Home Blog Page 124

आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई, दि 15 : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी,मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर,शहीद यांना वंदन केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे.या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे असेही ते म्हणाले.

समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता यावा यासाठी गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत असा शासनाचा मानस असून स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात झालं पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी माटी मेरा देश अशी घोषणा करून आपल्याला या जबाबदारीचं स्मरण करून दिलं आहे.आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या आवाहनाचं जबाबदारीनं पालन करून या अभियानात आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

गेल्या पाच वर्षात देशातील साडे तेरा कोटी जनतेला दारिद्रय रेषेबाहेर काढून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांना जगण्याचे नवे बळ दिले. जनधन खात्यांच्या माध्यमातून महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. आता डीबीटीमुळे बंदा रुपया बँक खात्यात जमा होतोय.त्यामुळे योजनाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढली आहे असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्याचा खरा अर्थ असतो जबाबदारी. ही जबाबदारी आहे देशाचा विकास करण्याची, एक चांगला समाज घडवण्याची आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची.केंद्राप्रमाणेच राज्यातही विकासाची, प्रगतीची गंगा वाहावी यासाठी गेले वर्षभर काम करता आले.याचा विशेष आनंद आजच्या स्वातंत्र्यदिनी आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय आम्ही लिहितोय, असे ते म्हणाले.

शासनाने वर्षभरात घेतलेले महत्त्वाचे निर्णय

‘शासन आपल्या दारी सारख्या क्रांतिकारी योजनेत सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्याना करोडो रुपयांचे लाभ आपण दिले. या योजनेचा लाभार्थी माझ्यासमोर येतो, तेंव्हा त्याच्या डोळ्यात मला जो आनंद दिसतो.त्यात मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ सापडतो असेही त्यांनी यावेळी सांगितले

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

शेतकऱ्यांसाठी आम्ही केवळ एक रुपयात पीक विमा योजना जाहीर करून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला. यामुळे दीड कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ झाला.आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदत केली आहे.आजवर साडे बारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजाला दिली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या 6 हजार रुपयांमध्ये राज्यातर्फे 6 हजार रुपये भर टाकली असून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहोत. 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना यांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेल्या 35 जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिला.जवळपास आठ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.जलयुक्त शिवार योजनाही आपण पुन्हा सुरू केली. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोकणातील नद्यांचे पाणी वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्प घेण्यात येत आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू

असल्याचे सांगितले .

शासनाने ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला असून महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत दिली. याचा करोडो नागरिकांना याचा लाभ झाला.

18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीस एक लाख रुपये अर्थसहाय देणारी ‘लेक लाडकी’ सारखी योजना सुरू केली.

दिव्यांग बांधव आणि भगिनींसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून 12 हजारांहून अधिक रुग्णांना आम्ही 100 कोटी रुपये मदत केली.

महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवलं. राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा व राज्यात गोरगरीब लोकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली.

वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन, बंदरे, यांची नवीन धोरणे आम्ही आणली आहेत. राज्यात रिक्त शासकीय पदांची भरती वेगाने सुरू आहे.

सर्वच शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे देण्याच्या निर्णय घेतला. करोडो असंघटित कामगारांसाठी महामंडळ स्थापन केलं आहे.

दुर्लक्षित हजारो सफाई कामगारांसाठी लाड समितीच्या शिफारशी लागू केल्या. त्यांना नोकरी आणि घराची शाश्वती दिली. निराधारांचं निवृत्ती वेतन, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवकांचं मानधन, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, अनुसूचित विद्यार्थ्याचा निर्वाह भत्यात भरीव वाढ केली आहे. सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा संस्थांमार्फत आम्ही मागास, दुर्बल, गरीब युवकांना उज्ज्वल भविष्य देत आहोत. उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या खेळत्या भांडवलात दुपटीने वाढ केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 9 वर्षापूर्वी शपथ घेताना म्हटले होते की, आम्ही दिलेली आश्वासने म्हणजेआमच्या कामाची दिशा आहे. आमचे ते लक्ष्य आणि आमची ती कटिबद्धता आहे. देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे. याच भावनेने महाराष्ट्राचीही वाटचाल सुरू आहे असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

राज्यपाल रमेश बैस यांची पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेट

img 20230816 wa0049
राज्यपाल रमेश बैस यांची पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेट

*दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना समाजाने सहकार्य करावे-राज्यपाल*

पुणे, दि.१६: राज्यपाल रमेश बैस यांनी पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. बाल कल्याण संस्थेने दिव्यांग मुलांच्या विकासासाठी योगदान देत हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य केले आहे. अशा संस्थांच्या विकासात समाजाने कर्तव्यभावनेने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी राज्यपाल श्री.बैस यांनी केले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रामबाई बैस, संस्थेचे चेअरमन पद्मश्री प्रतापराव पवार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा उंटवाल, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवर,संस्थेच्या व्यवस्थापक अपर्णा पानसे आदी उपस्थित होते.

श्री. बैस म्हणाले, बाल कल्याण संस्था दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी चांगले कार्य करणारी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करणारी संस्था आहे. ही संस्था मुलांचे शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य करीत आहे. दिव्यांग मुलांचे शिक्षण आणि विकास ही शासन किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. नागरिकांनी यासाठी पुढाकार घेऊन दिव्यांगांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी आणि त्यांना जबाबदार नागरिक बनविण्यासाठी सहकार्य करावे.

बाल कल्याण संस्थेला भेट देऊन आनंद झाल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणाले, बाल कल्याण संस्थेला राजभवनाची जागा घेण्याचा त्या काळात घेण्यात आलेला निर्णय दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात महत्वाचा ठरला आहे. संस्थेत मुलांना गीत, संगीत, शिल्पकला, संगणक, नृत्य, खेळ अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. संस्थेचे कार्य लक्षात घेता संस्था समाजाच्या कौतुकास पात्र असून संस्थेसाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

*दिव्यांग मुलांसोबतचे अनुभव सांगताना राज्यपाल झाले भावुक*
दिव्यांग व्यक्तींसाठी धोरणाचा मसुदा बनविण्याचे कार्य करताना आलेले अनुभव राज्यपाल श्री.बैस यांनी सांगितले. हे अनुभव सांगताना राज्यपाल महोदय भावुक झाले. दिव्यांग मुलांना ईश्वराने वेगळी शक्ती प्रदान केली असून त्याआधारे ही मुले आपले विश्व घडवितात. त्यांना दयेची नव्हे तर आशीर्वाद आणि प्रोत्साहनची गरज आहे. त्यांना प्रेम दिल्यास ते चांगले यश संपादन करू शकतात असे सांगून इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन आहे असे श्री.बैस म्हणाले. याच भावनेतून प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाल कल्याण संस्था चांगली प्रगती करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

*संस्थेच्या अध्यक्षा रामबाई बैस यांच्याकडून संस्थेसाठी ५ लाख रुपयांची मदत जाहीर*
श्रीमती बैस म्हणाल्या, संस्थेत आल्यानंतर आई आणि आजी म्हणून विद्यार्थ्यांना भेटताना आनंद होत आहे. या संस्थेत मुले मनोरंजनातून चांगली कौशल्ये आत्मसात करत आहेत. बाल कल्याण संस्था यासाठी चांगले प्रयत्न करीत आहे. सुवर्ण पदक विजेत्या गायत्री भालेराव हिचे त्यांनी कौतुक केले. असे यश संपादन करून संस्थेचा लौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष म्हणून बाल कल्याण संस्थेला ५ लाख रुपये देण्याची घोषणा श्रीमती बैस यांनी केली.

श्री.पवार म्हणाले, अनेकांनी कष्टाने संस्था वाढवली आहे. नव्या कल्पना राबवून सुरू केलेल्या प्रशिक्षणाचा चांगला फायदा होत आहे. संस्थेतील संशोधन आणि विकासकार्याचा राज्यालाही लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मानद सचिव डॉ.संजीव डोळे यांनी संस्थेतील उपचारपद्धतीविषयी माहिती दिली.

तत्पूर्वी राज्यपाल श्री.बैस यांनी संस्थेत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कलेला दाद दिली. यावेळी जर्मनी येथे झालेल्या दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती दिव्यांग विद्यार्थिनी गायत्री भालेराव हिचा राज्यपाल महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्रीमती पानसे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. संस्थेत दिव्यांग मुलांसाठी मनोरंजन, सांस्कृतिक आणि उपचाराच्या सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले.

*बालकांच्या कलेत राज्यपाल रमले*
राज्यपाल श्री.बैस यांनी मुलांनी तयार केलेल्या कलाकृतींची बारकाईने माहिती घेतली. मुलांच्या मूर्तिकलेचे कौतुक करतांना त्यांनी स्वतः मूर्तीच्या कलाकुसरीचा कामात सहभाग घेऊन मुलांचा उत्साह वाढवला आणि त्यांना मूर्तिकलेविषयी माहिती दिली. राज्यपाल महोदयांनी स्वतः केलेल्या कलाकृतींची छायाचित्रे मुलांना दाखवली आणि त्यांना मूर्तिकलेतील बारकावे सांगितले. त्यांनी जलतरण तलावात मनोरे साकारणाऱ्या मुलामुलींना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले. त्यांनी गायन, वादन कला प्रशिक्षण कक्षाला भेट देऊन मुलांमधील विविध कलागुणांचे कौतुक केले.

राज्यपाल रमेश बैस यांची पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेट

img 20230816 wa0049
राज्यपाल रमेश बैस यांची पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेट

*दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना समाजाने सहकार्य करावे-राज्यपाल*

पुणे, दि.१६: राज्यपाल रमेश बैस यांनी पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. बाल कल्याण संस्थेने दिव्यांग मुलांच्या विकासासाठी योगदान देत हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य केले आहे. अशा संस्थांच्या विकासात समाजाने कर्तव्यभावनेने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी राज्यपाल श्री.बैस यांनी केले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रामबाई बैस, संस्थेचे चेअरमन पद्मश्री प्रतापराव पवार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा उंटवाल, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवर,संस्थेच्या व्यवस्थापक अपर्णा पानसे आदी उपस्थित होते.

श्री. बैस म्हणाले, बाल कल्याण संस्था दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी चांगले कार्य करणारी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करणारी संस्था आहे. ही संस्था मुलांचे शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य करीत आहे. दिव्यांग मुलांचे शिक्षण आणि विकास ही शासन किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. नागरिकांनी यासाठी पुढाकार घेऊन दिव्यांगांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी आणि त्यांना जबाबदार नागरिक बनविण्यासाठी सहकार्य करावे.

बाल कल्याण संस्थेला भेट देऊन आनंद झाल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणाले, बाल कल्याण संस्थेला राजभवनाची जागा घेण्याचा त्या काळात घेण्यात आलेला निर्णय दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात महत्वाचा ठरला आहे. संस्थेत मुलांना गीत, संगीत, शिल्पकला, संगणक, नृत्य, खेळ अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. संस्थेचे कार्य लक्षात घेता संस्था समाजाच्या कौतुकास पात्र असून संस्थेसाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

*दिव्यांग मुलांसोबतचे अनुभव सांगताना राज्यपाल झाले भावुक*
दिव्यांग व्यक्तींसाठी धोरणाचा मसुदा बनविण्याचे कार्य करताना आलेले अनुभव राज्यपाल श्री.बैस यांनी सांगितले. हे अनुभव सांगताना राज्यपाल महोदय भावुक झाले. दिव्यांग मुलांना ईश्वराने वेगळी शक्ती प्रदान केली असून त्याआधारे ही मुले आपले विश्व घडवितात. त्यांना दयेची नव्हे तर आशीर्वाद आणि प्रोत्साहनची गरज आहे. त्यांना प्रेम दिल्यास ते चांगले यश संपादन करू शकतात असे सांगून इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन आहे असे श्री.बैस म्हणाले. याच भावनेतून प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाल कल्याण संस्था चांगली प्रगती करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

*संस्थेच्या अध्यक्षा रामबाई बैस यांच्याकडून संस्थेसाठी ५ लाख रुपयांची मदत जाहीर*
श्रीमती बैस म्हणाल्या, संस्थेत आल्यानंतर आई आणि आजी म्हणून विद्यार्थ्यांना भेटताना आनंद होत आहे. या संस्थेत मुले मनोरंजनातून चांगली कौशल्ये आत्मसात करत आहेत. बाल कल्याण संस्था यासाठी चांगले प्रयत्न करीत आहे. सुवर्ण पदक विजेत्या गायत्री भालेराव हिचे त्यांनी कौतुक केले. असे यश संपादन करून संस्थेचा लौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष म्हणून बाल कल्याण संस्थेला ५ लाख रुपये देण्याची घोषणा श्रीमती बैस यांनी केली.

श्री.पवार म्हणाले, अनेकांनी कष्टाने संस्था वाढवली आहे. नव्या कल्पना राबवून सुरू केलेल्या प्रशिक्षणाचा चांगला फायदा होत आहे. संस्थेतील संशोधन आणि विकासकार्याचा राज्यालाही लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मानद सचिव डॉ.संजीव डोळे यांनी संस्थेतील उपचारपद्धतीविषयी माहिती दिली.

तत्पूर्वी राज्यपाल श्री.बैस यांनी संस्थेत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कलेला दाद दिली. यावेळी जर्मनी येथे झालेल्या दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती दिव्यांग विद्यार्थिनी गायत्री भालेराव हिचा राज्यपाल महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्रीमती पानसे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. संस्थेत दिव्यांग मुलांसाठी मनोरंजन, सांस्कृतिक आणि उपचाराच्या सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले.

*बालकांच्या कलेत राज्यपाल रमले*
राज्यपाल श्री.बैस यांनी मुलांनी तयार केलेल्या कलाकृतींची बारकाईने माहिती घेतली. मुलांच्या मूर्तिकलेचे कौतुक करतांना त्यांनी स्वतः मूर्तीच्या कलाकुसरीचा कामात सहभाग घेऊन मुलांचा उत्साह वाढवला आणि त्यांना मूर्तिकलेविषयी माहिती दिली. राज्यपाल महोदयांनी स्वतः केलेल्या कलाकृतींची छायाचित्रे मुलांना दाखवली आणि त्यांना मूर्तिकलेतील बारकावे सांगितले. त्यांनी जलतरण तलावात मनोरे साकारणाऱ्या मुलामुलींना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले. त्यांनी गायन, वादन कला प्रशिक्षण कक्षाला भेट देऊन मुलांमधील विविध कलागुणांचे कौतुक केले.

स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन पुणे येथे चहापान साहित्य, संगीत, संस्कृती यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

img 20230816 wa0041
स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन पुणे येथे चहापान

साहित्य, संगीत, संस्कृती यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी (दि. १५ ऑगस्ट) गणेशखिंड पुणे येथील राजभवन येथे प्रथेनुसार चहापान व स्वागत समारंभाचे आयोजन केले होते.

चहापानाला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, एमआयटी विश्व शांती केंद्राचे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड, अस्थिविकार तज्ज्ञ डॉ के एच संचेती, ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे, दिग्दर्शक प्रवीण तरडे, गायक शौनक अभिषेकी, सलील कुलकर्णी, सावनी शेंडे व आर्या आंबेकर यांसह विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यपाल व पालक मंत्री यांनी निमंत्रितांच्या भेटी घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

**

*Governor hosts Independence Day Reception at Raj Bhavan Pune*

*Dignitaries from various fields attend Governor’s Reception*

Maharashtra Governor Ramesh Bais hosted the customary Reception, known as ‘At Home’ on the occasion of the 76th anniversary of India’s Independence at Raj Bhavan in Ganeshkhind Pune on Tuesday (August 15).

Governor’s wife Rambai Bais, Guardian Minister Chandrakant Patil, senior army officers, senior civil service and police officers, Vice Chancellor of Savitribai Phule Pune University Dr. Suresh Gosavi, social activist Girish Prabhune, founder of MIT Vishwa Shanti Kendra Dr. Vishwanath Karad, orthopedic surgeon Dr. KH Sancheti, actor Dr Mohan Agashe, director Praveen Tarde, vocalist Shaunak Abhisheki, singer Salil Kulkarni, Savani Shende and Arya Ambekar, invitees from various walks of life were present.

The reception started with the playing of the National Anthem and State Anthem by the police band. The Governor and the Guardian Minister met the invitees and exchanged greetings with them on the occasion of Independence Day.

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 16 अगस्त 2023 दिन – बुधवार

आज का हिन्दू पंचांग
दिनांक – 16 अगस्त 2023
दिन – बुधवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – अधिक श्रावण*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – अमावस्या दोपहर 03:07 तक तत्पश्चात प्रतिपदा*
*⛅नक्षत्र – अश्लेषा शाम 04:57 तक तत्पश्चात मघा*
*⛅योग – वरियान शाम 04:57 तक तत्पश्चात परिघ*
*⛅राहु काल – दोपहर 12:44 से 02:21 तक*
*⛅सूर्योदय – 06:16*
*⛅सूर्यास्त – 07:11*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:48 से 05:32 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:22 से 01:06 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – श्रावण अमावस्या, अधिक श्रावण मास समाप्त, पारसी नूतन वर्ष प्रारम्भ*
*⛅विशेष – अमावस्या के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🔹श्रावण अमावस्या🔹*

*🔸15 अगस्त दोपहर 12:42 से 16 अगस्त दोपहर 03:07 तक अमावस्या ।*

*🔹अमावस्या विशेष🔹*

*🌹1. जो व्यक्ति अमावस्या को दूसरे का अन्न खाता है उसका महीने भर का किया हुआ पुण्य दूसरे को (अन्नदाता को) मिल जाता है ।*
*(स्कंद पुराण, प्रभास खं. 207.11.13)*

*🌹2. अमावस्या के दिन पेड़-पौधों से फूल-पत्ते, तिनके आदि नहीं तोड़ने चाहिए, इससे ब्रह्महत्या का पाप लगता है ! (विष्णु पुराण)*

*🌹4. अमावस्या के दिन खेती का काम न करें, न मजदूर से करवाएं ।*

*🌹5. अमावस्या के दिन श्रीमद्भगवद्गीता का सातवाँ अध्याय पढ़ें और उस पाठ का पुण्य अपने पितरों को अर्पण करें । सूर्य को अर्घ्य दें और प्रार्थना करें । आज जो मैंने पाठ किया मेरे घर में जो गुजर गए हैं, उनको उसका पुण्य मिल जाए । इससे उनका आर्शीवाद हमें मिलेगा और घर में सुख-सम्पत्ति बढ़ेगी ।*

*🔹गरीबी भगाने का शास्त्रीय उपाय🔹*

*🌹गरीबी है, बरकत नहीं है, बेरोजगारी ने गला घोंटा है तो फिक्र न करो । हर अमावस्या को घर में एक छोटा सा आहुति प्रयोग करें ।*

*🔹सामग्री : १. काले तिल २. जौ ३. चावल ४. गाय का घी ५. चंदन पाउडर ६. गूगल ७. गुड़ ८. देशी कपूर एवं गौ चंदन या कण्डा ।*

*🌹विधि: गौ चंदन या कण्डे को किसी बर्तन में डालकर हवन कुण्ड बना लें, फिर उपरोक्त ८ वस्तुओं के मिश्रण से तैयार सामग्री से, घर के सभी सदस्य एकत्रित होकर नीचे दिये गये मंत्रों से ५ आहुति दें ।*
*आहुति मंत्र*
*🌹 १. ॐ कुल देवताभ्यो नमः*
*🌹 २. ॐ ग्राम देवताभ्यो नमः*
*🌹 ३. ॐ ग्रह देवताभ्यो नमः*
*🌹 ४. ॐ लक्ष्मीपति देवताभ्यो नमः*
*🌹 ५. ॐ विघ्नविनाशक देवताभ्यो नमः*

*🌹इस प्रयोग से थोड़े ही दिनों में स्वास्थ्य, समृद्धि और मन की प्रसन्नता दिखायी देगी ।*

*🔹आरोग्यप्रदायक – सूर्य मन्त्र🔹*

*ॐ नमोऽस्तु दिवाकराय अग्नि तत्वप्रवर्धकाय शमय शमय शोषय शोषय अग्नितत्वं समतां कुरु कुरु ॐ ।*

*🔸गर्मी से उत्पन्न शारीरिक रोग, बुद्धि की विकलता ( उन्माद ,पागलपन ) अथवा दुर्बलता, दृष्टि-रोग, अग्नि- तत्व की बिषमता, शरीर में जलन आदि हो तो इनके निवारण के लिए सूर्य मन्त्र हैं । किसी भी अमावस्या को 40 बार जप करने से यह मन्त्र सिद्ध हो जाता हैं ।*
*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 16 अगस्त 2023 दिन – बुधवार

आज का हिन्दू पंचांग
दिनांक – 16 अगस्त 2023
दिन – बुधवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – अधिक श्रावण*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – अमावस्या दोपहर 03:07 तक तत्पश्चात प्रतिपदा*
*⛅नक्षत्र – अश्लेषा शाम 04:57 तक तत्पश्चात मघा*
*⛅योग – वरियान शाम 04:57 तक तत्पश्चात परिघ*
*⛅राहु काल – दोपहर 12:44 से 02:21 तक*
*⛅सूर्योदय – 06:16*
*⛅सूर्यास्त – 07:11*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:48 से 05:32 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:22 से 01:06 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – श्रावण अमावस्या, अधिक श्रावण मास समाप्त, पारसी नूतन वर्ष प्रारम्भ*
*⛅विशेष – अमावस्या के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🔹श्रावण अमावस्या🔹*

*🔸15 अगस्त दोपहर 12:42 से 16 अगस्त दोपहर 03:07 तक अमावस्या ।*

*🔹अमावस्या विशेष🔹*

*🌹1. जो व्यक्ति अमावस्या को दूसरे का अन्न खाता है उसका महीने भर का किया हुआ पुण्य दूसरे को (अन्नदाता को) मिल जाता है ।*
*(स्कंद पुराण, प्रभास खं. 207.11.13)*

*🌹2. अमावस्या के दिन पेड़-पौधों से फूल-पत्ते, तिनके आदि नहीं तोड़ने चाहिए, इससे ब्रह्महत्या का पाप लगता है ! (विष्णु पुराण)*

*🌹4. अमावस्या के दिन खेती का काम न करें, न मजदूर से करवाएं ।*

*🌹5. अमावस्या के दिन श्रीमद्भगवद्गीता का सातवाँ अध्याय पढ़ें और उस पाठ का पुण्य अपने पितरों को अर्पण करें । सूर्य को अर्घ्य दें और प्रार्थना करें । आज जो मैंने पाठ किया मेरे घर में जो गुजर गए हैं, उनको उसका पुण्य मिल जाए । इससे उनका आर्शीवाद हमें मिलेगा और घर में सुख-सम्पत्ति बढ़ेगी ।*

*🔹गरीबी भगाने का शास्त्रीय उपाय🔹*

*🌹गरीबी है, बरकत नहीं है, बेरोजगारी ने गला घोंटा है तो फिक्र न करो । हर अमावस्या को घर में एक छोटा सा आहुति प्रयोग करें ।*

*🔹सामग्री : १. काले तिल २. जौ ३. चावल ४. गाय का घी ५. चंदन पाउडर ६. गूगल ७. गुड़ ८. देशी कपूर एवं गौ चंदन या कण्डा ।*

*🌹विधि: गौ चंदन या कण्डे को किसी बर्तन में डालकर हवन कुण्ड बना लें, फिर उपरोक्त ८ वस्तुओं के मिश्रण से तैयार सामग्री से, घर के सभी सदस्य एकत्रित होकर नीचे दिये गये मंत्रों से ५ आहुति दें ।*
*आहुति मंत्र*
*🌹 १. ॐ कुल देवताभ्यो नमः*
*🌹 २. ॐ ग्राम देवताभ्यो नमः*
*🌹 ३. ॐ ग्रह देवताभ्यो नमः*
*🌹 ४. ॐ लक्ष्मीपति देवताभ्यो नमः*
*🌹 ५. ॐ विघ्नविनाशक देवताभ्यो नमः*

*🌹इस प्रयोग से थोड़े ही दिनों में स्वास्थ्य, समृद्धि और मन की प्रसन्नता दिखायी देगी ।*

*🔹आरोग्यप्रदायक – सूर्य मन्त्र🔹*

*ॐ नमोऽस्तु दिवाकराय अग्नि तत्वप्रवर्धकाय शमय शमय शोषय शोषय अग्नितत्वं समतां कुरु कुरु ॐ ।*

*🔸गर्मी से उत्पन्न शारीरिक रोग, बुद्धि की विकलता ( उन्माद ,पागलपन ) अथवा दुर्बलता, दृष्टि-रोग, अग्नि- तत्व की बिषमता, शरीर में जलन आदि हो तो इनके निवारण के लिए सूर्य मन्त्र हैं । किसी भी अमावस्या को 40 बार जप करने से यह मन्त्र सिद्ध हो जाता हैं ।*
*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

स्वतंत्र दिनानिमित्त चेतना फाउंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

 

a52a59f7a8cb4dfb95
—————————————————————— एन . ई . एस . हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज निमसाखर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . त्यावेळी प्रमुख अतिथी मोहोळचे आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी चेतना फाउंडेशन चे चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश वाटप करण्यात आले . त्यावेळी चेतना फाउंडेशन चे सचिव प्राध्यापक विलास भोसले उपस्थित होते तसेच निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री धनंजय सूर्यकांत रणवरे, उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे यशवंत विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांतराव रणवरे, प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे सर उपस्थित होते. त्यावेळी निमसाखर ग्रामपंचायत सर्व सदस्य जेष्ठ मंडळी विविध सोसायटींची आजी-माजी चेअरमन, सदस्य, निमसाखर गावचे ग्रामस्थ, पालक वर्ग उपस्थित होते. त्यावेळी चेतना फाउंडेशनचे सचिव प्राध्यापक विलास भोसले यांनी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन संस्कृतीक विभागाने केले. आभार प्रदर्शन वैभव हणमंते. सरांनी केले . तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजिनाथ मलगुंडे सर यांनी केले.

स्वतंत्र दिनानिमित्त चेतना फाउंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

 

a52a59f7a8cb4dfb95
—————————————————————— एन . ई . एस . हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज निमसाखर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . त्यावेळी प्रमुख अतिथी मोहोळचे आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी चेतना फाउंडेशन चे चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश वाटप करण्यात आले . त्यावेळी चेतना फाउंडेशन चे सचिव प्राध्यापक विलास भोसले उपस्थित होते तसेच निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री धनंजय सूर्यकांत रणवरे, उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे यशवंत विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांतराव रणवरे, प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे सर उपस्थित होते. त्यावेळी निमसाखर ग्रामपंचायत सर्व सदस्य जेष्ठ मंडळी विविध सोसायटींची आजी-माजी चेअरमन, सदस्य, निमसाखर गावचे ग्रामस्थ, पालक वर्ग उपस्थित होते. त्यावेळी चेतना फाउंडेशनचे सचिव प्राध्यापक विलास भोसले यांनी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन संस्कृतीक विभागाने केले. आभार प्रदर्शन वैभव हणमंते. सरांनी केले . तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजिनाथ मलगुंडे सर यांनी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राखुंडे मळा येथे स्वातंत्र्य दिन झाला उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राखुंडे मळा येथे स्वातंत्र्य दिन झाला उत्साहात साजरा

स्वतंत्र दिनानिमित्त उपस्थित सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वर्ग पालक वर्ग उपस्थित होते

img20230815080258

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राखुंडे मळा येथे स्वातंत्र्य दिन झाला उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राखुंडे मळा येथे स्वातंत्र्य दिन झाला उत्साहात साजरा

स्वतंत्र दिनानिमित्त उपस्थित सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वर्ग पालक वर्ग उपस्थित होते

img20230815080258

error: Content is protected !!