Home Blog Page 310

💁‍♂️ *CoWIN पोर्टलवर ! – नोंदणी मध्ये झाले बदल – जाणून घ्या महत्वाचे अपडेट*

💁‍♂️ *CoWIN पोर्टलवर ! – नोंदणी मध्ये झाले बदल – जाणून घ्या महत्वाचे अपडेट*

🧐 CoWIN कोविन पोर्टलवर नोंदणीनंतर लोकांना लसीची तारिख मिळते – परंतु ते त्या तारखेला जाऊ शकत नाही – तरीही त्यांना लस घेतल्याचा मॅसेज येत आहे

📌 त्यामुळे सरकारने लसीकरण सिस्टिम मध्ये नवीन फीचर जारी केले – यानुसार आज 8 मे पासून चार अंकी सुरक्षा कोड सुरू होणार आहे

💁‍♂️ *जाणून घ्या या सुरक्षा कोड विषयी ?*

🔰 यापुढे आपण ठरलेल्या दिवशी लस घ्यायला गेलात की, तो 4 अंकी सुरक्षा कोड तुम्हाला विचारला – त्यानंतर तो पोर्टलमध्ये अपडेट केला जाईल

🔰 म्हणजे आता अपॉइंटमेंट स्लिप वर 4 अंकी सुरक्षा कोड असेल – तर लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर SMS येईल – त्यामध्ये आपण यशस्वीरित्या लस घेतली आहे , अशी माहिती असेल

🔰 *आजपासून लसीकरणामध्ये* – होत असलेले हे बदल – आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाचे आहेत – आपण थोडास सहकार्य करा – इतरांना देखील शेअर करा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना?👉 ‘या’ वयोगटातील मुलांसाठी धोक्याची घंटा*

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाद धोका बालकांना?👉 ‘या’ वयोगटातील मुलांसाठी धोक्याची घंटा*

*नागपूर – कोरोनाची पहिली लाट पन्नास वर्षांवरील नागरिकांसाठी जीवघेणी ठरली तर दुसऱ्या लाटेने २० ते ५० वयोगटातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात विळख्यात घेतले आहे. आता तिसऱ्या लाटेचाही अंदाज व्यक्त होत असून या लाटेचा सर्वाधिक धोका १२ ते १८ वयोगटातील मुलांना होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच पाऊल उचलण्याची गरज आहे. विशेष असे की, राज्यभरात पेडियाट्रिक तसेच न्युओनेटल व्हेंटिलेटरची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांचा सल्ला राज्य शासनाने घ्यावा असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.*

*👉कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुमारे चार हजारांवर मृत्यू झाले. यात जेष्ठांची संख्या ८५ टक्के होती. मात्र, २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार पसरला. २० वर्षाच्या वरील तरुण बाधित होण्याचे प्रमाण वाढले. शासनाने आता १८ वर्षापर्यंत लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार आहे. मात्र, राहिलेले १२ ते १८ वयोगटातील मुलं तिसऱ्या लाटेत बाधित होतील, असा अंदाज व्यक्त होत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले.*

*👉राज्याच्या आरोग्य विभागानेही तिसऱ्या लाटेसंदर्भात विविध उपाययोजनादृष्टीने सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. या आदेशाची दखल नागपूर महानगरपालिका कितपत घेईल हे मात्र गुलदस्त्यात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपूर जिल्ह्यात २१ ते ४० वयोगटात सुमारे ९०० तरुण रुग्णांचे बळी गेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वयस्कर नागरिकांना अधिक होतो, असा सर्वसामान्यांमध्ये समज पसरला होता. याशिवाय मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे विकार आणि यकृत व मूत्रपिंड विकारासारख्या सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते, असे मनावर बिंबवण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा विळखा ज्येष्ठांसोबतच तरुणांना पडला. यात नागपुरात नव्या रुपातील पाच स्ट्रेनमुळे हे घडल्याचे सांगण्यात आले. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रत्येक जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालयासह सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलांसाठी कोविड काळजी कक्ष तयार ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच पेडियाट्रिक व्हेंटिलेटर तसेच निओनेटल व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे, असे तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून पुढे आले.*

*👉तिसऱ्या लाटेचे संकेत जागतिक पातळीवर दिले गेले आहेत. लसीकरणात आता १८ वर्षांपुढील सर्वांनाच संरक्षण मिळत आहे. मात्र, यात लसीकरणाच्या कक्षेत सद्यातरी लहान मुले नाहीत. मुलांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते, परंतु प्राथमिक स्तरावर सर्व उपाययोजना करण्याची गरज आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना?👉 ‘या’ वयोगटातील मुलांसाठी धोक्याची घंटा*

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाद धोका बालकांना?👉 ‘या’ वयोगटातील मुलांसाठी धोक्याची घंटा*

*नागपूर – कोरोनाची पहिली लाट पन्नास वर्षांवरील नागरिकांसाठी जीवघेणी ठरली तर दुसऱ्या लाटेने २० ते ५० वयोगटातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात विळख्यात घेतले आहे. आता तिसऱ्या लाटेचाही अंदाज व्यक्त होत असून या लाटेचा सर्वाधिक धोका १२ ते १८ वयोगटातील मुलांना होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच पाऊल उचलण्याची गरज आहे. विशेष असे की, राज्यभरात पेडियाट्रिक तसेच न्युओनेटल व्हेंटिलेटरची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांचा सल्ला राज्य शासनाने घ्यावा असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.*

*👉कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुमारे चार हजारांवर मृत्यू झाले. यात जेष्ठांची संख्या ८५ टक्के होती. मात्र, २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार पसरला. २० वर्षाच्या वरील तरुण बाधित होण्याचे प्रमाण वाढले. शासनाने आता १८ वर्षापर्यंत लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार आहे. मात्र, राहिलेले १२ ते १८ वयोगटातील मुलं तिसऱ्या लाटेत बाधित होतील, असा अंदाज व्यक्त होत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले.*

*👉राज्याच्या आरोग्य विभागानेही तिसऱ्या लाटेसंदर्भात विविध उपाययोजनादृष्टीने सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. या आदेशाची दखल नागपूर महानगरपालिका कितपत घेईल हे मात्र गुलदस्त्यात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपूर जिल्ह्यात २१ ते ४० वयोगटात सुमारे ९०० तरुण रुग्णांचे बळी गेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वयस्कर नागरिकांना अधिक होतो, असा सर्वसामान्यांमध्ये समज पसरला होता. याशिवाय मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे विकार आणि यकृत व मूत्रपिंड विकारासारख्या सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते, असे मनावर बिंबवण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा विळखा ज्येष्ठांसोबतच तरुणांना पडला. यात नागपुरात नव्या रुपातील पाच स्ट्रेनमुळे हे घडल्याचे सांगण्यात आले. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रत्येक जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालयासह सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलांसाठी कोविड काळजी कक्ष तयार ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच पेडियाट्रिक व्हेंटिलेटर तसेच निओनेटल व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे, असे तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून पुढे आले.*

*👉तिसऱ्या लाटेचे संकेत जागतिक पातळीवर दिले गेले आहेत. लसीकरणात आता १८ वर्षांपुढील सर्वांनाच संरक्षण मिळत आहे. मात्र, यात लसीकरणाच्या कक्षेत सद्यातरी लहान मुले नाहीत. मुलांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते, परंतु प्राथमिक स्तरावर सर्व उपाययोजना करण्याची गरज आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये.

रक्त मित्र

नमस्कार.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे.रक्ताचा आणि प्लाज्मा चा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि लसीकरणा नंतर पुढे काही दिवस रक्तदान हे करता येत नाही. त्यामुळे अजुन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून एक पाऊल पुढे येऊन रक्तदान करूया. तसेच कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या लोकांनी प्लाज्मा दान केला पाहिजे व इतरांना यातुन बाहेर येण्यासाठी मदत केली पाहिजे.

आपल्याला प्रश्न पडला असेल की प्लाज्मा आणि रक्त दान कुठे करू शकतो?
तर खाली दिलेला फॉर्म भरा तुम्हाला रक्त – मित्राचे कार्यकर्ते लवकरच संपर्क करुण संपूर्ण मदत व माहिती देतील.

*देश हमे देता हे सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे !!!*
*रक्त दान श्रेष्ठ दान!!*

संपर्क-
रक्त-मित्र 8380839715
जिज्ञासा -9552103610
SFS – 8668706627

Google Form link –

https://qrgo.page.link/kDUwB

रक्त मित्र

नमस्कार.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे.रक्ताचा आणि प्लाज्मा चा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि लसीकरणा नंतर पुढे काही दिवस रक्तदान हे करता येत नाही. त्यामुळे अजुन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून एक पाऊल पुढे येऊन रक्तदान करूया. तसेच कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या लोकांनी प्लाज्मा दान केला पाहिजे व इतरांना यातुन बाहेर येण्यासाठी मदत केली पाहिजे.

आपल्याला प्रश्न पडला असेल की प्लाज्मा आणि रक्त दान कुठे करू शकतो?
तर खाली दिलेला फॉर्म भरा तुम्हाला रक्त – मित्राचे कार्यकर्ते लवकरच संपर्क करुण संपूर्ण मदत व माहिती देतील.

*देश हमे देता हे सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे !!!*
*रक्त दान श्रेष्ठ दान!!*

संपर्क-
रक्त-मित्र 8380839715
जिज्ञासा -9552103610
SFS – 8668706627

Google Form link –

https://qrgo.page.link/kDUwB

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना?👉 ‘या’ वयोगटातील मुलांसाठी धोक्याची घंटा*

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना?👉 ‘या’ वयोगटातील मुलांसाठी धोक्याची घंटा*

*नागपूर – कोरोनाची पहिली लाट पन्नास वर्षांवरील नागरिकांसाठी जीवघेणी ठरली तर दुसऱ्या लाटेने २० ते ५० वयोगटातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात विळख्यात घेतले आहे. आता तिसऱ्या लाटेचाही अंदाज व्यक्त होत असून या लाटेचा सर्वाधिक धोका १२ ते १८ वयोगटातील मुलांना होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच पाऊल उचलण्याची गरज आहे. विशेष असे की, राज्यभरात पेडियाट्रिक तसेच न्युओनेटल व्हेंटिलेटरची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांचा सल्ला राज्य शासनाने घ्यावा असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.*

*👉कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुमारे चार हजारांवर मृत्यू झाले. यात जेष्ठांची संख्या ८५ टक्के होती. मात्र, २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार पसरला. २० वर्षाच्या वरील तरुण बाधित होण्याचे प्रमाण वाढले. शासनाने आता १८ वर्षापर्यंत लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार आहे. मात्र, राहिलेले १२ ते १८ वयोगटातील मुलं तिसऱ्या लाटेत बाधित होतील, असा अंदाज व्यक्त होत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले.*

*👉राज्याच्या आरोग्य विभागानेही तिसऱ्या लाटेसंदर्भात विविध उपाययोजनादृष्टीने सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. या आदेशाची दखल नागपूर महानगरपालिका कितपत घेईल हे मात्र गुलदस्त्यात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपूर जिल्ह्यात २१ ते ४० वयोगटात सुमारे ९०० तरुण रुग्णांचे बळी गेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वयस्कर नागरिकांना अधिक होतो, असा सर्वसामान्यांमध्ये समज पसरला होता. याशिवाय मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे विकार आणि यकृत व मूत्रपिंड विकारासारख्या सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते, असे मनावर बिंबवण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा विळखा ज्येष्ठांसोबतच तरुणांना पडला. यात नागपुरात नव्या रुपातील पाच स्ट्रेनमुळे हे घडल्याचे सांगण्यात आले. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रत्येक जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालयासह सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलांसाठी कोविड काळजी कक्ष तयार ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच पेडियाट्रिक व्हेंटिलेटर तसेच निओनेटल व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे, असे तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून पुढे आले.*

*👉तिसऱ्या लाटेचे संकेत जागतिक पातळीवर दिले गेले आहेत. लसीकरणात आता १८ वर्षांपुढील सर्वांनाच संरक्षण मिळत आहे. मात्र, यात लसीकरणाच्या कक्षेत सद्यातरी लहान मुले नाहीत. मुलांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते, परंतु प्राथमिक स्तरावर सर्व उपाययोजना करण्याची गरज आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये.*
*👉डॉ. प्रशांत पाटील , विभाग प्रमुख मेडिकल*

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना?👉 ‘या’ वयोगटातील मुलांसाठी धोक्याची घंटा*

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना?👉 ‘या’ वयोगटातील मुलांसाठी धोक्याची घंटा*

*नागपूर – कोरोनाची पहिली लाट पन्नास वर्षांवरील नागरिकांसाठी जीवघेणी ठरली तर दुसऱ्या लाटेने २० ते ५० वयोगटातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात विळख्यात घेतले आहे. आता तिसऱ्या लाटेचाही अंदाज व्यक्त होत असून या लाटेचा सर्वाधिक धोका १२ ते १८ वयोगटातील मुलांना होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच पाऊल उचलण्याची गरज आहे. विशेष असे की, राज्यभरात पेडियाट्रिक तसेच न्युओनेटल व्हेंटिलेटरची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांचा सल्ला राज्य शासनाने घ्यावा असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.*

*👉कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुमारे चार हजारांवर मृत्यू झाले. यात जेष्ठांची संख्या ८५ टक्के होती. मात्र, २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार पसरला. २० वर्षाच्या वरील तरुण बाधित होण्याचे प्रमाण वाढले. शासनाने आता १८ वर्षापर्यंत लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार आहे. मात्र, राहिलेले १२ ते १८ वयोगटातील मुलं तिसऱ्या लाटेत बाधित होतील, असा अंदाज व्यक्त होत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले.*

*👉राज्याच्या आरोग्य विभागानेही तिसऱ्या लाटेसंदर्भात विविध उपाययोजनादृष्टीने सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. या आदेशाची दखल नागपूर महानगरपालिका कितपत घेईल हे मात्र गुलदस्त्यात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपूर जिल्ह्यात २१ ते ४० वयोगटात सुमारे ९०० तरुण रुग्णांचे बळी गेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वयस्कर नागरिकांना अधिक होतो, असा सर्वसामान्यांमध्ये समज पसरला होता. याशिवाय मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे विकार आणि यकृत व मूत्रपिंड विकारासारख्या सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते, असे मनावर बिंबवण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा विळखा ज्येष्ठांसोबतच तरुणांना पडला. यात नागपुरात नव्या रुपातील पाच स्ट्रेनमुळे हे घडल्याचे सांगण्यात आले. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रत्येक जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालयासह सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलांसाठी कोविड काळजी कक्ष तयार ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच पेडियाट्रिक व्हेंटिलेटर तसेच निओनेटल व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे, असे तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून पुढे आले.*

*👉तिसऱ्या लाटेचे संकेत जागतिक पातळीवर दिले गेले आहेत. लसीकरणात आता १८ वर्षांपुढील सर्वांनाच संरक्षण मिळत आहे. मात्र, यात लसीकरणाच्या कक्षेत सद्यातरी लहान मुले नाहीत. मुलांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते, परंतु प्राथमिक स्तरावर सर्व उपाययोजना करण्याची गरज आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये.*
*👉डॉ. प्रशांत पाटील , विभाग प्रमुख मेडिकल*

आपण कशी रोखू शकतो कोरोनाची तिसरी लाट?* *👉👉केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सागितला मार्ग!

आपण कशी रोखू शकतो कोरोनाची तिसरी लाट?*
*👉👉केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सागितला मार्ग!*

*👉देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसल्याचं दिसत आहे. रोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना मृतांचा आकडा देखील नियंत्रणात आणण्यात अद्याप अपयश आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी बुधवारी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे चिंता अधिकच वाढली होती. या पार्श्वभूमीवर राघवन यांनी कोरोनाची तिसरी लाट आपण कशी रोखू शकतो, याविषयी मार्गदर्शन करणारी भूमिका मांडली आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत के. विजय राघवन यांनी ही भूमिका मांडल्यामुळे केंद्र सरकार आणि देशभरातील राज्य सरकारांसाठी ही महत्त्वाची बाब ठरली आहे.*

*👉काय म्हणाले राघवन?*

*के. राघवन यांनी देशातील सर्व आरोग्य यंत्रणांसोबतच प्रशासकीय व्यवस्थापनाला देखील यावेळी सूचनावजा इशाराच दिला आहे. “जर आपण कठोर पावलं उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. आपण स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि शहर पातळीवर करोनाबाबतचे नियम किंवा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर हे अवलंबून असेल”, असं ते म्हणाले. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक असल्याचं सांगतानाच या नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणं देखील आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.*

*👉केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केलं होतं. “भारतात कोरोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि करोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं”, असं ते म्हणाले होते.*

*👉भारतातील कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंताजनक!*

*देशात गेल्या २४ तासांत ४ लाख १४ हजार १८८ नवे रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ वर पोहोचली आहे. दरम्यान ३९१५ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांत ३ लाख ३१ हजार ५०७ जणांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ जणांचं लसीकरण झालं आहे.*

*👉सर्वोच्च न्यायालयानं केली सरकारची कानउघाडणी!*

*दरम्यान, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यानंतर या मुद्द्यावरून न्यायालयानं केंद्र सरकारची आणि दिल्ली सरकारची कानउघाडणी केली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने गुरुवारी दिल्ली सरकार आणि केंद्राची कानउघाडणी केली. “प्राणवायूअभावी दिल्लीत अनेकांना प्राण गमावावे लागत आहेत. त्यामुळे प्राणवायू वितरण आणि पुरवठ्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप न करता सहकार्याने काम करावे. करोनाची तिसरी लाट येणार असून, ती मुलांसाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आमच्या वाचनात आले आहे. आताच पूर्वतयारी केली तर या कोरोना लाटेस सामोरे जाता येईल. त्यासाठी प्राणवायूचा संरक्षित साठा असला पाहिजे. केवळ प्राणवायू वाटप करून जमणार नाही, तर त्याचा रुग्णालयांना अखंडित पुरवठा करण्याची व्यवस्था करायला हवी”, असे न्यायालयाने स्पष्ट केले.*

आपण कशी रोखू शकतो कोरोनाची तिसरी लाट?* *👉👉केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सागितला मार्ग!

आपण कशी रोखू शकतो कोरोनाची तिसरी लाट?*
*👉👉केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सागितला मार्ग!*

*👉देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसल्याचं दिसत आहे. रोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना मृतांचा आकडा देखील नियंत्रणात आणण्यात अद्याप अपयश आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी बुधवारी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे चिंता अधिकच वाढली होती. या पार्श्वभूमीवर राघवन यांनी कोरोनाची तिसरी लाट आपण कशी रोखू शकतो, याविषयी मार्गदर्शन करणारी भूमिका मांडली आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत के. विजय राघवन यांनी ही भूमिका मांडल्यामुळे केंद्र सरकार आणि देशभरातील राज्य सरकारांसाठी ही महत्त्वाची बाब ठरली आहे.*

*👉काय म्हणाले राघवन?*

*के. राघवन यांनी देशातील सर्व आरोग्य यंत्रणांसोबतच प्रशासकीय व्यवस्थापनाला देखील यावेळी सूचनावजा इशाराच दिला आहे. “जर आपण कठोर पावलं उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. आपण स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि शहर पातळीवर करोनाबाबतचे नियम किंवा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर हे अवलंबून असेल”, असं ते म्हणाले. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक असल्याचं सांगतानाच या नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणं देखील आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.*

*👉केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केलं होतं. “भारतात कोरोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि करोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं”, असं ते म्हणाले होते.*

*👉भारतातील कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंताजनक!*

*देशात गेल्या २४ तासांत ४ लाख १४ हजार १८८ नवे रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ वर पोहोचली आहे. दरम्यान ३९१५ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांत ३ लाख ३१ हजार ५०७ जणांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ जणांचं लसीकरण झालं आहे.*

*👉सर्वोच्च न्यायालयानं केली सरकारची कानउघाडणी!*

*दरम्यान, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यानंतर या मुद्द्यावरून न्यायालयानं केंद्र सरकारची आणि दिल्ली सरकारची कानउघाडणी केली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने गुरुवारी दिल्ली सरकार आणि केंद्राची कानउघाडणी केली. “प्राणवायूअभावी दिल्लीत अनेकांना प्राण गमावावे लागत आहेत. त्यामुळे प्राणवायू वितरण आणि पुरवठ्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप न करता सहकार्याने काम करावे. करोनाची तिसरी लाट येणार असून, ती मुलांसाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आमच्या वाचनात आले आहे. आताच पूर्वतयारी केली तर या कोरोना लाटेस सामोरे जाता येईल. त्यासाठी प्राणवायूचा संरक्षित साठा असला पाहिजे. केवळ प्राणवायू वाटप करून जमणार नाही, तर त्याचा रुग्णालयांना अखंडित पुरवठा करण्याची व्यवस्था करायला हवी”, असे न्यायालयाने स्पष्ट केले.*

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्हा खरीप हंगाम तयारीचा आढावा_

नमोन्यूजनेशन

दिनांक(07/05/2021)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्हा खरीप हंगाम तयारीचा आढावा_
*खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी* *- उपमुख्यमंत्री अजित पवार*

▪️ *2 लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन*
▪️ *आज अखेर 4 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध, आवश्यकतेप्रमाणे पुरवठा सुरु*
▪️ *1 लाख 15 हजार मॅट्रीक टन खताची उपलब्धता*
▪️ *खरिपाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे काम गतीने सुरु*

पुणे, दि. 07 : खरीप हंगामामध्ये बी बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, एकही पात्र शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाणे, खते, किटकनाशकांची उपलब्धता तसेच पीक कर्ज वाटपाबाबत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ शितलकुमार मुकणे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आनंद बेडेकर, महावितरणचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार, चंद्रशेखर पाटील, आदींसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यात 2 लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे यामध्ये, भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका, सोयाबीन यांचा समावेश आहे. यासाठी शेतक-यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, कृषी निविष्टा यांची कमतरता भासणार नाही, तसेच कृषी विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व बियाणांच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. तसेच खतांच्या व बियाणांच्या संदर्भात कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
ऊस पाचट अभियानाची अंमलबजावणी, भात पिकांमध्ये युरिया ब्रिकेटचा वापर, हुमणी नियंत्रण, यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड, आदि नाविण्यपूर्ण उपक्रमांना गती द्यावी असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त क्षेत्रात फळबाग लागवड करावी, आंबा लागवडीसाठी मागणीप्रमाणे शेतक-यांना कलमे उपलब्ध करून द्यावीत, तसेच बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांच्या उत्पादन आराखड्याची अंमलबजावणी तत्परतेने करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हा खरीप हंगाम 2021 च्या नियोजनाबाबत माहिती दिली.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे म्हणाले, दोन लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर खरिप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रासाठी 26 हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यापैकी आजपर्यंत 4 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. आवश्यकतेप्रमाणे पुरवठा सुरूच आहे. शेतक-यांनी सोयाबीन बियाण्याबाबत घरच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून वापर करावा. खतांमध्ये एक लाख 85 हजार मेट्रिक टनाची मंजूर असून मागील हंगामातील 90 हजार मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. चालू वर्षी 25 हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला असून एकूण एक लाख 15 हजार मेट्रिक टन खतांची उपलब्ध्ता आहे. तथापी शेतक-यांनी माती परिक्षणानुसार दिलेल्या शिफारसीप्रमाणे खताचा वापर करावा. खरिपाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे.
खत व मागणी पुरवठा, कृषी निविष्टा विक्रेत्यांची संख्या खरीप हंगाम क्षेत्र, कृषी निविष्टा व गुण नियंत्रण, पिक कर्ज वाटप, सिंचन नियोजन, शेती पंपाना विज पुरवठा, टंचाई नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषी विस्तार कार्यक्रम, क्रॉपसॅप प्रकल्प, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, आदींसह कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

error: Content is protected !!