Home Blog Page 114

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 14 सितम्बर 2023 दिन – गुरुवार

आज का हिन्दू पंचांग
दिनांक – 14 सितम्बर 2023
दिन – गुरुवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – शरद*
*⛅मास – भाद्रपद (गुजरात महाराष्ट्र में श्रावण)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – अमावस्या पूर्णरात्रि तक*
*⛅नक्षत्र – पूर्वाफाल्गुनी 15 सितम्बर प्रातः 04:54 तक तत्पश्चात उत्तराफाल्गुनी*
*⛅योग – साध्य 15 सितम्बर प्रातः 03:00 तक तत्पश्चात शुभ*
*⛅राहु काल – दोपहर 02:08 से 03:40 तक*
*⛅सूर्योदय – 06:26*
*⛅सूर्यास्त – 06:45*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:52 से 05:39 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:12 से 12:59 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – दर्श अमावस्या, राष्ट्रभाषा दिवस*
*⛅विशेष – अमावस्या के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🔹भाद्रपद अमावस्या🔹*

*🔸14 सितम्बर प्रातः 04:48 से 15 सितम्बर सुबह 07:09 तक अमावस्या ।*

*🔹नकारात्मक ऊर्जा मिटाने के लिए🔹*

*🔹घर में हर अमावस्या अथवा हर १५ दिन में पानी में खड़ा नमक (१ लीटर पानी में ५० ग्राम खड़ा नमक) डालकर पोछा लगायें । इससे नेगेटिव एनर्जी चली जाएगी । अथवा खड़ा नमक के स्थान पर गौझरण अर्क भी डाल सकते हैं ।*
*🌹

*🔹अमावस्या विशेष🔹*

*🌹1. जो व्यक्ति अमावस्या को दूसरे का अन्न खाता है उसका महीने भर का किया हुआ पुण्य दूसरे को (अन्नदाता को) मिल जाता है ।*
*(स्कंद पुराण, प्रभास खं. 207.11.13)*

*🌹2. अमावस्या के दिन पेड़-पौधों से फूल-पत्ते, तिनके आदि नहीं तोड़ने चाहिए, इससे ब्रह्महत्या का पाप लगता है ! (विष्णु पुराण)*

*🌹4. अमावस्या के दिन खेती का काम न करें, न मजदूर से करवाएं ।*

*🌹5. अमावस्या के दिन श्रीमद्भगवद्गीता का सातवाँ अध्याय पढ़ें और उस पाठ का पुण्य अपने पितरों को अर्पण करें । सूर्य को अर्घ्य दें और प्रार्थना करें । आज जो मैंने पाठ किया मेरे घर में जो गुजर गए हैं, उनको उसका पुण्य मिल जाए । इससे उनका आर्शीवाद हमें मिलेगा और घर में सुख-सम्पत्ति बढ़ेगी ।*

*🔹गरीबी भगाने का शास्त्रीय उपाय🔹*

*🌹गरीबी है, बरकत नहीं है, बेरोजगारी ने गला घोंटा है तो फिक्र न करो । हर अमावस्या को घर में एक छोटा सा आहुति प्रयोग करें ।*

*🔹सामग्री : १. काले तिल २. जौ ३. चावल ४. गाय का घी ५. चंदन पाउडर ६. गूगल ७. गुड़ ८. देशी कपूर एवं गौ चंदन या कण्डा ।*

*🌹विधि: गौ चंदन या कण्डे को किसी बर्तन में डालकर हवन कुण्ड बना लें, फिर उपरोक्त ८ वस्तुओं के मिश्रण से तैयार सामग्री से, घर के सभी सदस्य एकत्रित होकर नीचे दिये गये मंत्रों से ५ आहुति दें ।*
*आहुति मंत्र*
*🌹 १. ॐ कुल देवताभ्यो नमः*
*🌹 २. ॐ ग्राम देवताभ्यो नमः*
*🌹 ३. ॐ ग्रह देवताभ्यो नमः*
*🌹 ४. ॐ लक्ष्मीपति देवताभ्यो नमः*
*🌹 ५. ॐ विघ्नविनाशक देवताभ्यो नमः*

*🌹इस प्रयोग से थोड़े ही दिनों में स्वास्थ्य, समृद्धि और मन की प्रसन्नता दिखायी देगी ।*

*🔹आरोग्यप्रदायक – सूर्य मन्त्र🔹*

*ॐ नमोऽस्तु दिवाकराय अग्नि तत्वप्रवर्धकाय शमय शमय शोषय शोषय अग्नितत्वं समतां कुरु कुरु ॐ ।*

*🔸गर्मी से उत्पन्न शारीरिक रोग, बुद्धि की विकलता ( उन्माद ,पागलपन ) अथवा दुर्बलता, दृष्टि-रोग, अग्नि- तत्व की बिषमता, शरीर में जलन आदि हो तो इनके निवारण के लिए सूर्य मन्त्र हैं । किसी भी अमावस्या को 40 बार जप करने से यह मन्त्र सिद्ध हो जाता हैं ।*
*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

तर डिझेल वाहनांवर सरकार लावणार १०% GST अतिरिक्त कर नितीन गडकरी

img 20230912 wa0044

तर डिझेल वाहनांवर सरकार लावणार १०% GST अतिरिक्त कर👉👉नितीन गडकरी*

*👉🅾️🅾️👉केंद्र सरकारमधील रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी डिझेल वाहनांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी कर लावण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला देण्याच्या विचारात आहेत. ज्याचा उद्देश बहुतेक कार खरेदीदारांना ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या वाहनांकडे वळवणे हा आहे. नितीन गडकरी यांनी या कराला प्रदूषण कर असे नाव दिले आहे. त्यांच्या मते, देशातील डिझेल वाहने कमी करण्याचा हा एकमेव मार्ग आहे.*

*👉🔴🔴👉केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणले, “2014 नंतर, 52% (संख्या) डिझेल वाहनांची संख्या 18% पर्यंत कमी झाली. आता ऑटोमोबाईल उद्योग वाढत असताना, डिझेल वाहने वाढू नयेत. तुम्ही तुमच्या पातळीवर निर्णय घ्या जेणेकरून डिझेल (वाहन) कमी होईल. जर तसे झाले नाही तर मी अर्थमंत्र्यांना शिफारस करेन की डिझेलमुळे खूप प्रदूषण होत आहे त्यामुळे त्यावर 10% अतिरिक्त कर लावला जावा,” असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.*

*👉🅾️🅾️👉देशातील डिझेल इंजिन वाहनांवरील जीएसटी 10 टक्क्यांनी वाढवावा, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी पत्र तयार केले आहे. जे ते केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना देणार असल्याची माहिती मिळत आहे.*

अतुल खूपसे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

 

img 20230912 wa0028
अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी वरकुटे येथे टीका केली. ही टीका आमदार दत्तामामा भरणे यांच्यावर गौन खनिजासंदर्भात जी टीका अतुल भाऊ खूपसे यांनी केली त्याचा द्वेष मनात ठेवून तालुकाध्यक्षांनी केली आहे. यासंदर्भात खूपसे यांनी व्हाट्सअप स्टेटस व सोशल मीडिया वर आवाहन केले आहे की या टीकेला कोणीही कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देऊ नये, आपला लढा आंदोलना मार्फत लढवायचा आहे, असे आवाहन जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील यांनी केल आहे.

महावितरण’ची प्रलंबित व नवीन उपक्रेंद्रांची कामे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

img 20230912 wa0025

मुंबई, दि. ११ :- राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होणाऱ्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार संबंधित भागातील उपकेंद्रांचे प्रलंबित काम पूर्ण करणे, उपकेंद्रांची क्षमतावाढ करणे आणि नवीन उपकेंद्र मंजूर करणे आदी कामे हाती घेऊन प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीआज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात माढा, करमाळा, अकोले, अहमदनगर, खेड, कोपरगाव, मोर्शी, कळवण, निफाड, वसमत, औंढा, बारामती आदी तालुक्यांमधील ‘महावितरण’शी संबंधित प्रलंबित कामांचा तसेच नवीन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीस आमदार नितीन पवार, डॉ. किरण लहामटे, देवेंद्र भुयार हे प्रत्यक्ष तर संजय शिंदे, दिलीप मोहिते पाटील, दिलीप बनकर, चंद्रकांत नवघरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, मुख्य अभियंता प्रवीण परदेशी आदी अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, राज्यात सद्यस्थितीत सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत (RDSS) वितरण प्रणालीचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. याअंतर्गत नवीन उपकेंद्र उभारणे, उपकेद्रांची क्षमतावाढ, नवीन उच्चदाब वाहिन्या, नवीन वितरण रोहित्रे, विद्यमान वितरण रोहित्रांची क्षमतावाढ यासारखी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली बहुतांश कामे यामधून पूर्ण करण्यात यावीत.

माढा तालुक्यातील पडसाळी, अरण, भेंड, वरवडे, परीते, जाधववाडी येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. घोटी व बावी येथे नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथे नवीन आणि माळशिरस तालुक्यातील जांबूड येथे अतिरिक्त उपकेंद्र मंजूर करण्यात आले. करमाळा तालुक्यातील वांगी येथे नवीन उपकेंद्र देण्यात येणार आहे, तर रायगाव येथील उपकेंद्राबाबत आकस्मिक निधीच्या उपलब्धतेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

खेड तालुक्यातील चिखलगाव व वाकी येथे नवीन उपकेंद्र तर कडूस येथे अतिरिक्त रोहित्र उभारणी करण्यात येणार आहे. कडूस येथे २२०/३३ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राच्या तांत्रिक प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरु आहे. मोर्शी तालुक्यातील तिवसाघाट व गणेशपूर (लिंगा) येथे नवीन उपकेंद्र बसविण्यासह रोहित्रांची क्षमतावाढ करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. वसमत तालुक्यातील आसेगाव व मुडी, औंढा तालुक्यातील पोटा खुर्द येथे नवीन उपकेंद्र केले जाईल. तशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे महावितरणचे नवीन प्रशासकीय कार्यालय करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बारामती तालुक्यातील करंजे व कऱ्हावागज, इंदापूर तालुक्यातील निरवांगी, केडगाव विभागातील बोरीआंदी, कानगाव, सासवड विभागातील दिवे, न्हावी, शिवतक्रार (निरा) याठिकाणची उर्वरित कामे करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

अकोले तालुक्यातील मवेशी व पाडाळणे, संगमनेर तालुक्यातील घारगाव व नांदूर खंदमाळ, कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव, राहाता व चासनळी, कळवण तालुक्यातील कनाशी या उपकेंद्रांचा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. या उपकेंद्रांचा समावेश सुधारित वितरण क्षेत्र योजनेत करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.
——–***———-

छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

पुणे, दि. ११ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५४ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी २५ सप्टेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसइ-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उतीर्णं झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.

उमेदवार एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिर्व्हरसीटी इंट्री स्कीम साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे २५ स्प्टेंबर पर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील एसएसबी ५४ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) किंवा ९१५६०७३३०६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएसबी५४ हा संदेश केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करुन देण्यात येईल.

अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.

00000

छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

पुणे, दि. ११ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५४ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी २५ सप्टेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसइ-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उतीर्णं झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.

उमेदवार एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिर्व्हरसीटी इंट्री स्कीम साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे २५ स्प्टेंबर पर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील एसएसबी ५४ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) किंवा ९१५६०७३३०६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएसबी५४ हा संदेश केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करुन देण्यात येईल.

अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.

00000

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

*मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती*

*आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू*
*– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

मुंबई दिनांक ११: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत, आणि त्यादृष्टीने ठोस पाउले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती आज सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठा समाजास आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी या आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

सर्व पक्षीय बैठकीत सर्वांचे आभार मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकार अतिशय गांभीर्याने प्रयत्न करत असून काहीतरी थातुरमातुर न करता न्यायालयात टिकणारे आरक्षण कसे देता येईल हे पाहिले जाईल. हे करतांना इतर समाजावरही अन्याय होऊ देणार नाही, त्यामुळे इतर समाजाने सुद्धा आंदोलनाचा मार्ग अवलंबवू नये अशी विनंतीही या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केली.

बैठकीत उपस्थित नेत्यांनी देखील यावेळी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना सहमती दर्शविली व आपल्या सुचना मांडल्या.

*संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई*

उपोषणाच्या वेळी परिस्थिती योग्य पध्दतीने न हाताळल्याबद्दल संबधित उपविभागीय अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावर कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

*समितीत जरांगे पाटील यांचा प्रतिनिधी*

न्यायमूर्ती श्री शिंदे समितीमध्ये मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात येईल असेही यावेळी ठरले. सर्व पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना पाठींबा दिला, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री छत्रपती संभाजीराजे भोसले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे, मुख्य सचिव मनोज सौनिक, तसेच विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवावेत असे सांगून राज्य शासनाणे यासाठी पाउले टाकली आहेत असे सांगितले.

प्रारंभी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी प्रास्ताविक करून मराठा आरक्षणविषयक आजपर्यंत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 12 सितम्बर 2023 दिन – मंगलवार

आज का हिन्दू पंचांग

दिनांक – 12 सितम्बर 2023

दिन – मंगलवार

*⛅विक्रम संवत् – 2080*

*⛅शक संवत् – 1945*

*⛅अयन – दक्षिणायन*

*⛅ऋतु – शरद*

*⛅मास – भाद्रपद (गुजरात महाराष्ट्र में श्रावण)*

*⛅पक्ष – कृष्ण*

*⛅तिथि – त्रयोदशी रात्रि 02:21 तक तत्पश्चात चतुर्दशी*

*⛅नक्षत्र – अश्लेषा रात्रि 11:01 तक तत्पश्चात मघा*

*⛅योग – परिघ रात्रि 01:12 तक तत्पश्चात सिद्ध*

*⛅राहु काल – दोपहर 03:41 से 05:14 तक*

*⛅सूर्योदय – 06:25*

*⛅सूर्यास्त – 06:47*

*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*

*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:52 से 05:39 तक*

*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:13 से 12:59 तक*

*⛅व्रत पर्व विवरण – भौमप्रदोष व्रत, मंगलागौरी पूजन*

*⛅विशेष – त्रयोदशी को बैंगन खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

 

*🌹भौम प्रदोष व्रत (12 सितम्बर 2023) : कर्ज-निवारक कुंजी 🌹*

 

*🌹प्रदोष व्रत यदि मंगलवार के दिन पड़े तो उसे ‘भौम प्रदोष व्रत’ कहते हैं । मंगलदेव ऋणहर्ता होने से कर्ज-निवारण के लिए यह व्रत विशेष फलदायी है । भौम प्रदोष व्रत के दिन संध्या के समय यदि भगवान शिव एवं सद्गुरुदेव का पूजन करें तो उनकी कृपा से जल्दी कर्ज से मुक्त हो जाते हैं । पूजा करते समय यह मंत्र बोले :*

 

*मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागतम ।*

 

*जन्ममृत्युजराव्याधिपीडितं कर्मबन्धनै: ।।*

 

*इस दैवी सहायता के साथ स्वयं भी थोड़ा पुरुषार्थ करें*।

 

 

*🔹कलश मांगलिकता का प्रतीक क्यों ?🔹*

 

*🔸सनातन धर्म में किसी भी शुभ कार्य को प्रारम्भ करने से पूर्व कलश-स्थापना की परम्परा है । विवाह आदि शुभ प्रसंगों, उत्सवों तथा पूजा-पाठ, गृह-प्रवेश, यात्रारम्भ आदि अवसरों पर घर में भरे हुए कलश पर आम के पत्ते रखकर उसके ऊपर नारियल रखा जाता है और कलश की पूजा की जाती है ।*

 

*🔸 जन्म से लेकर मृत्युपर्यन्त कलश का उपयोग किसी-न-किसी रूप में होता रहता है । दाह-संस्कार के समय व्यक्ति के जीवन की समाप्ति के सूचकरूप में उसके शव की परिक्रमा करके जल से भरा मटका छेदकर खाली किया जाता है और उसे फोड़ दिया जाता है ।*

 

*🔸कलश में सभी देवताओं का वास माना गया है । हमारे शास्त्र में आता है कि ब्रह्मा, विष्णु, महेश की त्रिपुटी एवं अन्य सभी देवी-देवता, पृथ्वी माता और उसके सप्तद्वीप, चारों वेदों का ज्ञान एवं इस संसार में जो-जो है वह सब इस कलश-जल में समाया हुआ है ।*

 

*🔸समुद्र- मंथन के समय अमृत-कलश प्राप्त हुआ था । माना जाता है कि माँ सीताजी का आविर्भाव भी कलश से हुआ था । लंकाविजय के बाद भगवान श्रीराम अयोध्या लौटे तब उनके राज्याभिषेक के समय भी अयोध्यावासियों ने अपने घरों के दरवाजे पर कलश रखे थे ।*

 

*🔸भरा हुआ कलश मांगलिकता का प्रतिक है । मनुष्य – शरीर भी मिटटी के कलश अथवा घड़े के जैसा ही है । जिस शरीर में जीवनरूपी जल न हो वह मृर्दा शरीर अशुभ माना जाता है । इसी तरह खाली कलश भी अशुभ माना जाता है । इसी तरह खाली कलश भी अशुभ माना जाता है । शरीर में मात्र श्वास चलते है, वह वास्तविक जीवन नहीं है । परंतु जीवन में प्रभु-प्रेम का सत्संग, श्रद्धा, भगवत्प्रेम, उत्साह, त्याग, उद्धम, उच्च चरित्र, साहस आदि गुण हों तभी कलश भी अगर दूध, पानी अथवा अनाज से भरा हुआ हो तभी वह कल्याणकारी कहलाता है ।*

 

*🔸कलश का तात्त्विक रहस्य बताते हुए पूज्य बापूजी कहते हैं : “अपना शरीर, अपना जीवन एक कलश या कुम्भ के जैसा है । कलश के अंदर क्या है ? कलश के अंदर पानी है । और यह गागर का चार घूँट या २-५ लीटर पानी सागर की खबर दे रहा है ऐसे ही अंत:करण में समाया चैतन्य, विभु चैतन्य की खबर दे रहा है । हे मानव ! तेरा यह शरीररूपी कलश है । कलश में ब्रह्मा, विष्णु और महेश अर्थात सात्त्तिव्क, राजस और तामस गुणों के अधिष्ठाता देवों का निवास है । इसलिए मंदिर के दर्शन के बाद कलश के दर्शन करने होते हैं, ऐसी ही गृह के दर्शन के साथ-साथ अपने शरीररूपी कलश के दर्शन कर और उसके आधार चैतन्य की स्मृति कर !*

 

*🔸कलश का पानी सागर में मिल जाय ऐसे यह जीवात्मा का शरीररूपी कलश यही छूट जाय इससे पहले वह परमात्मा को मिलने की विधि जान ले तो उसका बेड़ा पार हो जाय ।”*

 

 

*🔹अपने स्वास्थ्य की रक्षा करो🔹*

 

*🔸चॉकलेट से बहुत हानि होती है । इसमें कई केमिकल पड़ते हैं । इससे चॉकलेट खानेवाले बच्चों में मानसिक व्यग्रता, उत्तेजना, अवसाद और क्रोध बढ़ जाता है, पेटदर्द, जोड़ों का दर्द और दाँतों के रोग भी बढ़ जाते हैं । सिरदर्द की बीमारी पकड़ लेती है ।*

 

*🔸बेटे-बेटियों ! चॉकलेट, चाय-कॉफ़ी व फास्ट फूड से सदा दूर रहो । बेकरी की चीजें भी स्वास्थ्य के लिए अच्छी नहीं हैं । बर्गर और पीजा तो बच्चों, बड़ों सबके लिए बहुत हानिकारक हैं ।*

 

🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 12 सितम्बर 2023 दिन – मंगलवार

आज का हिन्दू पंचांग

दिनांक – 12 सितम्बर 2023

दिन – मंगलवार

*⛅विक्रम संवत् – 2080*

*⛅शक संवत् – 1945*

*⛅अयन – दक्षिणायन*

*⛅ऋतु – शरद*

*⛅मास – भाद्रपद (गुजरात महाराष्ट्र में श्रावण)*

*⛅पक्ष – कृष्ण*

*⛅तिथि – त्रयोदशी रात्रि 02:21 तक तत्पश्चात चतुर्दशी*

*⛅नक्षत्र – अश्लेषा रात्रि 11:01 तक तत्पश्चात मघा*

*⛅योग – परिघ रात्रि 01:12 तक तत्पश्चात सिद्ध*

*⛅राहु काल – दोपहर 03:41 से 05:14 तक*

*⛅सूर्योदय – 06:25*

*⛅सूर्यास्त – 06:47*

*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*

*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:52 से 05:39 तक*

*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:13 से 12:59 तक*

*⛅व्रत पर्व विवरण – भौमप्रदोष व्रत, मंगलागौरी पूजन*

*⛅विशेष – त्रयोदशी को बैंगन खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

 

*🌹भौम प्रदोष व्रत (12 सितम्बर 2023) : कर्ज-निवारक कुंजी 🌹*

 

*🌹प्रदोष व्रत यदि मंगलवार के दिन पड़े तो उसे ‘भौम प्रदोष व्रत’ कहते हैं । मंगलदेव ऋणहर्ता होने से कर्ज-निवारण के लिए यह व्रत विशेष फलदायी है । भौम प्रदोष व्रत के दिन संध्या के समय यदि भगवान शिव एवं सद्गुरुदेव का पूजन करें तो उनकी कृपा से जल्दी कर्ज से मुक्त हो जाते हैं । पूजा करते समय यह मंत्र बोले :*

 

*मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागतम ।*

 

*जन्ममृत्युजराव्याधिपीडितं कर्मबन्धनै: ।।*

 

*इस दैवी सहायता के साथ स्वयं भी थोड़ा पुरुषार्थ करें*।

 

 

*🔹कलश मांगलिकता का प्रतीक क्यों ?🔹*

 

*🔸सनातन धर्म में किसी भी शुभ कार्य को प्रारम्भ करने से पूर्व कलश-स्थापना की परम्परा है । विवाह आदि शुभ प्रसंगों, उत्सवों तथा पूजा-पाठ, गृह-प्रवेश, यात्रारम्भ आदि अवसरों पर घर में भरे हुए कलश पर आम के पत्ते रखकर उसके ऊपर नारियल रखा जाता है और कलश की पूजा की जाती है ।*

 

*🔸 जन्म से लेकर मृत्युपर्यन्त कलश का उपयोग किसी-न-किसी रूप में होता रहता है । दाह-संस्कार के समय व्यक्ति के जीवन की समाप्ति के सूचकरूप में उसके शव की परिक्रमा करके जल से भरा मटका छेदकर खाली किया जाता है और उसे फोड़ दिया जाता है ।*

 

*🔸कलश में सभी देवताओं का वास माना गया है । हमारे शास्त्र में आता है कि ब्रह्मा, विष्णु, महेश की त्रिपुटी एवं अन्य सभी देवी-देवता, पृथ्वी माता और उसके सप्तद्वीप, चारों वेदों का ज्ञान एवं इस संसार में जो-जो है वह सब इस कलश-जल में समाया हुआ है ।*

 

*🔸समुद्र- मंथन के समय अमृत-कलश प्राप्त हुआ था । माना जाता है कि माँ सीताजी का आविर्भाव भी कलश से हुआ था । लंकाविजय के बाद भगवान श्रीराम अयोध्या लौटे तब उनके राज्याभिषेक के समय भी अयोध्यावासियों ने अपने घरों के दरवाजे पर कलश रखे थे ।*

 

*🔸भरा हुआ कलश मांगलिकता का प्रतिक है । मनुष्य – शरीर भी मिटटी के कलश अथवा घड़े के जैसा ही है । जिस शरीर में जीवनरूपी जल न हो वह मृर्दा शरीर अशुभ माना जाता है । इसी तरह खाली कलश भी अशुभ माना जाता है । इसी तरह खाली कलश भी अशुभ माना जाता है । शरीर में मात्र श्वास चलते है, वह वास्तविक जीवन नहीं है । परंतु जीवन में प्रभु-प्रेम का सत्संग, श्रद्धा, भगवत्प्रेम, उत्साह, त्याग, उद्धम, उच्च चरित्र, साहस आदि गुण हों तभी कलश भी अगर दूध, पानी अथवा अनाज से भरा हुआ हो तभी वह कल्याणकारी कहलाता है ।*

 

*🔸कलश का तात्त्विक रहस्य बताते हुए पूज्य बापूजी कहते हैं : “अपना शरीर, अपना जीवन एक कलश या कुम्भ के जैसा है । कलश के अंदर क्या है ? कलश के अंदर पानी है । और यह गागर का चार घूँट या २-५ लीटर पानी सागर की खबर दे रहा है ऐसे ही अंत:करण में समाया चैतन्य, विभु चैतन्य की खबर दे रहा है । हे मानव ! तेरा यह शरीररूपी कलश है । कलश में ब्रह्मा, विष्णु और महेश अर्थात सात्त्तिव्क, राजस और तामस गुणों के अधिष्ठाता देवों का निवास है । इसलिए मंदिर के दर्शन के बाद कलश के दर्शन करने होते हैं, ऐसी ही गृह के दर्शन के साथ-साथ अपने शरीररूपी कलश के दर्शन कर और उसके आधार चैतन्य की स्मृति कर !*

 

*🔸कलश का पानी सागर में मिल जाय ऐसे यह जीवात्मा का शरीररूपी कलश यही छूट जाय इससे पहले वह परमात्मा को मिलने की विधि जान ले तो उसका बेड़ा पार हो जाय ।”*

 

 

*🔹अपने स्वास्थ्य की रक्षा करो🔹*

 

*🔸चॉकलेट से बहुत हानि होती है । इसमें कई केमिकल पड़ते हैं । इससे चॉकलेट खानेवाले बच्चों में मानसिक व्यग्रता, उत्तेजना, अवसाद और क्रोध बढ़ जाता है, पेटदर्द, जोड़ों का दर्द और दाँतों के रोग भी बढ़ जाते हैं । सिरदर्द की बीमारी पकड़ लेती है ।*

 

*🔸बेटे-बेटियों ! चॉकलेट, चाय-कॉफ़ी व फास्ट फूड से सदा दूर रहो । बेकरी की चीजें भी स्वास्थ्य के लिए अच्छी नहीं हैं । बर्गर और पीजा तो बच्चों, बड़ों सबके लिए बहुत हानिकारक हैं ।*

 

🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞

सुंदर विचार 101

सुंदर विचार
*🌹जो कोई भी अपनी योग्यता, ईमानदारी और परिश्रम को समाज कल्याण और भगवान की सेवा में लगाता है, उसे अपने भविष्य की कभी चिंता नहीं हो सकती।*

error: Content is protected !!