Home Blog Page 313

एकदा ” शरीरशास्त्रा ” चा अभ्यास केला तर, हा चारही वेद वाचण्या सारखाच आहे !

 नमोन्यूजनेशन

एकदा ” शरीरशास्त्रा ” चा अभ्यास केला तर, हा चारही वेद वाचण्या सारखाच आहे !

( वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करुन थक्क झाले आहेत ! )

*मानवी शरीर अदभुत आहे.*

*मजबुत फुफ्फुस :-*
आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाही येत.
जर फुफ्फुसाला खेचून लांब केलं तर ते टेनिस कोर्टचा एक हिस्सा पूर्ण व्यापून टाकेल.

*अशी कोणतीही फॅक्टरी नाही :-*
आपले शरीर दर सेकंदाला २५ करोड, नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जां पेक्षा जास्त रक्त कोषिकांचे उत्पादन / नाश होते. शरीरात २५०० अब्ज रक्त कोषिका सतत असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषिका असतात.

*लाखो किलोमीटर चा प्रवास :-*
मानवाचे रक्त शरिरात दररोज १’९२’००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरीरात साधारणपणे ५.६ लिटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा, संपूर्ण शरीराचे भ्रमण करते.

*धडधड :-*
तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १’००’००० वेळा घडकतं ! वर्षभरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. ह्रदयाच्या पंम्पिंग चा दाब एवढा जास्त असतो की, रक्ताची चिळकांडी ३० फूट वर उडू शकते !

*सर्व कॅमेरे आणि दूर्बिण निष्फळ :-*

मानवाचे डोळे एक करोड रंगांना ओळखून, लहानातला लहान फरक ओळखू शकतात. अजुनपर्यंत जगात अशी कोणतीही मशिन नाही, जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल.

*नाकात एअर कंडीशनर :-*
आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.

*ताशी ४०० कि.मी ची गती :-*
चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी गतीने तडक उपयुक्त सूचनांच प्रसारण करतं.
मानवाच्या मेंदुत १०० अब्जांपेक्षा जास्त नर्व्हस् सेल्स आहेत.

*जबरदस्त मिश्रण :-*
शरीरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, केल्शियम, मेग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकेल आणि सिलिकोन आहे.

*अजब शिंक :-*
काय करेल मास्क (मुस्क) . . .
शिंकतांना बाहेर येणारी हवेची गती, प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी पर्यंत असू शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्यच आहे.

*बेक्टेरियांचे गोदाम :-*
मानवाच्या शरीराच्या १० % वजन हे, शरीरात असलेल्या बेक्टेरियांचे असते. एक चौरस इंच त्वचे मध्ये सुमारे ३.२ कोटी बेक्टेरिया असतात.
( साबन, सेनिटायजर, किंवा केमिकल अपायकारक ! )

*विचित्र विश्व :-*
डोळ्यांचा विकास लहानपणीच पूर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपूर्ण जीवन पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणू शकतो. कान १’००० ते ५०’००० हर्टज आवाजांना ओळखू शकतो.

*दातांची काळजी घ्या :-*
मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात पण, जसे शरीराचे अन्य भाग स्वत: ची काळजी स्वत: च घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वत: ची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.

*तोंडातली लाळ :-*
मानवाच्या तोंडात दररोज *१.७ लिटर* लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेल्या १०’००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथींना ओली ठेवते.

*पापण्या झपकणे :-*
वैज्ञानिक सुद्धा मानतात की, पापण्या झपकल्यास कचरा निघतो, यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच फरक जाणवतो.

*नखांचे वेगळेपण :-*

अंगठ्याचे नख सर्वात हळू वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.

*दाढीचे केस :-*
पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपूर्ण जीवन दाढी नाही करत तर, ती ३० फूट लांब होवू शकते.

*जेवणाचे गणित :-*
व्यक्ती सामान्यरीत्या जेवणासाठी एकूण ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनपर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७’००० पट जेवण खाल्लेलं असतं !

*स्वप्नाची दुनिया*
बाळ जगात येण्या आधी पासुनच, आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरु करते.
*वसंत ऋतुमध्ये* बाळाचा विकास वेगाने होतो.

*झोपेचे महत्व :-*
झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपूर्ण माहिती गोळा करतो. शरीराला आराम मिळतो आणि डागडुजीचे ( रिपेरिंग ) काम पण होते. झोपे दरम्यान शरिराच्या विकासासाठीचे आवश्यक होर्मोन्स मुक्त होतात.

*तेंव्हा तुमच्या यां अमूल्य व अद्भुत शरीराचे महत्व वेळीच ओळखा !*

*म्हणून भगवन्ताचे दिवसातून ३ वेळा आभार मानून , स्मरण करा.*
*सकाळी उठतांना, जेवतांना, रात्री झोपतांना.*

*मन करा रे प्रसन्न… सर्व सिद्धिचे कारण…*

वाढदिवसाचे इंदापुरकरांना आँकसिझन चे गिफ्ट

वाढदिवसाचे जनतेला आँकसिझन गिफ्ट
इंदापूर चे युवानेते इंदापूर चे नगरसेवक अनिकेत वाघ यांनी त्यांच्या वडलांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने जनतेला आँकसिझन स्वरुपात गिफ्ट दिले आहे या मध्ये अनिकेत वाघ यांनि आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला सध्या इंदापूर करांना कोणत्या गोष्टी चि गरज आहे हे पाहुन. दवाखान्यात आँकसिझन चि गरज आहे हे लक्षात घेऊन आँकसिझन पुरविण्याचा अगळा वेगळा उद्देश ठेउन आँकसिझन पुरवठा केला.

वाढदिवसाचे इंदापुरकरांना आँकसिझन चे गिफ्ट

वाढदिवसाचे जनतेला आँकसिझन गिफ्ट
इंदापूर चे युवानेते इंदापूर चे नगरसेवक अनिकेत वाघ यांनी त्यांच्या वडलांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने जनतेला आँकसिझन स्वरुपात गिफ्ट दिले आहे या मध्ये अनिकेत वाघ यांनि आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला सध्या इंदापूर करांना कोणत्या गोष्टी चि गरज आहे हे पाहुन. दवाखान्यात आँकसिझन चि गरज आहे हे लक्षात घेऊन आँकसिझन पुरविण्याचा अगळा वेगळा उद्देश ठेउन आँकसिझन पुरवठा केला.

पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे समाधान अवताडे आले निवडून

नमोन्यूजनेशन

(दिनांक.2/5/2021)

पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे समाधान अवताडे आले निवडून

भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांचा 3716 मतांनी पराभव करत हा मतदारसंघ भालके यांच्या ताब्यातून हिसकावून घेतला आहे. गेली अकरा वर्षे भगिरथ यांचे वडील आमदार भारत भालके या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराकरीता माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुभाष देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आदी नेत्यांनी महा विकास आघाडीच्या कारभारावर तोफा टाकत प्रचाराचे रान उठवले होते आजच्या निकालावरून त्यांना यश येताना दिसून आले.
पंढरपूर चा निकाल हा राज्य सरकारच्या विरोधात चा कौल..
आघाडीची पूर्ण ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणं मांडून बसलेले, टप्प्यात आल की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे, नाना पटोले यांची सभा प्रशासनाचा फौजफाटा साम, दाम, दंड, भेद, सगळ करूनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच’ असं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रीया दिली आहे.
आ गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’ असा सवाल त्यांनी विचारला आहे..
मोहिते-पाटील यांनी मागील पराभवाचा वचपा काढला..
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी 2009 साली पंढरपूर मधून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा आज भगीरथ भालके यांचा पराभव करत मोहिते-पाटील यांनी काढला आहे. जिल्ह्यात मोहिते-पाटील गटाची ताकद असल्याचे त्यांनी दाखवून दिली आहे.
निवडणुकीनंतर पुण्याच्या द स्ट्रेलेमा या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. तो तंतोतंत खरा ठरताना दिसून येत आहे त्यामध्ये नोंदवलेले  निष्कर्ष तंतोतंत खरे ठरले आहेत. त्यानुसार समाधान आवताडे यांचा 3810 मताने विजय होईल असे संस्थेच्या सर्वेनुसार सांगितले होते ते खरे ठरताना दिसून आल

पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे समाधान अवताडे आले निवडून

नमोन्यूजनेशन

(दिनांक.2/5/2021)

पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे समाधान अवताडे आले निवडून

भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांचा 3716 मतांनी पराभव करत हा मतदारसंघ भालके यांच्या ताब्यातून हिसकावून घेतला आहे. गेली अकरा वर्षे भगिरथ यांचे वडील आमदार भारत भालके या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराकरीता माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुभाष देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आदी नेत्यांनी महा विकास आघाडीच्या कारभारावर तोफा टाकत प्रचाराचे रान उठवले होते आजच्या निकालावरून त्यांना यश येताना दिसून आले.
पंढरपूर चा निकाल हा राज्य सरकारच्या विरोधात चा कौल..
आघाडीची पूर्ण ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणं मांडून बसलेले, टप्प्यात आल की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे, नाना पटोले यांची सभा प्रशासनाचा फौजफाटा साम, दाम, दंड, भेद, सगळ करूनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच’ असं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रीया दिली आहे.
आ गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’ असा सवाल त्यांनी विचारला आहे..
मोहिते-पाटील यांनी मागील पराभवाचा वचपा काढला..
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी 2009 साली पंढरपूर मधून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा आज भगीरथ भालके यांचा पराभव करत मोहिते-पाटील यांनी काढला आहे. जिल्ह्यात मोहिते-पाटील गटाची ताकद असल्याचे त्यांनी दाखवून दिली आहे.
निवडणुकीनंतर पुण्याच्या द स्ट्रेलेमा या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. तो तंतोतंत खरा ठरताना दिसून येत आहे त्यामध्ये नोंदवलेले  निष्कर्ष तंतोतंत खरे ठरले आहेत. त्यानुसार समाधान आवताडे यांचा 3810 मताने विजय होईल असे संस्थेच्या सर्वेनुसार सांगितले होते ते खरे ठरताना दिसून आल

अभाविप इंदापूर च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

अभाविप इंदापूर च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इंदापूर यांच्या वतीने इंदापूर येथील मुक्ताई ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा.श्री.प्रशांत बंगाळे व भाजयुमो कार्यकर्ते प्रेमकुमार जगताप यांच्या उपस्थिती मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.
यावेळी अभाविप इंदापूर शहरमंत्री अजय चव्हाण म्हणाले की एक मेपासून 18 वर्षावरील व्यक्तींना covid-19 लस उपलब्ध होणार आहे. लस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येणार नाही. यामुळें रक्त पुरवठ्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. तरी सर्व युवकांनी कोरोना रुपी राक्षसाला संपविण्यासाठी अवश्य रक्तदान करावे.यावेळी अभाविप बारामती जिल्हा संयोजक समीर मारकड उपस्थित होते.
हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अभाविप इंदापूर सहशहर मंत्री अवधूत बाचल, चैतन्य माळशिकारे, अथर्व कांबळे, प्रथमेश पिसे, दीपक जमदाडे व स्वप्नील भंडलकर आदींनी मोलाचे परिश्रम घेतले. या शिबिरामध्ये 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
मुक्ताई ब्लड बँक इंदापूरचे श्री.अविनाश ननवरे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

मुलांना कोरोनाची लागण झाली तर काय कराल?;👉 केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली ‘ही’ महत्वाची माहिती

मुलांना कोरोनाची लागण झाली तर काय कराल?;👉 केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली ‘ही’ महत्वाची माहिती*

नमोन्यूजनेशन

नवी दिल्ली:-कोरोनाने सध्या देशभरात थैमान घातलं आहे. कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. याचा पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.*

*👉👉घशात खवखव, घसा दुखणे अशी लक्षणं असतील पण शासोच्छवासाला कोणताही त्रास होत नसेल. म्हणजेच माईल्ड इन्फेक्शन असेल तर लहान मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवा. त्यासोबतच जास्तीत जास्त तरल पदार्थ द्या. त्यामुळे शरीर हायड्रेट रहायला मदत होईल. हलका ताप येत असेल तर, 10 ते 15 एमजी पॅरासिटामॉल द्यावी. मात्र काही गंभीर लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.*

*👉काही लहान मुलांच्या बाबतीत कोरोना संक्रमणानंतरही कोणतीच लक्षण दिसत नाहीत. अशा मुलांवर उपचारासंबंधी काही सांगण्यात नाही आलं आहे. पण त्यांच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर गंभीर इन्फेक्शन असेल तर मुलांमध्ये न्युमोनिया, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, मल्टी ऑर्गन डिसइन्फेक्शन सिंड्रोम आणि सेप्टिक शॉक अशी गंभीर लक्षणे असतील तर अशा मुलांना तात्काळ आयसीयूत किंवा एचडीयूमध्ये दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे.*

*👉दरम्यान, ताप आल्यास पॅरासिटामोल आणि बॅक्टेरियल इनफेक्शन असल्यास अमोक्सिसिलिनसाठी दिलं जाऊ शकतं. शरीरात ऑक्सिजन 94% पेक्षा कमी असेल तर मुलाला ऑक्सिजन द्यावा,असा सल्ला देण्यात आला आहे.*

मुलांना कोरोनाची लागण झाली तर काय कराल?;👉 केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली ‘ही’ महत्वाची माहिती

मुलांना कोरोनाची लागण झाली तर काय कराल?;👉 केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली ‘ही’ महत्वाची माहिती*

नमोन्यूजनेशन

नवी दिल्ली:-कोरोनाने सध्या देशभरात थैमान घातलं आहे. कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. याचा पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.*

*👉👉घशात खवखव, घसा दुखणे अशी लक्षणं असतील पण शासोच्छवासाला कोणताही त्रास होत नसेल. म्हणजेच माईल्ड इन्फेक्शन असेल तर लहान मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवा. त्यासोबतच जास्तीत जास्त तरल पदार्थ द्या. त्यामुळे शरीर हायड्रेट रहायला मदत होईल. हलका ताप येत असेल तर, 10 ते 15 एमजी पॅरासिटामॉल द्यावी. मात्र काही गंभीर लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.*

*👉काही लहान मुलांच्या बाबतीत कोरोना संक्रमणानंतरही कोणतीच लक्षण दिसत नाहीत. अशा मुलांवर उपचारासंबंधी काही सांगण्यात नाही आलं आहे. पण त्यांच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर गंभीर इन्फेक्शन असेल तर मुलांमध्ये न्युमोनिया, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, मल्टी ऑर्गन डिसइन्फेक्शन सिंड्रोम आणि सेप्टिक शॉक अशी गंभीर लक्षणे असतील तर अशा मुलांना तात्काळ आयसीयूत किंवा एचडीयूमध्ये दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे.*

*👉दरम्यान, ताप आल्यास पॅरासिटामोल आणि बॅक्टेरियल इनफेक्शन असल्यास अमोक्सिसिलिनसाठी दिलं जाऊ शकतं. शरीरात ऑक्सिजन 94% पेक्षा कमी असेल तर मुलाला ऑक्सिजन द्यावा,असा सल्ला देण्यात आला आहे.*

एका कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यास जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आमचे मित्र जिल्हा माहिती अधिकारी आँफिसचे एक कर्तव्य दक्ष मा.श्री गणेशजि पुंड यांना  जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक :- रामवर्मा आसबे

 

एका कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यास जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आमचे मित्र जिल्हा माहिती अधिकारी आँफिसचे एक कर्तव्य दक्ष मा.श्री गणेशजि पुंड यांना  जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक :- रामवर्मा आसबे

 

error: Content is protected !!