Home Blog Page 204

जय भवानी मित्र मंडळ वडापुरी यांच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न.

जय भवानी मित्र मंडळ वडापुरी यांच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न.

होम मिनिस्टर कार्यक्रमास गावातील महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मिळवले बक्षीस.

संपादकीय:-
इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त जय भवानी मित्र मंडळ वडापुरी यांच्या वतीने नवदुर्ग चा सन्मान म्हणून कै. सौ. छायाताई ब्रह्मदेव गवळी यांच्या स्मरणार्थ होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून या होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभाग दर्शवला.
या कार्यक्रमांमध्ये प्रथम बक्षीस म्हणून पैठणी साडी सौ. पूजा प्रवीण देवकर यांनी पटकावले. द्वितीय बक्षीस कांजीवरम साडी सौ दिपाली सचिन पवार यांनी मिळवली तसेच तृतीय बक्षीस सोन्याची नथ सौ. रेखा राजेंद्र चंदनशिवे यांनी मिळवली तर उत्तेजनार्थ बक्षीस डिनर सेट करिष्मा अफसर शेख यांनी पटकावली. या कार्यक्रमात विविध प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यांना काही बक्षिसे यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमाचे नियोजन गावचे सुपुत्र हरिदास गवळी यांनी केले होते. त्यास उत्तम निवेदक म्हणून अनिल रुपनवर- पाटील यांची अतिशय मोलाची साथ मिळाली. त्यामुळे महिलांना मनोसक्त खेळामध्ये भाग घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे खेळ खेळणे सुलभ होत होते. ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
होम मिनिस्टर हा कार्यक्रम ग्रामीण भागातील वडापुरी च्या जय भवानी मित्र मंडळ यांनी आयोजित केल्याने गावातील लहान थोर यांनी या मित्र मंडळाचे व आयोजकांचे अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे कौतुक केलेले दिसून आले.

कै. सौ. छाया ब्रह्मदेव गवळी यांच्या स्मरणार्थ जय भवानी मित्र मंडळ आयोजित खास महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर उत्सव नवरंगाचा उत्सव आदिशक्तीचा या कार्यक्रमासाठी प्रथम बक्षीस ज्योती तात्यासाहेब राजगिरे यांच्या वतीने पैठणी साडी, द्वितीय बक्षीस रेणुका अक्षय बागल कांजीवरम पैठणी, तृतीय बक्षीस सोनाली शरद कामटे सोन्याची नथ ,उत्तेजनार्थ बक्षीस आरती प्रीतमकुमार देवकर डिनर सेट अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती सदर बक्षीसे देणाऱ्यांचे जय भवानी मित्र मंडळ वडापुरी यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमास हनुमंत केवारे, संजय तोबरे,सचिन पवार, दीपक पवार,अमोल पवार,हरिदास काकडे, अलिअहमद (भैया )शेख, आदित्य देवकर, अविनाश देवकर, रामकृष्ण तपासे, आकाश जगताप, धनंजय नलवडे, अस्लम शेख, सौरव नलवडे,अप्पा काटे, माऊली तोबरे चंद्रकांत जाधव,पंकज जाधव, अभिजीत जाधव, सौरव जाधव,निलेश शेलार, दत्तात्रय केवारे यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल कदम यांनी केले तर आभार तात्यासाहेब राजगिरे सर यांनी मांडले.

Happy Birthday

विकास सतिश घारे
उपाध्यक्ष : भाजप सोशल मीडिया मावळ तालुका

यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक:-  नमोन्यूजनेशन परिवार भारत

दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!💐💐🎊🎊🙏🏻

शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे

अध्यक्ष:- आत्मनिर्भर उद्योग समुह

संपादक:- नमोन्यूजनेशन

संपादक:- हिंदुस्थान24न्यूज 💐

दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!💐💐🎊🎊🙏🏻

शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे

अध्यक्ष:- आत्मनिर्भर उद्योग समुह

संपादक:- नमोन्यूजनेशन

संपादक:- हिंदुस्थान24न्यूज 💐

दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची घोषणा

*मुंबई:-रामवर्मा आसबे

शिंदे-फडणवीस सरकार करणार राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करणार आहे.तब्बल 1 कोटी 62 लाख 42 हजार शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे.त्यांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज 4 ऑक्टोबर रोजी पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.याशिवाय पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्यात येणार आहेत तर नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.*

*👉🟥👉मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय*

*🔺🔺शिधापत्रिकाधारकांना मिळणार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज. 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच 7 कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ. रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत देणार – (अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)*

*🔺🔺आपत्ती व्यवस्थापनातीलप्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार – (मदत व पुनर्वसन विभाग)*

*🔺🔺पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार – (गृह विभाग)*

*🔺🔺नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता – (नगर विकास विभाग)*

*🔺🔺भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता – (जलसंपदा विभाग)*

*🔺🔺उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता. 8 दुष्काळी तालुक्यांना फायदा – (जलसंपदा विभाग)*

पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज;राज्य सरकारचा मोठा निर्णय

*मुंबई :- रामवर्मा आसबे

राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.*

*👉🟥👉१० एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील पोलिसांना खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत होती. त्याप्रमाणे ५ हजार १७ पोलीस अधिकारी व अंमलदारांना मे २०१९ पर्यंत घरबांधणी अग्रीम देण्यात आले आहे. त्यानंतर ७ जून २०२२ च्या शासन निर्णयाप्रमाणे ही योजना खंडीत करून पोलिसांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय नियमित घरबांधणी अग्रीम योजना देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, या घरबांधणी अग्रीमासाठी ७ हजार ९५० अर्ज प्राप्त झाले असून त्यासाठी २ हजार १२ कोटीची गरज भासणार आहे. मात्र इतकी मोठी रक्कम शासनाकडून एकरकमी उपलब्ध होणे शक्य नसल्याने पूर्वी प्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.*

व्यक्तिमत्व विकास ही काळाची गरज:- सौ. पल्लवीताई गाडगीळ

पुणे:- रामवर्मा आसबे

भारतीय जनता पक्ष , महिला आघाडी , कोथरुड विभाग आणि नीता केअर फऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने ८ वीचे विद्यार्थ्यांसाठी आयोजित ” व्यक्तिमत्व विकास ” या कार्यक्रमात बोलताना सौ. पल्लवीताई गाडगीळ ( उपाध्यक्ष भा. ज. पा. महिला आघाडी, कोथरुड विभाग , संस्थापक अध्यक्ष नीता केअर फाऊडेशन) यांनी हे उदगार काढलेदि. 28 सप्टेंबर 2022 रोजी नीता केअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून वनाज परिवार विद्या मंदिर या शाळेत इयत्ता 8 वी च्या 100 विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून आपल्या स्वतःची शक्ती उजागर करण्यासाठी 2 सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या सत्रात नीता केअर फाउंडेशनच्या संचालिका आदरणीय सौ पल्लवी ताई गाडगीळ यांनी दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणांद्वारे व्यक्तीमत्व विकास साधण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीसंत सेवा संघाच्या महाविद्यालयीन प्रमुख सौ मुग्धा मंगेश पंडित यांनी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीतील पसायदान आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयावर प्रवचन सादर केले. सर्वच विद्यार्थ्यांनी दोन्ही सत्रांना भरभरून प्रतिसाद दिला. पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम आयोजित करावे अशी सर्वांनी विनंती केली.
या कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ अनिता दारवटकर यांनी खूप सहकार्य केले.*सौ. पल्लवी समीर गाडगीळ*
उपाधक्षा- भाजपा कोथरूड.
संस्थापक अध्यक्ष – नीता केअर फाउंडेशन.
अध्यक्ष -सत्यमेव जयते फाउंडेशन.पुणे
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्र , निमंत्रित कार्यकारिणी सदस्य ,संघटक सचिव

जन्म दिन कि शुभकामनाये

जन्म दिन कि बहुत बहुत शुभेच्छा

शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे

संपादक:- नमोन्यूजनेशन

अध्यक्ष:- आत्मनिर्भर उद्योग समुह

श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते…🤔 या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.

श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते…🤔 या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.

*जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ “वड” व “पिंपळ” हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.*
जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा “मनुष्य” लाऊ शकतो *परंतु फक्त “वड” व “पिंपळ” या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त “कावळे”खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ *कावळेच*, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या “पोटातच” ही प्रक्रिया सुरु होते आणि *ते जेथे “विष्ठा” करतात तेथेच “वड” किंवा “पिंपळ” हे वृक्ष येतात.*

या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे फक्त “भाद्रपद” महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना “घराघरातून” पोषक आहार या काळात “प्रत्येक” “सु-संस्कारी” मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच “संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.

आपल्या संस्कृतीतील “ऋषि-मुनि” हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल “विद्वान” होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही “दोनच” झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून *या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार “कावळ्यांना” देण्याची प्रथा सुरु करण्यात आली.* आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे ! परंतु काही कर्मठ लोकांनी यात कर्मकांड घालून मुळ संकल्पनेलाच फाटा दिल्याने सत्य ज्ञान आपल्याला ज्ञात नाही.तरी प्रत्येकाने आपल्या सणांनमागील शास्त्रीय व मुळ हेतू समजून संवर्धन व संक्रमण करून आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांना सज्ञान करणारा व स्फूर्तिदायक. ठरेल यात शंका नाही.

मागील कोरोना काळात “कोरोनाने” “आँक्सीजन” बद्दलचे महत्त्व समाजाला पटवून दिलेच आहे. जर का कावळ्यांना घरा घरातून “पितरांच्या” नावाने खायला नाही मिळाले , तर आपल्या मागील “वंशाचे” नातू+पणतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा ? कधीच व कुठेही, *कोणतेही सरकार “आँक्सीजनची” पुर्व तयारी करा हे सांगणार नाही* . हेच “वैज्ञानिक” स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा…..

तसेच हिंदू धर्मातील कोणत्याही प्रथेची टिंगल(मस्करी/ चेष्टा/ टर) उडविण्याअगोदर तिच्या मागिल शास्त्रीय आधार (बैठक) शोधण्याचा प्रयत्न करा

खरच मेसेज आवडला ? तरच पुढे पाठवा .

नाहीतर वेळ येईल तेंव्हा पाहू. आज आम्ही “हजारो” रूपये देऊन लाईन मधे दिवस-दिवस ऊभे राहून आँक्सीजन सिलेंडर मिळविलेच . पण भविष्यात नातू-पणतु “लांखो” रूपये देतील ? की करोंडो” देतील ? हे ती वेळच ठरवेल .
🌳झाडे लावा झाडे जगवा 🌳

हिन्दू पंचांग दिनांक – 11 सितम्बर 2022 दिन – रविवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 11 सितम्बर 2022*
*⛅दिन – रविवार*
*⛅विक्रम संवत् – 2079*
*⛅शक संवत् – 1944*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – शरद*
*⛅मास – आश्विन (गुजरात एवं महाराष्ट्र में भाद्रपद)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – प्रतिपदा दोपहर 01:14 तक तत्पश्चात द्वितीया*
*⛅नक्षत्र – पूर्व भाद्रपद सुबह 08:02 तक तत्पश्चात उत्तर भाद्रपद*
*⛅योग – शूल दोपहर 12:00 तक तत्पश्चात गण्ड*
*⛅राहु काल – शाम 05:15 से 06:47 तक*
*⛅सूर्योदय – 06:25*
*⛅सूर्यास्त – 06:47*
*⛅दिशा शूल – पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:52 से 05:38 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:13 से 01:00 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – आश्विन प्रतिपदा एवं द्वितीया का श्राद्ध*
*⛅ विशेष – प्रतिपदा को कूष्माण्ड (कुम्हड़ा, पेठा) न खाये, क्योंकि यह धन का नाश करने वाला है । द्वितीया को बृहती (छोटा बैंगन या कटेहरी) खाना निषिद्ध है ।*
*(ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹श्राद्धयोग्य तिथियाँ 🔹*

*🔹 ऊँचे में ऊँचा, सबसे बढ़िया श्राद्ध श्राद्धपक्ष की तिथियों में होता है । हमारे पूर्वज जिस तिथि में इस संसार से गये हैं, श्राद्धपक्ष में उसी तिथि को किया जाने वाला श्राद्ध सर्वश्रेष्ठ होता है ।*

*🔹 जिनके दिवंगत होने की तिथि याद न हो, उनके श्राद्ध के लिए अमावस्या की तिथि उपयुक्त मानी गयी है । बाकी तो जिनकी जो तिथि हो, श्राद्धपक्ष में उसी तिथि पर बुद्धिमानों को श्राद्ध करना चाहिए ।*

*🔹 जो पूर्णमासी के दिन श्राद्धादि करता है उसकी बुद्धि, पुष्टि, स्मरणशक्ति, धारणाशक्ति, पुत्र-पौत्रादि एवं ऐश्वर्य की वृद्धि होती। वह पर्व का पूर्ण फल भोगता है ।*

*🔹 इसी प्रकार प्रतिपदा धन-सम्पत्ति के लिए होती है एवं श्राद्ध करनेवाले की प्राप्त वस्तु नष्ट नहीं होती ।*

*🔹 द्वितिया को श्राद्ध करने वाला व्यक्ति राजा होता है ।*

*🔹 उत्तम अर्थ की प्राप्ति के अभिलाषी को तृतिया विहित है। यही तृतिया शत्रुओं का नाश करने वाली और पाप नाशिनी है ।*

*🔹 जो चतुर्थी को श्राद्ध करता है वह शत्रुओं का छिद्र देखता है अर्थात उसे शत्रुओं की समस्त कूटचालों का ज्ञान हो जाता है ।*

*🔹 पंचमी तिथि को श्राद्ध करने वाला उत्तम लक्ष्मी की प्राप्ति करता है ।*

*🔹 जो षष्ठी तिथि को श्राद्धकर्म संपन्न करता है उसकी पूजा देवता लोग करते हैं ।*

*🔹 जो सप्तमी को श्राद्धादि करता है उसको महान यज्ञों के पुण्यफल प्राप्त होते हैं और वह गणों का स्वामी होता है ।*

*🔹 जो अष्टमी को श्राद्ध करता है वह सम्पूर्ण समृद्धियाँ प्राप्त करता है ।*

*🔹 नवमी तिथि को श्राद्ध करने वाला प्रचुर ऐश्वर्य एवं मन के अनुसार अनुकूल चलने वाली स्त्री को प्राप्त करता है ।*

*🔹 दशमी तिथि को श्राद्ध करने वाला मनुष्य ब्रह्मत्व की लक्ष्मी प्राप्त करता है ।*

*🔹 एकादशी का श्राद्ध सर्वश्रेष्ठ दान है । वह समस्त वेदों का ज्ञान प्राप्त कराता है । उसके सम्पूर्ण पापकर्मों का विनाश हो जाता है तथा उसे निरंतर ऐश्वर्य की प्राप्ति होती है ।*

*🔹 द्वादशी तिथि के श्राद्ध से राष्ट्र का कल्याण तथा प्रचुर अन्न की प्राप्ति कही गयी है ।*

*🔹 त्रयोदशी के श्राद्ध से संतति, बुद्धि, धारणाशक्ति, स्वतंत्रता, उत्तम पुष्टि, दीर्घायु तथा ऐश्वर्य की प्राप्ति होती है ।*

*🔹 चतुर्दशी का श्राद्ध जवान मृतकों के लिए किया जाता है तथा जो हथियारों द्वारा मारे गये हों उनके लिए भी चतुर्दशी को श्राद्ध करना चाहिए ।*

*🔹 अमावस्या का श्राद्ध समस्त विषम उत्पन्न होने वालों के लिए अर्थात तीन कन्याओं के बाद पुत्र या तीन पुत्रों के बाद कन्याएँ हों उनके लिए होता ह । जुड़वे उत्पन्न होने वालों के लिए भी इसी दिन श्राद्ध करना चाहिए ।*

*🔹 सधवा अथवा विधवा स्त्रियों का श्राद्ध आश्विन (गुजरात-महाराष्ट्र के मुताबिक भाद्रपद) कृष्ण पक्ष की नवमी तिथि के दिन किया जाता है ।*

*🔹 बच्चों का श्राद्ध कृष्ण पक्ष की त्रयोदशी तिथि को किया जाता है ।*

*🔹 दुर्घटना में अथवा युद्ध में घायल होकर मरने वालों का श्राद्ध कृष्ण पक्ष की चतुर्दशी तिथि को किया जाता है ।*

*🔹 जो इस प्रकार श्राद्धादि कर्म संपन्न करते हैं वे समस्त मनोरथों को प्राप्त करते हैं और अनंत काल तक स्वर्ग का उपभोग करते हैं । मघा नक्षत्र पितरों को अभीष्ट सिद्धि देने वाला है । अतः उक्त नक्षत्र के दिनों में किया गया श्राद्ध अक्षय कहा गया है । पितृगण उसे सर्वदा अधिक पसंद करते हैं ।*

*🔹 जो व्यक्ति अष्टकाओं में पितरों की पूजा आदि नहीं करते उनका यह जो इन अवसरों पर श्राद्धादि का दान करते हैं वे देवताओं के समीप अर्थात् स्वर्गलोक को जाते हैं और जो नहीं करते वे तिर्यक्(पक्षी आदि अधम) योनियों में जाते हैं ।*

*🔶 रात्रि के समय श्राद्धकर्म निषिद्ध है ।*
*वायु पुराणः 78.3*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

error: Content is protected !!