Home Blog Page 242

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथे स्वागत

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथे स्वागत*

पुणे, दि. 6:भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आज भारतीय वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने आगमन झाले.

याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कमांडन्ट ले. जनरल पी. पी. मल्होत्रा (व्हीएसएम), एअर कमोडोर एच. अस्सुदानी (व्हीएम, व्हीएसएम, एओसी, नं.2 विंग, इंडियन एअरफोर्स स्टेशन पुणे) यांनी त्यांचे स्वागत केले.

राशिभविष्य दिनांक-:06/12/2021,सोमवार

🙏🌺🙏 *अथ पंचांगम्* 🙏🌺

*दिनांक-:06/12/2021,सोमवार

तिथि———– तृतीया 26:33 तक
पक्ष————————- शुक्ल
नक्षत्र——– पूर्वाषाढा 26:18
योग————- गण्ड 20:03
करण———– तैतुल 16:07
वार———————–सोमवार
माह———————-मार्गशीर्ष
चन्द्र राशि——————- धनु
सूर्य राशि—————– वृश्चिक
रितु————————- हेमंत
अयन—————– दक्षिणायन
संवत्सर —————– आनन्द
सूर्योदय————— 06:47
सूर्यास्त—————- 17:13

राहू काल 08:06 – 09:24 अशुभ
अभिजित 11:39 -12:21 शुभ

💮चोघडिया, दिन
अमृत 06:47 – 08:16 शुभ
काल 08:16 – 09:34 अशुभ
शुभ 09:34 – 10:52 शुभ
रोग 10:52 – 12:10 अशुभ
उद्वेग 12:10 – 13:28 अशुभ
चर 13:28 – 14:47 शुभ
लाभ 14:47 – 16:05 शुभ
अमृत 16:05 – 17:13 शुभ

🚩चोघडिया, रात
चर 17:13 – 19:05 शुभ
रोग 19:05 – 20:47 अशुभ
काल 20:47 – 22:29 अशुभ
लाभ 22:29 – 24:11 शुभ

*💮दिशा शूल ज्ञान————-पूर्व*
परिहार-: आवश्यकतानुसार यदि यात्रा करनी हो तो घी अथवा काजू खाके यात्रा कर सकते है l
इस मंत्र का उच्चारण करें-:
*शीघ्र गौतम गच्छत्वं ग्रामेषु नगरेषु च l*
*भोजनं वसनं यानं मार्गं मे परिकल्पय: ll*

*🚩 अग्नि वास ज्ञान -:*
*यात्रा विवाह व्रत गोचरेषु,*
*चोलोपनिताद्यखिलव्रतेषु ।*
*दुर्गाविधानेषु सुत प्रसूतौ,*
*नैवाग्नि चक्रं परिचिन्तनियं ।।* *महारुद्र व्रतेSमायां ग्रसतेन्द्वर्कास्त राहुणाम्*
*नित्यनैमित्यके कार्ये अग्निचक्रं न दर्शायेत् ।।*

3 + 2 + 1 = 6 ÷ 4 = 2 शेष
आकाश लोक पर अग्नि वास हवन के लिए अशुभ कारक है l

*💮 शिव वास एवं फल -:*

3 + 3 + 5 = 11 ÷ 7 = 4 शेष

सभायां = सन्ताप कारक

*🚩भद्रा वास एवं फल -:*

*स्वर्गे भद्रा धनं धान्यं ,पाताले च धनागम:।*
*मृत्युलोके यदा भद्रा सर्वकार्य विनाशिनी।।*

*💮🚩 विशेष जानकारी 🚩💮*

* आत्म तृतीया

* शौर्य दिवस

* डा०भीमराव अंबेडकर पुण्यतिथि

*💮🚩 दैनिक राशिफल 🚩💮*

🐏मेष
कीमती वस्तुएं संभालकर रखें। व्ययवृद्धि होगी। तनाव रहेगा। अपरिचितों पर विश्वास न करें। प्रयास में आलस्य व विलंब नहीं करना चाहिए। रुके हुए काम समय पर होने की संभावना है। विरोधी परास्त होंगे। यात्रा कष्टप्रद हो सकती है। धैर्य एवं संयम बना रहेगा।

🐂वृष
कोर्ट-कचहरी में अनुकूलता रहेगी। पूजा-पाठ में मन लगेगा। व्यवसाय ठीक चलेगा। झंझटों में न पड़ें। उधार दिया धन मिलने से राहत हो सकती है। जीवनसाथी का सहयोग उलझे मामले सुलझाने में सहायक हो सकेगा। वाहन सावधानी से चलाएँ।

👫मिथुन
बेरोजगारी दूर होगी। व्यावसायिक यात्रा सफल रहेगी। भेंट व उपहार की प्राप्ति होगी। जोखिम न लें। क्रोध एवं उत्तेजना पर संयम रखें। सत्कार्य में रुचि बढ़ेगी। प्रियजनों का पूर्ण सहयोग मिलेगा। व्यावसायिक चिंताएँ दूर होंगी। आर्थिक स्थिति मजबूत होगी।

🦀कर्क
भूमि व भवन संबंधी कार्य लाभ देंगे। रोजगार मिलेगा। शत्रु भय रहेगा। निवेश व नौकरी लाभ देंगे। व्यापार अच्छा चलेगा। कार्य के विस्तार की योजनाएँ बनेंगी। रोजगार में उन्नति एवं लाभ की संभावना है। पठन-पाठन में रुचि बढ़ेगी। लाभदायक समाचार मिलेंगे।

🐅सिंह
उत्तेजना पर नियंत्रण रखें। शत्रु सक्रिय रहेंगे। शोक समाचार मिल सकता है। थकान महसूस होगी। व्यावसायिक चिंता रहेगी। संतान के व्यवहार से कष्ट होगा। सहयोगी मदद नहीं करेंगे। व्ययों में कटौती करने का प्रयास करें। वाहन चलाते समय सावधानी रखें।

🙎‍♀️कन्या
अतिथियों का आवागमन रहेगा। उत्साहवर्धक सूचना मिलेगी। स्वाभिमान बना रहेगा। नई योजनाओं की शुरुआत होगी। संतान की प्रगति संभव है। भूमि व संपत्ति संबंधी कार्य होंगे। पूर्व कर्म फलीभूत होंगे। परिवार में सुखद वातावरण रहेगा। व्यापार में इच्छित लाभ होगा।

🙎‍♀️तुला
चोट, चोरी व विवाद से हानि संभव है। जोखिम व जमानत के कार्य टालें। कुसंगति से हानि होगी। अपने काम से काम रखें। स्वास्थ्य के प्रति लापरवाही न करें। आवास संबंधी समस्या हल होगी। आलस्य न करें। सोचे काम समय पर नहीं हो पाएँगे।

🦂वृश्चिक
राजकीय बाधा दूर होकर लाभ होगा। प्रेम-प्रसंग में अनुकूलता रहेगी। क्रोध पर नियंत्रण रखें। लाभ होगा। रुके हुए काम समय पर पूरे होने से आत्मविश्वास बढ़ेगा। परिवार की समस्याओं का समाधान हो सकेगा। व्यापार में नई योजनाएँ बनेंगी। व्यापार अच्छा चलेगा।

🏹धनु
रोमांस में समय बीतेगा। मेहनत का फल मिलेगा। कार्यसिद्धि से प्रसन्नता रहेगी। व्यवसाय ठीक चलेगा। प्रतिष्ठा में वृद्धि होगी। परिवार में प्रसन्नता का वातावरण रहेगा। व्यापार के कार्य से बाहर जाना पड़ सकता है। कार्यपद्धति में विश्वसनीयता बनाएँ रखें। धनार्जन होगा।

🐊मकर
दिन प्रेमभरा गुजरेगा। व्यावसायिक यात्रा सफल रहेगी। रुका हुआ धन मिलेगा। प्रसन्नता रहेगी। जल्दबाजी न करें। प्रियजनों से पूरी मदद मिलेगी। धन प्राप्ति के योग हैं। स्वयं के सामर्थ्य से ही भाग्योन्नति के अवसर आएँगे। संतान के कार्यों में उन्नति के योग हैं।

🍯कुंभ
रचनात्मक कार्य सफल रहेंगे। पार्टी व पिकनिक का आनंद मिलेगा। व्यवसाय ठीक चलेगा। विवाद न करें। सामाजिक एवं राजकीय ख्याति में अभिवृद्धि होगी। आर्थिक अनुकूलता रहेगी। रुका धन मिलने से धन संग्रह होगा। राज्यपक्ष से लाभ के योग हैं।

🐟मीन
नई योजना बनेगी। कार्यप्रणाली में सुधार होगा। मान-सम्मान मिलेगा। व्यवसाय ठीक चलेगा। स्वास्थ्य के प्रति सावधानी रखें। कार्यक्षमता एवं कार्यकुशलता बढ़ेगी। कर्म के प्रति पूर्ण समर्पण व उत्साह रखें। व्यापार में नई योजनाओं से लाभ होगा।

🙏आपका दिन मंगलमय हो🙏
🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺

राशिभविष्य दिनांक-:06/12/2021,सोमवार

🙏🌺🙏 *अथ पंचांगम्* 🙏🌺

*दिनांक-:06/12/2021,सोमवार

तिथि———– तृतीया 26:33 तक
पक्ष————————- शुक्ल
नक्षत्र——– पूर्वाषाढा 26:18
योग————- गण्ड 20:03
करण———– तैतुल 16:07
वार———————–सोमवार
माह———————-मार्गशीर्ष
चन्द्र राशि——————- धनु
सूर्य राशि—————– वृश्चिक
रितु————————- हेमंत
अयन—————– दक्षिणायन
संवत्सर —————– आनन्द
सूर्योदय————— 06:47
सूर्यास्त—————- 17:13

राहू काल 08:06 – 09:24 अशुभ
अभिजित 11:39 -12:21 शुभ

💮चोघडिया, दिन
अमृत 06:47 – 08:16 शुभ
काल 08:16 – 09:34 अशुभ
शुभ 09:34 – 10:52 शुभ
रोग 10:52 – 12:10 अशुभ
उद्वेग 12:10 – 13:28 अशुभ
चर 13:28 – 14:47 शुभ
लाभ 14:47 – 16:05 शुभ
अमृत 16:05 – 17:13 शुभ

🚩चोघडिया, रात
चर 17:13 – 19:05 शुभ
रोग 19:05 – 20:47 अशुभ
काल 20:47 – 22:29 अशुभ
लाभ 22:29 – 24:11 शुभ

*💮दिशा शूल ज्ञान————-पूर्व*
परिहार-: आवश्यकतानुसार यदि यात्रा करनी हो तो घी अथवा काजू खाके यात्रा कर सकते है l
इस मंत्र का उच्चारण करें-:
*शीघ्र गौतम गच्छत्वं ग्रामेषु नगरेषु च l*
*भोजनं वसनं यानं मार्गं मे परिकल्पय: ll*

*🚩 अग्नि वास ज्ञान -:*
*यात्रा विवाह व्रत गोचरेषु,*
*चोलोपनिताद्यखिलव्रतेषु ।*
*दुर्गाविधानेषु सुत प्रसूतौ,*
*नैवाग्नि चक्रं परिचिन्तनियं ।।* *महारुद्र व्रतेSमायां ग्रसतेन्द्वर्कास्त राहुणाम्*
*नित्यनैमित्यके कार्ये अग्निचक्रं न दर्शायेत् ।।*

3 + 2 + 1 = 6 ÷ 4 = 2 शेष
आकाश लोक पर अग्नि वास हवन के लिए अशुभ कारक है l

*💮 शिव वास एवं फल -:*

3 + 3 + 5 = 11 ÷ 7 = 4 शेष

सभायां = सन्ताप कारक

*🚩भद्रा वास एवं फल -:*

*स्वर्गे भद्रा धनं धान्यं ,पाताले च धनागम:।*
*मृत्युलोके यदा भद्रा सर्वकार्य विनाशिनी।।*

*💮🚩 विशेष जानकारी 🚩💮*

* आत्म तृतीया

* शौर्य दिवस

* डा०भीमराव अंबेडकर पुण्यतिथि

*💮🚩 दैनिक राशिफल 🚩💮*

🐏मेष
कीमती वस्तुएं संभालकर रखें। व्ययवृद्धि होगी। तनाव रहेगा। अपरिचितों पर विश्वास न करें। प्रयास में आलस्य व विलंब नहीं करना चाहिए। रुके हुए काम समय पर होने की संभावना है। विरोधी परास्त होंगे। यात्रा कष्टप्रद हो सकती है। धैर्य एवं संयम बना रहेगा।

🐂वृष
कोर्ट-कचहरी में अनुकूलता रहेगी। पूजा-पाठ में मन लगेगा। व्यवसाय ठीक चलेगा। झंझटों में न पड़ें। उधार दिया धन मिलने से राहत हो सकती है। जीवनसाथी का सहयोग उलझे मामले सुलझाने में सहायक हो सकेगा। वाहन सावधानी से चलाएँ।

👫मिथुन
बेरोजगारी दूर होगी। व्यावसायिक यात्रा सफल रहेगी। भेंट व उपहार की प्राप्ति होगी। जोखिम न लें। क्रोध एवं उत्तेजना पर संयम रखें। सत्कार्य में रुचि बढ़ेगी। प्रियजनों का पूर्ण सहयोग मिलेगा। व्यावसायिक चिंताएँ दूर होंगी। आर्थिक स्थिति मजबूत होगी।

🦀कर्क
भूमि व भवन संबंधी कार्य लाभ देंगे। रोजगार मिलेगा। शत्रु भय रहेगा। निवेश व नौकरी लाभ देंगे। व्यापार अच्छा चलेगा। कार्य के विस्तार की योजनाएँ बनेंगी। रोजगार में उन्नति एवं लाभ की संभावना है। पठन-पाठन में रुचि बढ़ेगी। लाभदायक समाचार मिलेंगे।

🐅सिंह
उत्तेजना पर नियंत्रण रखें। शत्रु सक्रिय रहेंगे। शोक समाचार मिल सकता है। थकान महसूस होगी। व्यावसायिक चिंता रहेगी। संतान के व्यवहार से कष्ट होगा। सहयोगी मदद नहीं करेंगे। व्ययों में कटौती करने का प्रयास करें। वाहन चलाते समय सावधानी रखें।

🙎‍♀️कन्या
अतिथियों का आवागमन रहेगा। उत्साहवर्धक सूचना मिलेगी। स्वाभिमान बना रहेगा। नई योजनाओं की शुरुआत होगी। संतान की प्रगति संभव है। भूमि व संपत्ति संबंधी कार्य होंगे। पूर्व कर्म फलीभूत होंगे। परिवार में सुखद वातावरण रहेगा। व्यापार में इच्छित लाभ होगा।

🙎‍♀️तुला
चोट, चोरी व विवाद से हानि संभव है। जोखिम व जमानत के कार्य टालें। कुसंगति से हानि होगी। अपने काम से काम रखें। स्वास्थ्य के प्रति लापरवाही न करें। आवास संबंधी समस्या हल होगी। आलस्य न करें। सोचे काम समय पर नहीं हो पाएँगे।

🦂वृश्चिक
राजकीय बाधा दूर होकर लाभ होगा। प्रेम-प्रसंग में अनुकूलता रहेगी। क्रोध पर नियंत्रण रखें। लाभ होगा। रुके हुए काम समय पर पूरे होने से आत्मविश्वास बढ़ेगा। परिवार की समस्याओं का समाधान हो सकेगा। व्यापार में नई योजनाएँ बनेंगी। व्यापार अच्छा चलेगा।

🏹धनु
रोमांस में समय बीतेगा। मेहनत का फल मिलेगा। कार्यसिद्धि से प्रसन्नता रहेगी। व्यवसाय ठीक चलेगा। प्रतिष्ठा में वृद्धि होगी। परिवार में प्रसन्नता का वातावरण रहेगा। व्यापार के कार्य से बाहर जाना पड़ सकता है। कार्यपद्धति में विश्वसनीयता बनाएँ रखें। धनार्जन होगा।

🐊मकर
दिन प्रेमभरा गुजरेगा। व्यावसायिक यात्रा सफल रहेगी। रुका हुआ धन मिलेगा। प्रसन्नता रहेगी। जल्दबाजी न करें। प्रियजनों से पूरी मदद मिलेगी। धन प्राप्ति के योग हैं। स्वयं के सामर्थ्य से ही भाग्योन्नति के अवसर आएँगे। संतान के कार्यों में उन्नति के योग हैं।

🍯कुंभ
रचनात्मक कार्य सफल रहेंगे। पार्टी व पिकनिक का आनंद मिलेगा। व्यवसाय ठीक चलेगा। विवाद न करें। सामाजिक एवं राजकीय ख्याति में अभिवृद्धि होगी। आर्थिक अनुकूलता रहेगी। रुका धन मिलने से धन संग्रह होगा। राज्यपक्ष से लाभ के योग हैं।

🐟मीन
नई योजना बनेगी। कार्यप्रणाली में सुधार होगा। मान-सम्मान मिलेगा। व्यवसाय ठीक चलेगा। स्वास्थ्य के प्रति सावधानी रखें। कार्यक्षमता एवं कार्यकुशलता बढ़ेगी। कर्म के प्रति पूर्ण समर्पण व उत्साह रखें। व्यापार में नई योजनाओं से लाभ होगा।

🙏आपका दिन मंगलमय हो🙏
🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺

राशिभविष्य दिनांक-: 05/12/2021,रविवार

🙏🌺🙏 *अथ पंचांगम्* 🙏🌺🙏

*दिनाँक-: 05/12/2021,रविवार*
तिथि——————- 09:27:07 तक
तिथि——— द्वितीया 29:50
पक्ष————————– शुक्ल
नक्षत्र————ज्येष्ठा 07:46
नक्षत्र मूल————- 28:53
योग————– शूल 24:05
करण————— बव 09:27
वार———————— रविवार
माह———————– मार्गशीर्ष
चन्द्र राशि—– वृश्चिक 07:46
चन्द्र राशि———————-धनु
सूर्य राशि——————- वृश्चिक
रितु————————— हेमंत
अयन——————- दक्षिणायन
संवत्सर ——————आनन्द
सूर्योदय————— 06:47
सूर्यास्त————— 17:13

राहू काल 15:55 – 17:13 अशुभ
अभिजित 11:39 -12:21 शुभ

🚩गंड मूल अहोरात्र अशुभ

💮चोघडिया, दिन
उद्वेग 06:47 – 08:15 अशुभ
चर 08:15 – 09:33 शुभ
लाभ 09:33 – 10:52 शुभ
अमृत 10:52 – 12:10 शुभ
काल 12:10 – 13:28 अशुभ
शुभ 13:28 – 14:46 शुभ
रोग 14:46 – 16:05 अशुभ
उद्वेग 16:05 – 17:13 अशुभ

🚩चोघडिया, रात
शुभ 17:13 – 19:05 शुभ
अमृत 19:05 – 20:47 शुभ
चर 20:47 – 22:28 शुभ
रोग 22:28 – 24:10* अशुभ

*💮दिशा शूल ज्ञान————-पश्चिम*
परिहार-: आवश्यकतानुसार यदि यात्रा करनी हो तो घी अथवा चिरौजी खाके यात्रा कर सकते है l
इस मंत्र का उच्चारण करें-:
*शीघ्र गौतम गच्छत्वं ग्रामेषु नगरेषु च l*
*भोजनं वसनं यानं मार्गं मे परिकल्पय: ll*

*🚩 अग्नि वास ज्ञान -:*
*यात्रा विवाह व्रत गोचरेषु,*
*चोलोपनिताद्यखिलव्रतेषु ।*
*दुर्गाविधानेषु सुत प्रसूतौ,*
*नैवाग्नि चक्रं परिचिन्तनियं ।।* *महारुद्र व्रतेSमायां ग्रसतेन्द्वर्कास्त राहुणाम्*
*नित्यनैमित्यके कार्ये अग्निचक्रं न दर्शायेत् ।।*

1 + 1 + 1 = 3 ÷ 4 = 3 शेष
मृत्यु लोक पर अग्नि वास हवन के लिए शुभ कारक है l

*💮 शिव वास एवं फल -:*

1 + 1 + 5 = 7 ÷ 7 = 0 शेष

शमशान वास = मृत्यु कारक

*🚩भद्रा वास एवं फल -:*

*स्वर्गे भद्रा धनं धान्यं ,पाताले च धनागम:।*
*मृत्युलोके यदा भद्रा सर्वकार्य विनाशनी ।।*

*💮🚩 विशेष जानकारी 🚩💮*

* सर्वार्थसिद्धि योग 07:46 से 28:53 तक

* सेतुकाकार श्रीसुन्दर भट्टाचार्य पाटोत्सव

* महर्षि अरविंद पुण्यतिथि

*💮🚩 दैनिक राशिफल 🚩💮*

🐏मेष
व्यापार-व्यवसाय लाभदायक रहेगा। नौकरी में प्रभाव बढ़ेगा। किसी प्रभावशाली वरिष्ठ व्यक्ति का सहयोग व मार्गदर्शन प्राप्त होगा। शारीरिक कष्ट संभव है। विरोधी सक्रिय रहेंगे। जोखिम व जमानत के कार्य टालें। कीमती वस्तुएं संभालकर रखें। प्रसन्नता रहेगी। वैवाहिक प्रस्ताव मिल सकता है।

🐂वृष
पार्टी व पिकनिक का कार्यक्रम बन सकता है। यात्रा मनोरंजक रहेगी। बौद्धिक कार्य सफल रहेंगे। कारोबार में वृद्धि होगी। नौकरी में कार्य की प्रशंसा होगी। मनपसंद भोजन का आनंद प्राप्त होगा। शेयर मार्केट व म्युचुअल फंड मनोनुकूल लाभ देंगे। घर-बाहर प्रसन्नता रहेगी। ईर्ष्यालु व्यक्तियों से सावधानी आवश्यक है।

👫मिथुन
कीमती वस्तुएं संभालकर रखें। बेवजह चिड़चिड़ापन रह सकता है। धनागम होगा। बकाया वसूली के प्रयास सफल रहेंगे। यात्रा मनोरंजक रहेगी। मित्रों का सहयोग समय पर प्राप्त होगा। प्रसन्नता रहेगी। अज्ञात भय सताएगा। व्यापार ठीक चलेगा। लाभ के अवसर हाथ आएंगे। प्रमाद न करें।

🦀कर्क
कीमती वस्तुएं संभालकर रखें। वाणी पर नियंत्रण रखें। अप्रत्याशित खर्च सामने आएंगे। कर्ज लेना पड़ सकता है। स्वास्थ्य का पाया कमजोर रहेगा। जल्दबाजी में कोई महत्वपूर्ण निर्णय न लें। व्यापार ठीक चलेगा। मित्रों के साथ समय अच्‍छा व्यतीत होगा। कुसंगति से बचें। धनहानि हो सकती है।

🐅सिंह
प्रतिद्वंद्विता में वृद्धि होगी। भूमि व भवन संबंधी योजना बनेगी। स्थायी संपत्ति में वृद्धि के योग हैं। आय में वृद्धि होगी। रोजगार प्राप्ति के प्रयास सफल रहेंगे। भाग्य का साथ मिलेगा। निवेशादि लाभदायक रहेंगे। दुष्टजनों से सावधान रहें। हानि पहुंचा सकते हैं। प्रमाद न करें।

🙎‍♀️कन्या
रोजगार प्राप्ति के प्रयास सफल रहेंगे। व्यावसायिक यात्रा लंबी हो सकती है। अप्रत्याशित लाभ के योग हैं। जुए, सट्टे व लॉटरी से दूर रहें। किसी बड़ी समस्या से छुटकारा मिल सकता है। किसी प्रभावशाली व्यक्ति का मार्गदर्शन मिल सकता है। घर-बाहर प्रसन्नता रहेगी।

⚖️तुला
प्रयास सफल रहेंगे। सामाजिक कार्य करने में रुचि रहेगी। पराक्रम व प्रतिष्ठा में वृद्धि होगी। जोखिम उठाने का साहस कर पाएंगे। किसी प्रभावशाली व्यक्ति से परिचय हो सकता है। व्यापार-व्यवसाय लाभदायक रहेगा।। नौकरी में कार्य की प्रशंसा होगी।

🦂वृश्चिक
दूर से शुभ समाचार प्राप्त होंगे। पारिवारिक मित्र व संबंधी अतिथियों के रूप में घर आ सकते हैं। वाणी पर नियंत्रण रखें। आत्मविश्वास में वृद्धि होगी। जोखिम उठाने का साहस कर पाएंगे। कारोबार ठीक चलेगा। प्रमाद न करें। बुरे लोगों की पहचान जरूरी है। उनसे दूर रहें।

🏹धनु
घर-परिवार के किसी सदस्य के स्वास्थ्‍य की चिंता रहेगी। दौड़धूप होगी। विवाद से क्लेश होगा। किसी व्यक्ति के व्यवहार से मन को ठेस पहुंच सकती है। जोखिम व जमानत के कार्य टालें। आय बनी रहेगी। धनहानि की आशंका बनती है। दूर से दु:खद समाचार प्राप्त होगा, धैर्य रखें।

🐊मकर
किसी व्यक्ति के व्यवहार से लगेगा कि अपमान हुआ है। नई योजना बनेगी। कार्यस्‍थल पर परिवर्तन पर विचार हो सकता है। व्यापार ठीक चलेगा। घर-परिवार में सुख-शांति रहेगी। आंखों को चोट व रोग से बचाएं। वाणी में हल्के शब्दों के प्रयोग से बचें। स्वास्थ्‍य कमजोर रह सकता है।

🍯कुम्भ
ऐश्वर्य के साधनों पर व्यय होगा। धन प्राप्ति सुगम तरीके से होगी। यात्रा मनोरंजक रहेगी। व्यापार लाभदायक रहेगा। मित्रों का सहयोग प्राप्त होगा। भाइयों से मतभेद दूर होकर स्थिति अनुकूल रहेगी। तीर्थयात्रा की योजना बनेगी। सत्संग का लाभ मिलेगा। चिंता तथा तनाव रहेंगे।

🐟मीन
वाहन व मशीनरी के प्रयोग में सावधानी रखें। जोखिम व जमानत के कार्य टालें। पुराना रोग उभर सकता है। विवाद को बढ़ावा न दें। नकारात्मकता रहेगी। व्यापार ठीक चलेगा। आय में निश्चितता रहेगी। दूसरों पर भरोसा न करें। आशंका-कुशंका के चलते कोई बड़ी गलती हो सकती है।

🙏आपका दिन मंगलमय हो🙏
🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺

रूद्राक्षाचा अध्यात्मिक व वैज्ञानिकदृष्टीकोन

सहज एका रूद्राक्षाचा फोटो दिसला अन आठवलं की हे महादेवाचे अश्रू आहेत अशी पोस्ट टाकावी पण म्हटलं जोपर्यंत वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध करत नाही तोपर्यंत कोणिही मानणार नाही की हे अश्रू आहेत. तर आता पाहुया खरंच आहेत का…

1. मानवाच्या अश्रुंमधील घटक- पाणी
इलेक्ट्रोलाइट्स (सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, बायकार्बोनेट, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम). हेच अश्रूंना त्यांची खारट चव देतात.
प्रथिने (लाइसोझाइम, लैक्टोफेरिन, लिपोकॅलिन आणि आयजीए).अश्रूंमध्ये ब्लड प्लाझ्माच्या प्रथिनांपैकी फक्त एक दशांश असते.
लिपिड्स आणि म्युसिन्स

2.आता रूद्राक्षातील रासायनिक घटक कोणते पाहुया
रुद्राक्ष मणी हे एक आयुर्वेदिक वनस्पती आहे, ज्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन एकत्रित स्वरूपात असतात. रुद्राक्षाच्या मणीतील वायू घटकांची टक्केवारी:
कार्बन – ५०.०३१%
नायट्रोजन – ०.९५%
हायड्रोजन – 17.897%
ऑक्सिजन – 30.53%

आता आणखी थोडं खोलात जाऊन पाहूया यात काय काय आहे
रुद्राक्षाच्या फळांमध्ये अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, टॅनिन, स्टिरॉइड्स, ट्रायटरपेन्स, कार्बोहायड्रेट्स आणि कार्डियाक ग्लायकोसाइड्स असतात.त्यामध्ये रुद्राकाईन(एक अल्कलॉइड देखील आहे जो 1979 मध्ये रुद्राक्ष फळामध्ये सापडला होता)

आता या सर्वच रासायनिक घटकांचा बेस वरती दिल्या प्रमाणे आहे जे मानवाच्याही अश्रूंमधे असतात(आपल्या अश्रूंत कमी घटक आहेत जे रूद्राक्षात जास्त आहेत आणि त्यात अॅश म्हणजे भस्मही आढळून आले आहे)

आता रूद्राक्षाचा एक औषध म्हणून वापर काय ते पाहुया

लोक औषधांमध्ये याचा उपयोग तणाव, चिंता, नैराश्य, धडधडणे, मज्जातंतू दुखणे, अपस्मार, मायग्रेन, एकाग्रतेचा अभाव, दमा, उच्च रक्तदाब, संधिवात आणि यकृत रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. आयुर्वेदिक औषधी पद्धतीनुसार रुद्राक्ष धारण केल्याने हृदय आणि मज्जातंतूंवर सकारात्मक परिणाम होतो.

आणि हो हे मी नाही, इंटरनॅशल फार्मासिस्ट जर्नलने सिद्ध केले आहे.

सनातन पूर्वज राॅक्स, लिबरल लोक्स शाॅक्स…

सोनारीतील नाटेश्वर पंथीय गोरक्षपीठ ….

सोनारीतील नाटेश्वर पंथीय गोरक्षपीठ ….

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील श्री.क्षेत्र सोनारी हे गांव श्री.काळभैरवनाथ आणि श्री.जोगेश्वरी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सोनारीचा भैरवनाथ महाराष्ट्रातील अनेकांची कुलदेवता आहे. घरात शुभकार्य झालं की, आवर्जून काळभैरवाच्या दर्शनासाठी येतात,गुलाल खोबरं उधळून ‘चांगभंलं’ म्हणून जयजयकार करतात.

सोनारीचं मुख्य आकर्षण काळभैरव मंदिर, काळभैरव जोगेश्वरी विवाह सोहळ्याची यात्रा, काळभैरवाचा रथ असले तरी फारसं प्रसिद्ध नसलेलं इथलं वैशिष्ट्य म्हणजे काळभैरव मंदिर परीसरात असणारे गोरक्षनाथ पीठ, या पीठाची गुरूगादी आणि तळघरात असलेले भद्रकाली मंदिर!

सोनारीत गोरक्षनाथ यांनी स्थापन केलेल्या नाथपंथाच्या नटेश्वरी शाखेचे हे पीठ भारतातील एक प्रमुख पीठापैकी आहे. गोरक्षनाथांचा कालखंड समकालीन साहित्याच्या आधारे अनेक संशोधकांनी नवव्या शतकाच्या मध्यकालखंड मान्य केला आहे. अभिनवगुप्तने हा कालखंड १० शतकाच्या पुर्वीचा तर इतिहास संशोधक नागेंद्र नाथ यांनीही हा कालखंड ९ व्या ऩंतर मांडलेला आहे. गोरक्षनाथ यांनी भारतभर भ्रंमंती केली आणि शिव संप्रदयाची शाखा म्हणून मत्सेंद्रनाथांनी स्थापलेल्या नाथसंप्रदयात अनेक सुधारणा घडवल्या. गुरूभक्ती हा नाथसंप्रदयाचा आत्मा होती व आहे. मत्सेंद्रनाथाचा हा नाथ भक्तीचा शिवोपासक अविष्कार त्यांनी भारतातील अनेक पंथोपंथ आणि संप्रदयात पोचवला.

हठयोगप्रदिपका, सिद्धिसिधांतसंग्रह, गोरक्षसिद्धांतसंग्रह आणि गोरक्षपद्धती अशा आदी ग्रंथातून गोरक्षनाथांचा विचार भारतभर प्रसारीत झाला. नाथसंप्रदय हा अंहिसावादी संप्रदाय असल्यामुळे व त्याचा प्रमुख प्रणेत्याचे गोरक्षण हे नांव वैदिकांच्या यज्ञसंस्थेच्या विरोधी असेच होते. त्यामुळे नाथसंप्रदाय हा वेद विरोधी आहे,असे मत हजारीप्रसाद द्विवेदी यांनी मांडलै आहे.

गोरक्षनाथ भारत भ्रमण करत असताना त्यांनी सोनारीस भेट दिली असण्याची मोठी शक्यता आहे. कारण गोरक्षनाथोत्तर काळात ज्या प्रमुख १२ शाखांची निर्मिती झाली त्यातील महत्वपुर्ण अशा नाटेश्वरी पंथाचे वा शाखेचे पीठ आणि तेही गुरूगादीसह सोनारीत अधिष्ठित आहे. दंतकथा अशी आहे की, पुर्वी शिव संचलित १२ आणि गोरक्ष संचलित १२ पंथ होते आणि यांच्यात सतत संघर्ष होई. हा संघर्ष टाळून अंहिसात्मक शिवभक्ती प्रस्थापित करण्यासाठी गोरक्षनाथांनी शिव संचलित ६ आणि स्वत:चे ६ पंथ विसर्जीत करून १२ पंथांची स्थापना केली, त्यात नाटेश्वरी हा पंथ आहे. नाटेश्वरी हा पंथ गोरक्षनाथांच्या काळातच निर्माण झाला म्हणजे गोरक्षनाथांचा शिष्य लक्ष्मणनाथ यांने या पंथाची स्थापना पंजाबमधील टिला या ठिकाणी करून मठ स्थापन केला. त्याच्या दोन शाखा निर्माण झाल्या, एक नाटेश्वरी आणि दुसरी दरीयाशाखा! विशेष म्हणजे दरयानाथी नावांची नाथजोग्यांची गोरक्षकालीन स्वतंत्र शाखा असून त्यात त्यात सिंध प्रांतातील अनेक नाथपंथीय मुस्लिम नाथसंप्रदायींचा समावेश होतो.

गोरक्षनाथ अथवा त्यांचा शिष्य लक्ष्मणनाथ यांनी सोनारीला येण्याची कारण काय असावे? असा प्रश्न पडणे अगदीच स्वाभाविक आहे. याचे कारण गोरक्षपुर्व काळापासून सोनारीत विराजमान असलेले श्री.काळभैरव हे देवस्थान आहे.

श्री. कालभैरव ही देवता मग ती सोनारीची असो वा भारतातील कोणत्याही स्थळी विराजमान असणारी, ती एक स्वतंत्र देवता असून शैव आणि शाक्त पंथातील असूनही भैरवच्या कापालिक संप्रदायाने तंत्रोपासनेच्या रुपात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आजही जोपासले आहे.

भैरव म्हणजे क्रोधीत अवस्थेतील प्रत्यक्ष शिव म्हणजे महादेव ! याबाबची धार्मिक अख्यायिका अशी की, पूर्वी शिव आणि ब्रह्मा हे दोघेही पंचानन होते. मात्र याच कारणामुळे ब्रह्मा स्वतःला शिवाच्या बरोबरीचा असल्याचे समजून शिवाच्या कार्यात ढवळाढवळ करू लागले.शिव यामुळे क्रोधीत झाले आणि शिवाच्या नखापासून भैरवाची म्हणजे क्रोधीत अवस्थेतील शिवाची निर्माती झाली आणि त्याने ब्रह्माचे एक शीर कापून टाकले. ते शीर भैरवाचा हाताला चिकटले ते कायमचेच !

भैरवाने ब्रह्माचे शीर कापल्यामुळे भैरवास ब्रह्महत्येचे पातक लागले आणि त्यास स्मशानात राहण्याचा आदेश देण्यात आला. तेंव्हापासून भैरव हा स्मशानात राहू लागला आणि हाताला चिकटलेल्या मानवी कवटीचे त्याने भिक्षापत्र केले आणि त्यातच तो अन्न सेवन करू लागला ! कापालिक पंथाची सुरुवात येथूनच असल्याची मान्यता आहे.

भैरव याचा अर्थ भयप्रद असणारा ,भय निर्माण करणारा ,उग्र रूप धारण असलेला ! शिव हा मानवी भाव भावनांचे प्रकटीकरण त्याच्या विविध रूपातून दर्शवत असतो , भैरवाच्या रूपाने तो मानवी मनातील क्रोध ,उग्र प्रवृत्ती यांचे प्रकटीकरण करतो. या भैरवाचे एकूण ६४ प्रकार आहेत , मात्र हे सर्व आठ प्रमुख शाखात विभागले गेले आहेत , त्यांना अष्टभैरव असे म्हणतात. या पैकी काळ भैरव हा या सर्वांचा प्रमुख असून , त्याच्या अधिकारांतर्गत आठ दिशांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे आठ भैरव करत असतात ,अशी धार्मिक श्रद्धा आहे.
भैरव हा काळ नियंत्रण करू शकत असल्यामुळे तो संरक्षक समजला जातो , म्हणून अशा देवतांची ठाणी क्षेत्रपाल देवता म्हणून प्रमुख देवतेच्या शेजारी असतात. मात्र वस्तुतः अशाच देवतांच महात्म्य एवढे मोठे असते कि ,मुख्य देवतेबरोबर त्यांचाही मोठा जनाधार असतो.

महाराष्ट्रातील सर्वच शैव या देवतेशी तादाम्य पावणाऱ्या क्षेत्रपाल देवतांनी स्वतःचे मोठे साम्राज्य निर्माण केले आहे. खंडोबा, ज्योतिबा, भैरोबा, म्हसोबा आदी देवता प्रचंड मोठा शिष्य संप्रदाय असणारया आहेत. तुळजापुरचा काळभैरव काळोबा या नावाने तर टोळभैरव टिळोबा नावाने ही ओळखला जातो कारण तो एक लोकदेव आहे.

श्री काळभैरवाची मूर्ती अशीच उग्र रुपी असून तिला चार हात आहेत. या हातात खड्ग, डमरू, त्रिशूल आणि भिक्षापात्र आहे ,जे अर्थतच मानवी कवटीचे प्रतिक आहे. म्हणून काळ भैरवास कापालिक किंवा महाकापालिक असेही म्हणतात. तात्रिक पंथात यापंथाचे स्वतंत्र अस्तित्व असून भैरव या देवतेस तिबेटीयन बौद्ध धर्मात देखील मान्यता आहे. अनेक जैन ग्रंथात सुद्धा भैरवाचे महत्व अधोरेखित केले आहे. भैरवी या देवतेस बौद्ध धर्मातील तांत्रिक पंथात माया या देवतेच्या रुपात स्वीकारले आहे. बौद्ध धर्मातील वज्रयान या पंथातील तांत्रिक विश्व पूर्णतः भैरव या देवतेने व्यापून टाकलेले आहे.मुळात वेदविरोधी सर्वच संप्रदयांनी भैरवास आपलेसे केले आहे, हे खूप बोलके आहे.

उज्जैन, बनारस या ठिकाणी असणारी भैरव मंदिरे भारतभर प्रसिद्ध आहेत. वैदिकीकरणाच्या प्रक्रियेत आज काळभैरवाच्या साधनापरंपरेचे स्वरूप बदलले असले तरी तुळजापुरातील काळभैरवाचे स्वरूप शाक्तपीठाच्या सान्निध्यामुळे कायम राहीले आहे.

तुळजापुरच्या काळभैरवास वर्षभर आणि विशेषत: अश्विन अमावस्येला त्याच्या उग्र प्रवृत्ती नुसार त्यास मद्य, गांजा आणि मांस याचा नैवेद्य अर्पण केला जातो. अशीच स्थिती उज्जैनच्या काळभैरवाची आहे. पण सोनारीच्या भैरवनाथ मंदिरात अशी कोणतीही परंपरा नाही. विशेष म्हणजे इथल्या काळभैरवाचे पुजारी ब्राह्मण आहेत.

सोनारीच्या भैरवनाथाच्या आजच्या साधना परंपरेवर गोरक्षनाथांचे शिष्य लक्ष्मणनाथ यांच्या नाटेश्वरी पंथाचा प्रभाव आहे. नाटेश्वरी हा नाथपंथ महाराष्ट्रात प्रभावी असल्याच्या पुरावा महानुभावांच्या ‘षट्दर्शनविवर्णन’ या ग्रंथात आढळतो.

नाटेश्वरी लक्ष्मणपंथी | आणि पार्वतीनाथी |
अभंगनाखी | कापिल विभूतीये ||

महानुभावी ‘षट्दर्शनविवर्णन’ या ग्रंथाखेरीज, महानुभावींच्याच ‘दर्शनप्रकाश’ या ग्रंथातील उल्लेख सोनारीच्या अनुषंगाने महत्वाचा आहे.

नाटेश्वर भैरव संतनाथ | जालंधरी वाघळी अवघटी अघड कळंक पंथ |
अघोर मच्छ आळपाळी महिंद्रनाथ | घोडाचुडी||

महानुभावांनी नाथजोग्यांवर टिकात्मक लिहीले आहे. त्यांनी वर्णन केलेले ‘ नाटेश्वर भैरव’ हे सहचर्य मध्ययुगीन महाराष्ट्रीय भक्तीभाव क्षेत्राचे वर्णन म्हणून मान्य केले तर भैरवाचा सबंध त्यांनी नाटेश्वरी पंथासह स्पष्ट केला आहे.

काळभैरवाची उपासना ही काळभैरव स्वत: कापालिक असल्यामुळे त्यात शैव शाक्त संपद्रयातील अनेक विधीसह नक्कीच असणार! गोरक्षनाथाने वज्रयान, सहजयान या तांत्रिक असवेल्या बौद्ध संप्रदयांना, शाक्त व शैव संप्रदयांची रूपे असलेल्या कापालिक नि वामाचारी तंत्रसाधनांना पर्याय देण्याचा प्रयत्न नाथसंप्रदयाच्या विचारातून दिला असला तरी नाथसंप्रदयात अंतर्भूत झालेल्या अनेक वामातारी साधकांनी आपले पुर्व संस्कार पुर्णपणे विसरले असल्याची शक्यता दुरापास्त आहे. रा. चिं.ढेरे त्यांच्या ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या ग्रंथात म्हणतात ‘ नाथयोग्यांच्या कक्षेतील अनेक योगीशाखात वामाचाराचे प्रचलन असून, मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथून या तांत्रिक साधनेतील पंचमकारांचा आचार कांही अंशी रूढ आहे’ ( पृष्ठ क्र. ४२)

सोनारीच्या नाटेश्वरी पंखीय नाथजोग्यांच्या मठाच्या तळघरात भद्रकाली देवीचं ठाणं आहे. भद्रकालीची अख्यायिका अशी सांगीतली जाते की, सुवर्णासुर या असूरावर भैरवाने वार केले की त्याच्या रक्तातून सैन्य निर्माण होत असे. म्हणून भद्रकाली या शाक्त देवतेने ते रक्त प्राशन केले. भद्रकाली नंतर तिथेच सोनारीत स्थानापन्न झाली ती या नाथजोग्यांच्या मठाच्या तळघरात! मानवी रक्ताची तीची भुक पुढे परंपरेने नरबळी स्वरूपात शमवली असण्याची शक्यता कितपत असेल माहीत नाही.

नाथपंथियांत सामिल होऊनही आपल्या पुर्वसंस्काराचा हा भिषण असा वारसा आज राहीलेला नाही, पण तो कांही काळ असावा असे वाटते.

गोरक्षनाथांचा वारसा इतिहासात कोणत्या नाथपंथिय जोग्यांनी सांभाळला हा मोठा विषय आहे. पण हा वारसा चक्रधर, ज्ञानेश्वर, अल्लम प्रभू, कबीर, गुरू नानक या महापुरूषांनी सांभाळून त्याची जोपसना करत हिंदु धर्माची उदार, अहिंसात्मक आणि सर्वसमावेशक अशी रचना करण्यात मोलाची भुमिका बजावली.

सोनारीला कांही दिवसांपुर्वी भेट दिली. काळभैरवाचे दर्शन आणि आशिर्वाद घेतले आणि पुन्हा लिहाता झालो.

Copy post (© राज कुलकर्णी)

आप अंधभक्त बने या न बनें, परन्तु अंध आलोचक न बनें

आप अंधभक्त बने या न बनें, परन्तु अंध आलोचक न बनें ।
लेख लंबा है परंतु जैसा प्राप्त हुआ वैसा आगे प्रेषण करने से खुद को रोक नही सका ।
🔍🔍

पढ़ा लिखा प्राइममिनिस्टर एवं अर्थशास्त्री
मनमोहन जी
vs
अनपढ़, फेकू, जुमलेबाज नरेंद्र मोदी
🧐🧐🧐🧐🧐

बी.एस.एन.एल. का पहला घाटा *2009 में*, और कितना
*10,000 करोड़ का।*

Air india के जहाज़ बेचे *2010 में।*

और कई बार Air India को बेचने की कोशिश की, पर ग्राहक नहीं मिले।

HMT कंपनी का घाटा *2014* में,
नतीजा कंपनी बंद।

Hdfc, icici जैसी सरकारी कंपनियों को
*प्राइवेट किया 1996 में।*

SBI जैसे सबसे बड़े बैंक
के *शेयर बेच कर* देश का सबसे कम सरकारी शेयर होल्डिंग वाला बैंक बनाया,
57% शेयर की हिस्सेदारी।

बैंक में सिर्फ 1 लाख रुपए तक की सुरक्षा गारंटी थी ,
जिसे *अनपढ़ मोदी ने 5 लाख किया।*

बिना witness के बैंक अकाउंट नहीं खुलता था , मनमोहन के राज में

*पर अनपढ़ मोदी ने सेल्फ अटेस्टेशन को मान्यता दी,*
अब किसी witness की जरूरत नहीं।✔️

वरना आज भी एक आधार कार्ड पर,
खुदके हस्ताक्षर की बजाय,
नोटरी से अटेस्ट करते
और पैसा, टाइम दोनों बर्बाद होता।

ग्रुप C और ग्रुप D की नौकरी के लिए इंटरव्यू रखा था,पढे लिखे मनमोहन ने ..
यानी सफाई कर्मचारी भी इंटरव्यू देता था,
और इंटरव्यू यानि रिशवत का रास्ता।

*अनपढ़ मोदी ने इंटरव्यू बंद कर दिया*

नौकरी के लिए पहले ऑफलाइन परीक्षा होती थी, सेटिंग चलती थी,
रिजल्ट भी देर से आता था।

*अनपढ़ मोदी के राज में ऑनलाइन परीक्षा हुई*

मनमोहन के राज में किसी गरीब को प्राइवेट हॉस्पिटल में इलाज़ की सुविधा नहीं थी

*अनपढ़ मोदी ने 5 लाख प्रति साल तक इलाज़ की सुविधा दी*

गरीब को सस्ता बीमा उपलब्ध नहीं था।

*फेंकू मोदी ने 12 रुपये साल के लेकर 2 लाख का बीमा दिया।*

पढ़ा लिखा मनमोहन ये ना सोच सका कि प्राइवेट वर्कर को 60 साल के बाद पेंशन कैसे दें।

*अनपढ़ मोदी अटल पेंशन योजना ले आया,*
जिसमे 5000 महीना पेंशन और 8.5 लाख की सहायता का प्रावधान है।

*अनपढ़ मोदी 9 करोड़ फ्री गैस कनेक्शन दे चुका है,*
मनमोहन ने एक भी फ्री नहीं दिया।

पढ़ा लिखा मनमोहन होम लोन पे 1 रूपया का सब्सिडी नहीं दे पाया।

*पर बेचारा फेकू, होम लोन पे 2.7 लाख रुपये वापस देता है।*

*व्यापार करने के लिए गारंटी बिना लोन, 10 लाख तक देता है, ये चाय वाला।*

पढ़े लिखे ने अपने स्मार्ट mind से कितने घोटाले कराये,
ये अनपढ़ मोदी तो सोच भी नहीं सकता।

*महिलाओं को 6 महीने की मैटरनिटी leave दी, इस अनपढ़ ने।*

*किसानों को महीने का 500 रूपया पेंशन देता है ये अनपढ़,*
पर पढ़ा लिखा प्राइम मिन्स्टर ने दिया तो कुछ नहीं,
*ये जो सस्ता unlimited मोबाइल डाटा मिल रहा है ,*
*ये इसी अनपढ़ के राज में हुआ*
जिससे आज
ऑनलाइन पढ़ाई ,
ऑनलाइन बिज़नेस ,
ऑनलाइन मीटिंग संभव हो पायी।

*ये जो आज रेलगाड़ी के स्लीपर डब्वे में हर जगह मोबाइल चार्जिंग पॉइंट देखते है, यही फेंकू लगवा रहा है।*

ईमानदार मनमोहन तो इतना भी न सोच पाया की तत्काल का टिकट लेने में इतना परेशानी होती है।

इस अनपढ़ ने आते ही, *तत्काल टिकट का टाइम बदल कर इस परेशानी को काफी कम कर दिया।*

करंट रिजर्वेशन करके (चार्ट बनने के बाद भी), टिकट की wastage और यात्री की सुविधा को बढ़ाया।

देश में होने वाले बम व्लास्ट को तो आप भूल गए, “wednesday” movie देख लेना, शायद याद आये।

चीन बॉर्डर पर कितना सड़क, armypost बनाया इस मोदी ने खुद।
RTI कर लेना

*इन्कमटैक्स पर छूट की लिमिट भी 5 लाख तक इसी चायवाले ने की।*

मनमोहनजी के टाइम बिजली की कमी थी,
*पर इस अनपढ़ ने सोलर पावर से उस कमी को बहुत हद तक कम किया,*

UP, बिहार वालो को बिजली कितनी मिलती थी सब जानते हैं
ये जो लाल बत्ती देखते थे ना, हर किसी की गाडी पर, उसे भी मनमोहन ने नहीं मोदी बंद किया

कोरोना में कहा गया की देश में हॉस्पिटल व्यवस्था अच्छी नहीं, जो कि सच भी है।
पर सच ये भी है कि मनमोहनजी ने 6 AIIMS बनाये, वो भी अटल जी द्वारा sanction kiya plan था,

*2014 में 7 AIIMS थे, और आज 14 हैं …*

*जो की फेकू मोदी ने ही फेकते फेकते बना दिए ..*

अभी और भी करने की आवश्यकता है, पर सुधार तो हुआ है

Nrega को मनमोहन ने शुरू किया और मोदी ने इसका बजट और बड़ा कर दिया।

*One रैंक one पेंशन जिसे इंदिरा ने बंद किया , पर मोदी ने वापस बहाल किया।*

किसी 20 साल पहले रिटायर्ड फौजी से इसका फायदा पूछना।

One नेशन One राशन दूसरे राज्यों में काम करने वाले मजदूरों से पूछो
पढ़ा लिखा मनमोहन इतना सा काम भी भी न कर सका।

*ये जो फ़ोन नंबर पोर्ट करते हो न, ये भी मोदी के टाइम हुआ,*
वरना पहले तो फ़ोन चोरी होते ही नया नंबर लेना पड़ता था।

राजघाट 44 एकड़,
शांतिवन 52 एकड़,
विजयघाट 44 एकड़ ये दिल्ली जैसी जगह पर जहां रहने को घर की जगह नहीं, वहां बनाये ..

आज भी करोड़ो खर्च होता है, उसके रख रखाव पर ..पर सब चुप

पर जैसी ही सरदार पटेल की 5 एकड़ की प्रतिमा 2,000 करोड़, जिसमे 500 करोड़ गुजरात, 250 करोड़ केंद्र का or बाकी दूसरे राज्यों या प्राइवेट फंडिंग से आया,
जिसमे हर साल लाखों लोग टिकट ले कर जाते हैं (3 साल में 50 लाख लोग ) उसकी आलोचना होती है।

15 करोड़ सालाना औसतन एक समाधि का खर्च है, चलो माना महान लोग थे,
*तो देश में फ़ौजिओं के लिए एक भी मेमोरियल क्यों नहीं बना,*

मनमोहन जी ही बना देते ..
नहीं भाई, वो भी इस चाय वाले को ही करना था.

*इसिलए दिल्ली में देश का पहला वॉर मेमोरियल बना अब.*

मनमोहन जी इतने महान थे की उन्हें देश के गरीबो के लिए सस्ती दवाई देने की बात नहीं सूझी,

भाई दवा सस्ता दोगे तो प्राइवेट कंपनी को घाटा होगा,

*पर ‘प्राइवेट कम्पनिओं के हाथो की कठपुतली’ मोदी ने तो जन औषधि केंद्र खुला दिए,*
*जहां 70 प्रतिशत तक मार्किट से सस्ती दवाई मिलती है,*✔️

तो प्राइवेट कंपनी की कठपुतली कौन था .
12 रुपये का बीमा देने वाली सरकार
या जिसने कभी कुछ गरीबों को दिया ही नहीं ..

बात Ram मंदिर की भी कर लें,
जब तक मंदिर नहीं बना तो कहते थे, ये तो बीजेपी का इलेक्शन का नारा है ..

और फिर जब इस फेकू ने राम मंदिर का मुद्दा सुलझा दिया तो सबको मिर्ची क्यों लगी?

कांग्रेस ने कोर्ट में मंदिर मुद्दे का निर्णय देर से करने की एप्लीकेशन लगाई थी, याद है कि भूल गए ..

भूल ही गए होंगे आप
1947 भूले,
सुभाष जी की हत्या भूले,
शास्त्री जी की रहस्यमय मौत भूले,
1962 की चीन हार भूले जिसमे हज़ारो एकड़ जमीन चीन ले गया,
आप 1984 भूले ,
1989 कश्मीर भूले,
1992 में राम भक्तों पर चली गोली भूले,
26/11 जैसे अनेक बम ब्लास्ट भूले,
अनेक घोटाले भूले।

डीजल और सिलिंडर की बात करें
तो मेरा स्पष्ट मानना है इसमें राजनीती होती है।

जो पार्टी विपक्ष में होती है वो जब सत्ता में होती है तो इन विषय पर कुछ नहीं कर पाती,
क्योकि इन वसतुओं पर देश आत्मनिर्भर नहीं है ..
तो मोदीजी भी इस विषय पर कुछ नहीं कर पाए
बाकी कुछ रेट कम करते तो वो कसर कोरोना ने निकाल दी,
तो एक्साइज ड्यूटी का अधिकतम पैसा वही लगने लगा ..

102 करोड़ लोगो को मुफ्त टिका, मुफ्त इलाज़, ऑक्सीजन मुफ्त, अनाज मुफ्त, सिलिंडर, वेंटीलेटर और तमाम अन्य सहायता, तो फिलहाल डीज़ल, पेट्रोल के दाम भी कम किये हैं ।
पर हमने डीजल-पेट्रोल के लिए मोदी को नहीं भेजा, ये तो मनमोहन जी कर ही लेते।

*जो कश्मीर से 370 धारा हटी, वो सिर्फ मोदी ही कर सकता था।*

*मोदी CAA लाये, जिससे गैर मुस्लिमो को देश की नागरिकता का हक़ मिला*

और जिसे मनमोहन जी ने सत्ता में रहते हुए खुद यही किया था।

देश में बहुत सी चुनातियाँ हैं, और मनमोहन और मोदी दोनों ने, अपनी क्षमता से काम करने की कोशिश की ..

बाकी आपको तय करना है।

इस तुलनात्मक विवरण का मकसद सिर्फ इतना ही है कि

*आप अंधभक्त बने न बनें,*

*पर अंध आलोचक बिलकुल न बनें ..*

*सुन लो रे पप्पूओ- पिंकीयो*

इन 7 सालों में मोदी जी ने क्या किया जो आज तक स्वतंत्र भारत के इतिहास में कोई नहीं कर पाया। अवश्य पढ़ें कहीं बीच में ही छोड़ दिया तो आपकी आँखे बंद ही रह जाएंगी इसलिए पूरा अवश्य पढ़ें ,,

*पहली उपलब्धि*
,200 साल तक हमारे देश को गुलाम बनाने वाले ब्रिटेन में 53 देशों की मीटिंग में मोदी जी महा अध्यक्ष बने,,,इसी बात से हर एक भारतीय का सीना गर्व से चौड़ा हो जाना चाहिए,,,

*दूसरी उपलब्धि*
UN मानवाधिकार परिषद में भारत की बड़ी जीत हुई है,,,सबसे ज्यादा वोटों के साथ बना सदस्य,, 97 वोटों की आवश्यकता थी मिले 188 वोट,,,, क्या अब भी भारत की जनता पूछेगी की मोदी विदेश क्यूँ जाते हैं,,,,

*तीसरी उपलब्धि*

दुनियाँ के 25 सबसे ताकतवर देशों की हुई लिस्ट जारी,,, भारत आया नम्बर चार पर हमसे आगे अमेरिका, रूस और चीन है,,,ये है मोदी युग,,,

*चौथी उपलब्धि*
,,,1 लाख करोड़ के पार पहुँचा GST का मासिक टैक्स कलेक्शन,,,,, ये है एक चाय वाले का अर्थशास्त्र,,,

*पाँचवी उपलब्धि*
,,,नए सौर ऊर्जा संयंत्र लगाने में अमेरिका और जापान को पीछे छोड़ भारत पहुँचा दूसरे स्थान पर,,,,

*छठी उपलब्धि*,,,,,2017-18 में दोगुना हुआ सौर ऊर्जा का उत्पादन,,,,
चीन और अमेरिका भी दंग है,,,

*सातवीं उपलब्धि*
भारत की आसमान छू रही GDP को देखकर,,,
भारत की GDP 8.2%, चीन की 6.7% और अमेरिका की 4.2%। अब भी कहेंगे भारतीय की मोदी विदेश क्यों जाते हैं,,,

*आठवीं उपलब्धि*
,,, जल थल ओर आकाश तीनों क्षेत्रों से सुपरसोनिक मिसाइल दागने वाला दुनियाँ का पहला देश बना भारत,,, ये है मोदी युग,,,अगर आपको गर्व हुआ हो तो जयहिन्द लिखना न भूलें,,,,

*नवीं उपलब्धि*,
,,,,70 सालों में पाकिस्तान को कभी गरीब नहीं देखा,, लेकिन मोदी जी के आते ही पाकिस्तान कंगाल हो गया,,, दरअसल पाकिस्तान की कमाई का जरिया भारतीय नकली नोटों का व्यापार था,,,, जिसे मोदी जी ने खत्म कर दिया,,,

*दसवीं उपलब्धि*
को भी पढ़ें,,,,,, एक बात समझ में नहीं आयी,,,
2014 में कांग्रेसी रक्षामंत्री ऐ.के. एंटोनी ने कहा था देश कंगाल है हम राफेल तो क्या छोटा जेट भी नहीं ले सकते,,,,पर मोदी जी ने ईरान का कर्ज भी चुका दिया,,
राफेल डील भी करली,, S-400 भी ले रहे हैं!
आखिर कांग्रेस के समय देश का पैसा कहाँ जाता था,,,?

*ग्याहरवीं उपलब्धि*
,, सेना को मिला बुलेटप्रूफ स्कार्पियो का सुरक्षा कवच,,,
जम्मू कश्मीर में मिली सेना को 2500 बुलेटप्रूफ स्कार्पियो,,,

*बाहरवीं उपलब्धि*
,,, अब आपको बताता हूँ भारत का इन 4 सालों में विकास क्या हुआ,,,
अर्थ व्यवस्था में फ्रांस को पीछे धकेल नम्बर 6 बना,,,

*तेहरवीं उपलब्धि*
,,, ऑटो मार्केट में जर्मनी को पीछे छोड़ नम्बर 4 बना,,,

*चौदहवीं उपलब्धि*
,,,, बिजली उत्पादन में रूस को पीछे छोड़ नम्बर 3 बना,,,

*पन्द्रहवीं उपलब्धि*,, टेक्सटाइल उत्पादन में इटली को पीछे छोड़ नम्बर 2 बना,,,

सोलहवीं उपलब्धि*,
मोबाइल उत्पादन में वियतनाम को पीछे छोड़ नम्बर 2 बना,,,

*सत्ररहवीं उपलब्धि* ,,, स्टील उत्पादन में जापान को पीछे छोड़ नम्बर 2 बना,,,

*अठारहवीं उपलब्धि* ,,, चीनी उत्पादन में ब्राजील को पीछे छोड़ नम्बर 1 बना,,,

*उन्नीसवीं उपलब्धि*
राम मंदिर, धारा 370, ट्रिपल तलाक,
*जिन पर काम जारी है सी.ए.ए .एनआरसी. समान नागरिक संहिता ,जनसंख्या नियंत्रण कानून इत्यादि।*

*बीसवीं उपलब्धि*
हमेशा सोए रहने वाले हिंदूओं
में *राष्ट्रवाद* जगा दिया, पूरी दुनिया के सवा सौ करोड़ हिंदुओं का एक भी राष्ट्र नहीं है।
मैं इस काम को सबसे महत्वपूर्ण मानता हूं।

*इसको कहते हैं मोदी युग*
मोदी सरकार में घाटी से हो रहा है आतंकियों का सफाया,,,
लश्कर-ए-तैयबा के आतंकी नवेद वट को मार गिराया,,,
हिज्बुल से जुड़े 2 आतंकी ढेर,,
8 महीनों में 230 आतंकियों को 72 हूरों के पास जहन्नुम में पहुंचाया……

कांग्रेस राज में आतंकी दहशत फैलाते थे
मोदी राज में सेना आतंकियों के लिए *दहशत* बनी हुई है,,,
ये है मोदी राज का फार्मूला,,,,

मोदी जी की बढ़ती हुई ख्याति से सारा विपक्ष बौखला गया है कि अब उनके भ्रष्टाचारी हथकंडे कामयाब नहीं हो सकते तब एक अभिमन्यु का वध करने के लिए सारे भ्रष्टाचारिता के महारथी एक होकर चक्रव्यूह की रचना कर रहे हैं 2024 में मोदी को हराने के लिए,,,लेकिन उन भ्रष्टाचारी महारथियों को यह नहीं मालूम कि द्वापर के अभिमन्यु की चक्रव्यूह भेदन की शिक्षा माँ के गर्भ में ली गयी थी और वो भी केवल घुसने की बाहर निकलने की नहीं, लेकिन इस मोदी रूपी अभिमन्यु ने चक्रव्यूह के भेदन व उसे चकनाचूर करने की शिक्षा माँ के गर्भ से बाहर आकर इस माँ भारती से ली है जो अजेय है पराजेय नहीं है,,,,

आइए आज हम सब मिलकर एक संकल्प ले कि इस सेवक को 2024 में इतने भारी बहुमत से विजयी बनावें की वह आंकड़ा गिनीज बुक में दर्ज होकर रह जाय जिस आंकड़े को कोई छू भी न सके,,,,,

*2024 में मोदी जी को वापस भारत का प्रधानमंत्री बनाए।*
जय हिंद जय भारत

*मेरे इस पोस्ट को आप गर्व से पांच ग्रुप मैं* *भेजे ताकि जन जन तक मेरा ये* *संदेश पहुंचे और पोस्ट की सार्थकता* *सिद्ध हो*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ओमिक्रॉनचा महाराष्ट्रात आढळला पहिला रुग्ण,भारतातील रुग्णांची संख्या 4 वर

ओमिक्रॉनचा महाराष्ट्रात आढळला पहिला रुग्ण,👉👉भारतातील रुग्णांची संख्या 4 वर*

*👉कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात हा रुग्ण राहत असून, तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आला आहे.*

*👉महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.*

*👉”हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला. त्याला इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.” अशी माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आलीय.*

*👉संपर्कातील बहुतांशजण निगेटिव्ह*

*तसंच, या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 35 जणांचा शोध घेण्यात आला असून, हे सर्वजण कोव्हिड निगेटिव्ह आढळले आहेत.याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केल्यानं त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली आहे. यापैकी सर्वजण कोव्हिड निगेटिव्ह आढळलेले आहेत. याशिवाय संपर्कात आलेल्या आणखी काहीजणांचा शोध घेण्यात येत आहे.*

*👉या दरम्यान झांबिया देशातून पुण्यात आलेल्या 60 वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमिक्रॉन आढळलेला नाही. मात्र डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.आज 4 डिसेंबर रोजी सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व 3 हजार 839 प्रवाशांची RTPCR तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या 17 हजार 107 प्रवाशांपैकी 344 प्रवाशांची RTPCR तपासणी करण्यात आली आहे.*

*👉मुंबई विमानतळावरील तपासणीत 1 डिसेंबरपासून आतापर्यंत 8 प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगीकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.*

*👉गुजरातमध्ये आढळला ओमिक्रॉनचा एक रुग्ण*

*गुजरातमधील जामनगरमध्ये ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे. गुजरातमधील हा ओमिक्रॉनचा पहिलाच रुग्ण आढळला असून, हा रूग्ण झिम्बाब्वेमधून परतला होता.या रुग्णाची चाचणी करून त्याचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहे.गुजरातचे आरोग्यमंत्री मनोज अग्रवाल अगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णाला अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून, तो ज्या भागात राहतो तिथं कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आलंय. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याचं काम सुरू आहे.”जामनगरमधील या रूग्णामुळे ओमिक्रॉनचे भारतातील रूग्णांची संख्या तीनवर पोहोचलीय.याआधी कर्नाटकातील बंगळुरूत ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले होते. हे रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते.*

*👉महाराष्ट्रात विदेशातून आलेले 9 प्रवासी पॉझिटिव्ह*

*महाराष्ट्रात गेल्याकाही दिवसांत परदेशातून आलेले 25 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.आरोग्य विभागाच्या माहितीनुसार या प्रवाशांच्या संपर्कात असलेल्या 3 लोकांना कोरोनाची लागण झालीये.*

*👉कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांना कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग झालाय हे शोधण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येणार आहे.यातील 12 नमुने पुण्याच्या NIV मध्ये तर 16 नमुने मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात तपासणी पाठवण्यात आले आहेत.मुंबंई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे सांगतात, “2 डिसेंबरला एअरपोर्टवर 485 लोकांची चाचणी करण्यात आली. यात 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं.”*

*👉महाराष्ट्र सरकारने परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. 1 डिसेंबरपासून मुंबईत आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आलीये.या तपासणीत आत्यापर्यंत 9 प्रवासी पॉझिटिव्ह सापडले आहेत. यातील एक प्रवासी दक्षिण अफ्रिका तर तीन प्रवासी लंडनवरून आले होते.या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळून आली नाहीयेत अशी माहिती अघिकाऱ्यांनी दिलीय.*

ओमिक्रॉनचा महाराष्ट्रात आढळला पहिला रुग्ण,भारतातील रुग्णांची संख्या 4 वर

ओमिक्रॉनचा महाराष्ट्रात आढळला पहिला रुग्ण,👉👉भारतातील रुग्णांची संख्या 4 वर*

*👉कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात हा रुग्ण राहत असून, तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आला आहे.*

*👉महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.*

*👉”हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला. त्याला इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.” अशी माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आलीय.*

*👉संपर्कातील बहुतांशजण निगेटिव्ह*

*तसंच, या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 35 जणांचा शोध घेण्यात आला असून, हे सर्वजण कोव्हिड निगेटिव्ह आढळले आहेत.याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केल्यानं त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली आहे. यापैकी सर्वजण कोव्हिड निगेटिव्ह आढळलेले आहेत. याशिवाय संपर्कात आलेल्या आणखी काहीजणांचा शोध घेण्यात येत आहे.*

*👉या दरम्यान झांबिया देशातून पुण्यात आलेल्या 60 वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमिक्रॉन आढळलेला नाही. मात्र डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.आज 4 डिसेंबर रोजी सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व 3 हजार 839 प्रवाशांची RTPCR तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या 17 हजार 107 प्रवाशांपैकी 344 प्रवाशांची RTPCR तपासणी करण्यात आली आहे.*

*👉मुंबई विमानतळावरील तपासणीत 1 डिसेंबरपासून आतापर्यंत 8 प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगीकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.*

*👉गुजरातमध्ये आढळला ओमिक्रॉनचा एक रुग्ण*

*गुजरातमधील जामनगरमध्ये ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे. गुजरातमधील हा ओमिक्रॉनचा पहिलाच रुग्ण आढळला असून, हा रूग्ण झिम्बाब्वेमधून परतला होता.या रुग्णाची चाचणी करून त्याचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहे.गुजरातचे आरोग्यमंत्री मनोज अग्रवाल अगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णाला अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून, तो ज्या भागात राहतो तिथं कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आलंय. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याचं काम सुरू आहे.”जामनगरमधील या रूग्णामुळे ओमिक्रॉनचे भारतातील रूग्णांची संख्या तीनवर पोहोचलीय.याआधी कर्नाटकातील बंगळुरूत ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले होते. हे रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते.*

*👉महाराष्ट्रात विदेशातून आलेले 9 प्रवासी पॉझिटिव्ह*

*महाराष्ट्रात गेल्याकाही दिवसांत परदेशातून आलेले 25 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.आरोग्य विभागाच्या माहितीनुसार या प्रवाशांच्या संपर्कात असलेल्या 3 लोकांना कोरोनाची लागण झालीये.*

*👉कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांना कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग झालाय हे शोधण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येणार आहे.यातील 12 नमुने पुण्याच्या NIV मध्ये तर 16 नमुने मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात तपासणी पाठवण्यात आले आहेत.मुंबंई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे सांगतात, “2 डिसेंबरला एअरपोर्टवर 485 लोकांची चाचणी करण्यात आली. यात 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं.”*

*👉महाराष्ट्र सरकारने परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. 1 डिसेंबरपासून मुंबईत आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आलीये.या तपासणीत आत्यापर्यंत 9 प्रवासी पॉझिटिव्ह सापडले आहेत. यातील एक प्रवासी दक्षिण अफ्रिका तर तीन प्रवासी लंडनवरून आले होते.या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळून आली नाहीयेत अशी माहिती अघिकाऱ्यांनी दिलीय.*

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

4225

*#MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर खालिल लिंक ओपन करा व pdf download करा

4225

error: Content is protected !!