान कधी विसरायचे नाही.

*२६९ . कलियुगात अवतार नसला तरी ‘नामावतार’ आहे , आणि तोच खरा तारक आहे .*

*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*

पितरों का उद्धार*

पितरों का उद्धार*

🙏🏻 *भगवान शिव अपने पुत्र से कहते हैं: कार्तिकेय ! संसार में विशेषतः कलियुग में वे ही मनुष्य धन्य हैं, जो सदा पितरों के उद्धार के लिये श्रीहरि का सेवन करते हैं । बेटा ! बहुत से पिण्ड देने और गया में श्राद्ध आदि करने की क्या आवश्यकता है। वे मनुष्य तो हरिभजन के ही प्रभाव से पितरों का नरक से उद्धार कर देते हैं। यदि पितरों के उद्देश्य से दूध आदि के द्वारा भगवान विष्णु को स्नान कराया जाय तो वे पितर स्वर्ग में पहुँचकर कोटि कल्पों तक देवताओं के साथ निवास करते हैं। – पद्मपुराण*

🌷 *श्राद्ध में भोजन कराने का विधान* 🌷
🙏🏻 *भोजन के लिए उपस्थित अन्न अत्यंत मधुर, भोजनकर्त्ता की इच्छा के अनुसार तथा अच्छी प्रकार सिद्ध किया हुआ होना चाहिए। पात्रों में भोजन रखकर श्राद्धकर्त्ता को अत्यंत सुंदर एवं मधुरवाणी से कहना चाहिए किः ‘हे महानुभावो ! अब आप लोग अपनी इच्छा के अनुसार भोजन करें।’*
🙏🏻 *फिर क्रोध तथा उतावलेपन को छोड़कर उन्हें भक्ति पूर्वक भोजन परोसते रहना चाहिए।*
🙏🏻 *ब्राह्मणों को भी दत्तचित्त और मौन होकर प्रसन्न मुख से सुखपूर्वक भोजन कराना चाहिए।*
➡ *”लहसुन, गाजर, प्याज, करम्भ (दही मिला हुआ आटा या अन्य भोज्य पदार्थ) आदि वस्तुएँ जो रस और गन्ध से युक्त हैं श्राद्धकर्म में निषिद्ध हैं।”(वायु पुराणः 78.12)*
➡ *”ब्राह्मण को चाहिए कि वह भोजन के समय कदापि आँसू न गिराये, क्रोध न करे, झूठ न बोले, पैर से अन्न को न छुए और उसे परोसते हुए न हिलाये। आँसू गिराने से श्राद्धान्न भूतों को, क्रोध करने से शत्रुओं को, झूठ बोलने से कुत्तों को, पैर छुआने से राक्षसों को और उछालने से पापियों को प्राप्त होता है।”(मनुस्मृतिः 3.229.230)*
➡ *”जब तक अन्न गरम रहता है और ब्राह्मण मौन होकर भोजन करते हैं, भोज्य पदार्थों के गुण नहीं बतलाते तब तक पितर भोजन करते हैं। सिर में पगड़ी बाँधकर या दक्षिण की ओर मुँह करके या खड़ाऊँ पहनकर जो भोजन किया जाता है उसे राक्षस खा जाते हैं।”(मनुस्मृतिः 3.237.238)*
➡ *”भोजन करते हुए ब्राह्मणों पर चाण्डाल, सुअर, मुर्गा, कुत्ता, रजस्वला स्त्री और नपुंसक की दृष्टि नहीं पड़नी चाहिए। होम, दान, ब्राह्मण-भोजन, देवकर्म और पितृकर्म को यदि ये देख लें तो वह कर्म निष्फल हो जाता है।*
➡ *सुअर के सूँघने से, मुर्गी के पंख की हवा लगने से, कुत्ते के देखने से और शूद्र के छूने से श्राद्धान्न निष्फल हो जाता है। लँगड़ा, काना, श्राद्धकर्ता का सेवक, हीनांग, अधिकांग इन सबको श्राद्ध-स्थल से हटा दें।”(मनुस्मृतिः 3.241.242)*
➡ *”श्राद्ध से बची हुई भोजनादि वस्तुएँ स्त्री को तथा जो अनुचर न हों ऐसे शूद्र को नहीं देनी चाहिए। जो अज्ञानवश इन्हें दे देता है, उसका दिया हुआ श्राद्ध पितरों को नहीं प्राप्त होता। इसलिए श्राद्धकर्म में जूठे बचे हुए अन्नादि पदार्थ किसी को नहीं देना चाहिए।”(वायु पुराणः 79.83)*
🙏🏻 *श्राद्ध महिमा पुस्तक से*

🕉🐚⚔🚩🌞🇮🇳⚔🌷🙏🏻

इसे कहते हैं सही वोट की ताक़त आज दुनियां के सबसे ताकतवर देश में वन्दे मातरम् की गूंज उठी विश्व गुरू बनने की ओर मेरा देश भारत

इसे कहते हैं सही वोट की ताक़त आज दुनियां के सबसे ताकतवर देश में वन्दे मातरम् की गूंज उठी विश्व गुरू बनने की ओर मेरा देश भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

आज का हिन्दू पंचांग दिनांक 25 सितम्बर 2021

🌞 ~ *आज का हिन्दू पंचांग* ~ 🌞
⛅ *दिनांक 25 सितम्बर 2021*
⛅ *दिन – शनिवार*
⛅ *विक्रम संवत – 2078 (गुजरात – 2077)*
⛅ *शक संवत -1943*
⛅ *अयन – दक्षिणायन*
⛅ *ऋतु – शरद*
⛅ *मास -अश्विन (गुजरात एवं महाराष्ट्र के अनुसार – भाद्रपद)*
⛅ *पक्ष – कृष्ण*
⛅ *तिथि – चतुर्थी सुबह 10:36 तक तत्पश्चात पंचमी*
⛅ *नक्षत्र – भरणी सुबह 11:33 तक तत्पश्चात कृत्तिका*
⛅ *योग – हर्षण दोपहर 02:51 तक तत्पश्चात वज्र*
⛅ *राहुकाल – सुबह 09:29 से सुबह 11:00 तक*
⛅ *सूर्योदय – 06:29*
⛅ *सूर्यास्त – 18:30*
⛅ *दिशाशूल – पूर्व दिशा में*
⛅ *व्रत पर्व विवरण – पंचमी का श्राद्ध*
💥 *विशेष – चतुर्थी को मूली खाने से धन का नाश होता है। (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞

🌷 *पितरों का उद्धार* 🌷
🙏🏻 *भगवान शिव अपने पुत्र से कहते हैं: कार्तिकेय ! संसार में विशेषतः कलियुग में वे ही मनुष्य धन्य हैं, जो सदा पितरों के उद्धार के लिये श्रीहरि का सेवन करते हैं । बेटा ! बहुत से पिण्ड देने और गया में श्राद्ध आदि करने की क्या आवश्यकता है। वे मनुष्य तो हरिभजन के ही प्रभाव से पितरों का नरक से उद्धार कर देते हैं। यदि पितरों के उद्देश्य से दूध आदि के द्वारा भगवान विष्णु को स्नान कराया जाय तो वे पितर स्वर्ग में पहुँचकर कोटि कल्पों तक देवताओं के साथ निवास करते हैं। – पद्मपुराण*
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞

🌷 *श्राद्ध में भोजन कराने का विधान* 🌷
🙏🏻 *भोजन के लिए उपस्थित अन्न अत्यंत मधुर, भोजनकर्त्ता की इच्छा के अनुसार तथा अच्छी प्रकार सिद्ध किया हुआ होना चाहिए। पात्रों में भोजन रखकर श्राद्धकर्त्ता को अत्यंत सुंदर एवं मधुरवाणी से कहना चाहिए किः ‘हे महानुभावो ! अब आप लोग अपनी इच्छा के अनुसार भोजन करें।’*
🙏🏻 *फिर क्रोध तथा उतावलेपन को छोड़कर उन्हें भक्ति पूर्वक भोजन परोसते रहना चाहिए।*
🙏🏻 *ब्राह्मणों को भी दत्तचित्त और मौन होकर प्रसन्न मुख से सुखपूर्वक भोजन कराना चाहिए।*
➡ *”लहसुन, गाजर, प्याज, करम्भ (दही मिला हुआ आटा या अन्य भोज्य पदार्थ) आदि वस्तुएँ जो रस और गन्ध से युक्त हैं श्राद्धकर्म में निषिद्ध हैं।”(वायु पुराणः 78.12)*
➡ *”ब्राह्मण को चाहिए कि वह भोजन के समय कदापि आँसू न गिराये, क्रोध न करे, झूठ न बोले, पैर से अन्न को न छुए और उसे परोसते हुए न हिलाये। आँसू गिराने से श्राद्धान्न भूतों को, क्रोध करने से शत्रुओं को, झूठ बोलने से कुत्तों को, पैर छुआने से राक्षसों को और उछालने से पापियों को प्राप्त होता है।”(मनुस्मृतिः 3.229.230)*
➡ *”जब तक अन्न गरम रहता है और ब्राह्मण मौन होकर भोजन करते हैं, भोज्य पदार्थों के गुण नहीं बतलाते तब तक पितर भोजन करते हैं। सिर में पगड़ी बाँधकर या दक्षिण की ओर मुँह करके या खड़ाऊँ पहनकर जो भोजन किया जाता है उसे राक्षस खा जाते हैं।”(मनुस्मृतिः 3.237.238)*
➡ *”भोजन करते हुए ब्राह्मणों पर चाण्डाल, सुअर, मुर्गा, कुत्ता, रजस्वला स्त्री और नपुंसक की दृष्टि नहीं पड़नी चाहिए। होम, दान, ब्राह्मण-भोजन, देवकर्म और पितृकर्म को यदि ये देख लें तो वह कर्म निष्फल हो जाता है।*
➡ *सुअर के सूँघने से, मुर्गी के पंख की हवा लगने से, कुत्ते के देखने से और शूद्र के छूने से श्राद्धान्न निष्फल हो जाता है। लँगड़ा, काना, श्राद्धकर्ता का सेवक, हीनांग, अधिकांग इन सबको श्राद्ध-स्थल से हटा दें।”(मनुस्मृतिः 3.241.242)*
➡ *”श्राद्ध से बची हुई भोजनादि वस्तुएँ स्त्री को तथा जो अनुचर न हों ऐसे शूद्र को नहीं देनी चाहिए। जो अज्ञानवश इन्हें दे देता है, उसका दिया हुआ श्राद्ध पितरों को नहीं प्राप्त होता। इसलिए श्राद्धकर्म में जूठे बचे हुए अन्नादि पदार्थ किसी को नहीं देना चाहिए।”(वायु पुराणः 79.83)*
🙏🏻

🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🙏🏻🌷🌸🌼💐☘🌹🌻🌺🙏🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩

वेळ नाते संपत्ती

वेळ
निघुन गेल्यावरच लोकांना कळत जपल आसतं तर संपले नसते मग ती संपत्ती आसो या नाते म्हणूनच जे आहे त्यातच आनंदी रहा आलेलि वाईट वेळ घालवा नाते या व्यक्ती नको वेळ परत आनता येइल संपत्ती कमवता येइल पण व्यक्ती परत आनता येनार नाही
:-
रामवर्मा आसबे

वेळ नाते संपत्ती

वेळ
निघुन गेल्यावरच लोकांना कळत जपल आसतं तर संपले नसते मग ती संपत्ती आसो या नाते म्हणूनच जे आहे त्यातच आनंदी रहा आलेलि वाईट वेळ घालवा नाते या व्यक्ती नको वेळ परत आनता येइल संपत्ती कमवता येइल पण व्यक्ती परत आनता येनार नाही
:-
रामवर्मा आसबे

error: Content is protected !!