राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.महादेव जानकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक :- रामवर्मा आसबे
नमोन्यूजनेशन
नमोन्यूजनेशन
*नवी दिल्ली :-भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे कोरोना संक्रमित झाले आहेत. त्यांना सध्या दिल्लीच्या AIIMS Trauma Centre मध्ये ऍडमिट करण्यात आलं आहे.*
*👉मोदींना लिहलं होतं पत्र*
*देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना कालच एक पत्र लिहिलं होतं. सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला होता. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना 5 सल्ले दिले होते. 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लस देण्यास सुरुवात करावी, कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण खूप महत्त्वाचे आहे.👉किती लोकांना लस दिली यापेक्षा एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना लस दिली हे जास्त महत्त्वाचं आहे. पुढील सहा महिन्यात राज्यांना कशापद्धतीने लस पुरवठा करणाचा पुरवठा होईल, याबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावे. सरकारला सांगावं लागेल की, वेगवेगळ्या लस उत्पादक कंपन्यांना किती ऑर्डर देण्यात आली आहे. शिवाय अधिक लोकांना लस द्यायची असेल, तर त्यासाठी अडवान्समध्ये ऑर्डर द्यायला हवी, जेणेकरुन ऑर्डर वेळेत मिळेल, असंही सिंग म्हणाले होते. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पुन्हा जनजीवन कसं सुरळित होईल, असं लोकांना वाटू लागलं आहे. महामारीवर मात करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, पण लोकांचे लसीकरण होणे सर्वात महत्त्वाचे आहे, असंही ते म्हणाले होते.*
*कोरोना प्रतिबंध त्रिसूत्री*-आयुर्वेद, प्राणायाम आणि षट्कर्म(शुध्दीकरण क्रिया)
🕉 *ओम धन्वंतरैय् नम:*🕉.
*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
मार्गदर्शक
*ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
प्रेरणा
*राष्ट्रबंधू शहीद राजीव दिक्षित*
🍉🍍🍑🥐🍅🥬🥒
*चळवळ आरोग्याची*
त्रिसूत्री १
*आयुर्वेद*
(घरगूती उपचार)🧘♀🥐🥒🍊🍏🥣🧘♂
भारतासह संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूमुळे त्रस्त झाले आहे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली त्यांना या आजाराची भिती नाही. कोरोना विषाणू (व्हायरस)हा एवढा मोठा महाभयंकर नाही जेवढा त्याचा भ्रम निर्माण केला आहे. परंतु ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी योग्य व सात्विक आहार , दिनचर्या ,काही घरगुती आयुर्वेदिक उपाय आणि श्वसनसंबंधीत योग प्राणायामच्या माध्यमातून त्याचबरोबर काही शुध्दीकरण क्रिया उदा.नस्य,जलनेती,
वमनधौती यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवली तर कोरोना सारख्या आजाराला हद्दपार करु शकतात.
*लक्षणे* 😌✔
कोरोनाची सर्व सामान्य लक्षणे म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. डोकेदुखी काही रुग्णांना पोट, अंग,मांसपेशी चा दुखावा, नाकातून पाणी वाहणे, हलका ताप,घसा खवखवणे किंवा अतिसार होऊ शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. काही लोकांना संसर्ग होतो पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना बरे वाटत नाही. लोक सुमारे ९०% उपचार न घेता या आजारातून बरे होतात. कोरोना होणार्या प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ती गंभीर आजारी पडते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होतो.
*कारणे*😡❌
कोरोनाग्रस्त व्यक्तीचा संपर्क,
श्वसनसंबंधीत आजार, फुफ्फुसाची कमी कार्यक्षमता
कमी रोग प्रतिकारशक्ती
*उपाय*😄👇
*१* भारतीय परंपरेनुसार ऐकमेकांना भेटताना दोन्ही हात जोडूनच नमस्कार करा,वारंवार हात स्वच्छ करा.
*२* कोणतेही व्यसन,चहा आणि मांसाहार करु नये.
*३* पाण्याचे नियम-जेवताना पाणी पिऊ नये,एक तासाने बसून घोट घोट पाणी प्यावे.
*४* चमत्कारीक पाणी प्रयोग-रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेऊन सकाळी अनुषापोटी प्यावे.
*५* दोन कप पाण्यात ४-५ तुळशीची पाने,४-५ पुदिना पाने,३-४काळे मिरे,आल, लवंग,विलायची,गवती चहा, चिमटभर हळद,सेंद्रिय गुळ यांचा काढा बनवून त्यामध्ये १/२ किंवा १लिंबू पिळून प्यावे.
*६* कोणत्याही संसर्गजन्य ताप आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीअत्यंत गुणकारी गुळवेल/गिलोही यालाच आयुर्वेदात *अमृतवेल* असेही म्हणतात. तो काढा खालील पद्धतीने तयार करतात.
गुळवेल- ९”काडी (लिंबाच्या झाडावरील) बारीक तुकडे करून थोडीशी चेचावी त्यामध्ये आल, लवंग, दालचिनी,काळी मिरी-१,तुळसी पान-५, तुळशीच्या मंजिऱ्या, बेलाची पानं-५ , कडुलिंब पानं -५, चिमटभर हळद,सेंद्रिय गुळ हे सर्व १ग्लास पाण्यात टाकून उखळावे ,पाणी अर्धा ग्लास झाले की कोमट असताना दिवसातून सकाळ दुपारी व संध्याकाळी जेवणाअगोदर घ्यावा.
*७* दालचिनी, नागरमोथा, गुळवेल, हळद,नेपाळी चिरेती (हिरवा नको) प्रत्येकी ५०किंवा १००ग्रँम एकत्र करुन ते पाव ते अर्धा चमचा (४/५चिमट) १कप पाण्यात उकळून अर्धा झाले की सकाळी दुपारी जेवणा अगोदर व रात्री जेवणानंतर मध मिसळून प्यावे.
*८* सुंठ, काळी मिरी,लेंडी पिंपळी, दालचिनी, लवंग, धने,जिरे,वेलदोडा, अडुळसा,अश्वगंधा, गुळवेल,दशमूळ जेष्ठमध,आवळा,अर्जुन साल,नागरमोथा,पुदिना ,रिंगणी,तुळस इ. घटकांनी बनविलेला काढा २कप पाण्यात चवीनुसार सेंद्रिय गुळ आणि तुळसीची पाने टाकून १कप होईपर्यंत उकळून पिल्यास अत्यंत चांगला फायदा होतो. *(हा काढा उपलब्ध संपर्क 9049047736)*
*९* खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला द्यावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. ह्याने खोकला कमी होतो.
*१०* गाजर रस१ग्लास त्यामध्ये १चमचा तुळस रस, १चमचा कांदा रस ,१चमचा लसूण रसमिसळून प्यावे.
*११* जेष्ठमध, दालचिनी, काळेमिरे, लसूण, कोथिंबीर, आल,कोबी,कांदा,
गाजर,बीट,पालक,भोपळा आणि बटाटा याचे सुप तयार करून प्यावे.
*१२* ओवाफूल,
पुदिना आणि भीमसेन
कापूर यापासून बनविललेले अमृतधारा याचे १/२ थेंब एक तांब्या कोमट पाण्यात टाकून पिणे त्याचबरोबर वाफ घेताना गरम पाण्यात अमृतधाराचे २/३थेंब टाकल्यास चांगला परिणाम होतो. *(9049047736)*
*१३* सुवर्णयुक्त श्वासकास चिंतामणी, टंकक्षार अभ्रकभस्म, माधव रसायन,
रस माधव वटी या आयुर्वेदिक औषधांचा ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापर केल्यास प्राथमिक आवस्थेत चांगला फायदा होतो.
*संपर्क-*
डॉ किरण देशमुख
9822774006
डॉ हर्षवर्धन गायकवाड
9970611617
😄✔ *पथ्य(खावे)*
भिजवलेले बदाम,मूग
नारळ पाणी,तांदुळसा भाजी,गाजर,पालक,
मेथीची भाजी,कांदा,
लसूण,हळद,आल ,मध,
खरबूज,कारले,
दुधी भोपळा, डाळिंब, पपई,मुळा, द्राक्षे, सफरचंद,मोसंबी,
आवळा, मध,गुळ, खडीसाखर,सैंधवमीठ घाण्याचे तेल
😡❌ *अपथ्ये (खाऊ नये)*
साखर आणि साखरेचे पदार्थ बिलकुल खाऊ नये ज्या मुळे रोगप्रतिकारशक्ती अत्यंत कमी होते.
म्हैस किंवा जर्सीचे दूध,तूरडाळ,सिताफळकेळी,चहा,काँफी,आईस्क्रीम,पेप्सी, कोकाकोला सारखे थंड पेय.मैदा व त्याचे पदार्थ. फ्रीजमधील पदार्थ.तळलेले पदार्थ,रिफाईंड तेल.
*क्रमशः*
पुढील भागात कोरोना विषाणू विरोधात आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी
👉कोरोना प्रतिबंध त्रिसूत्री भाग २ *योग,प्राणायाम आणि ध्यान (मेडीटेशन)**प्रा धनंजय शामराव देशमुख*
अकलूज(वडापुरी ता.इंदापूर)
📞९२६०७१०७१०
deshmukhvyasanmukti@gmail.com
🙏👇🌹🙏👇🌹🙏👇
आज बाभूळगाव लसीकरण कसे वाढवता येईल ग्रामपंचायत प्रशासन यासाठी काय करता येईल याबद्दल चर्चा झाली आम्ही सर्व सदस्य व ग्रामपंचायत प्रशासन
बाभूळगावकरांना आवाहन करतो कि जे जेष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्यास असमर्थ असतील त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था ग्रामपंचायत करेल त्यासाठी तुम्ही आम्हाला एक फोन करा दुसरे महत्वाचे म्हणजे प्रत्येक घरातील तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा सर्व तरुणांनी आपल्या घरातील जेष्ठ सदस्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे त्यांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगावे गावातील ज्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे त्यांचे अनुभव त्यांना सांगा त्यांच्याशी फोनवर बोलून काही त्रास होतो का ते विचारा अजून काय करता येईल याबद्दल आपल्या सूचना व मार्गदर्शन अपेक्षित आहे त्याचे आम्ही स्वागतच करू पुन्हा एकदा सर्व तरुण बांधवाना नम्र विनंती कोरोना च्या लढ्यात आपला सहभाग नोंदवा काही अडचण आली तर ग्रामपंचायत शी संपर्क साधा. आपण कोरोनाला हरवणार* …… *बाभूळगाव जिंकणार* !
*आपले नम्र*.
*ग्रामसेवक ,सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य*
*बाभूळगाव ग्रामपंचायत*
आज बाभूळगाव लसीकरण कसे वाढवता येईल ग्रामपंचायत प्रशासन यासाठी काय करता येईल याबद्दल चर्चा झाली आम्ही सर्व सदस्य व ग्रामपंचायत प्रशासन
बाभूळगावकरांना आवाहन करतो कि जे जेष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्यास असमर्थ असतील त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था ग्रामपंचायत करेल त्यासाठी तुम्ही आम्हाला एक फोन करा दुसरे महत्वाचे म्हणजे प्रत्येक घरातील तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा सर्व तरुणांनी आपल्या घरातील जेष्ठ सदस्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे त्यांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगावे गावातील ज्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे त्यांचे अनुभव त्यांना सांगा त्यांच्याशी फोनवर बोलून काही त्रास होतो का ते विचारा अजून काय करता येईल याबद्दल आपल्या सूचना व मार्गदर्शन अपेक्षित आहे त्याचे आम्ही स्वागतच करू पुन्हा एकदा सर्व तरुण बांधवाना नम्र विनंती कोरोना च्या लढ्यात आपला सहभाग नोंदवा काही अडचण आली तर ग्रामपंचायत शी संपर्क साधा. आपण कोरोनाला हरवणार* …… *बाभूळगाव जिंकणार* !
*आपले नम्र*.
*ग्रामसेवक ,सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य*
*बाभूळगाव ग्रामपंचायत*
*सुंदर बोधकथा*
एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम
आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात
असताना रात्रीच्या वेळी काहीच
न कळाल्याने रस्ता चुकले.
जंगल घनदाट होते, तेथे न पुढे
जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा.
तेव्हा तिघांनीही असा निर्णय
घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.
तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला
तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू
लागले.
पिशाच्चाने बोलावलेले पाहून
सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.
एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व
त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले.
सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.
पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व
मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले
व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट
झाली शेवटी आकार लहान होत
होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,
“तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध
आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो.
मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.
तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.
क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते.
क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून, आपल्या विचारातच वसत असते
*120 / 80 — Normal चांगले*
*130 / 85 — Normal (Control)*
*140 / 90 — High जरा वाढले*
*150 / 95 — Very High खूपच जास्त*
*Oxygen Leval)*
*ऑक्सिजन लेव्हल
ऑक्सिजन ऑक्सिमीटरने चेक केल्यावर ऑक्सिजन लेव्हल किती हवी…
*94 – Normal चांगले*
*95, 96, 97 ते 100 शरीरात ऑक्सिजन लेव्हल चांगली.*
*90 ते 93 ऑक्सिजन लेव्हल जरा कमी*
*80 ते 89 ऑक्सिजन लेव्हल फार कमी* डॉक्टर यांच्या सल्ल्याने अॅडमिट होणे.
*PULSE* PR
*72 Per Minute (Standard) खूप चांगले.*
*60 — 80 P.M. (Normal) मध्यम*
*90 ते 120 Pulse वाढली*
*TEMPERATURE*
डिजिटल थरमामीटरने चेक केल्यावर किती हवे.
*92 ते 98.6 F (Fever) पर्यंत ताप नाही (Normal)*
*99.0 F ताप थोडा*
*100 .F ते 102 F ताप जास्त*
HRCT किंवा छातीचा CT SCAN , वरून कोरोना चे गांभीर्य कळते.
1. HRCT score: 0 – 8 सौम्य (Mild Infection).
2.HRCT score: 9 – 18 मध्यम (Moderate Infection).
3. HRCT score: 19 – 25 गंभीर (Severe Infection) .
👇
उपचार :
1. सौम्य आणि मध्यम गोळ्या औषधांनी बरा होऊ शकतो.
2. गंभीर इन्फेक्शनला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची गरज भासते.
👇
HRCT Score म्हणजे काय ?
कोरोना इन्फेक्शन मुळे फुफ्फुसातील ऑक्सिजन शोषणाऱ्या पिशव्यांना सूज येऊन त्यात पाणी /कफ भरतो. छातीचा CT SCAN करताना फुफ्फुसाचे 25 भाग करून त्या पैकी किती भाग हे Infected आहे हे पाहून त्याचा SCORE काढतात
अर्थात जितका SCORE जास्त तितका ऑक्सिजन घ्यायला त्रास जास्त म्हणुन रक्तातील ऑक्सिजन ची पातळी कमी आणि पर्यायाने धोका जास्त.
👇
काळजी घ्या,सुरक्षित राहा..
*🤝 आपला माणूस हक्काचा माणूस🤝*
रामवर्मा आसबे
नमोन्यूजनेशन
9767010050
E-mail :- asaberamraje@gmail.com
*120 / 80 — Normal चांगले*
*130 / 85 — Normal (Control)*
*140 / 90 — High जरा वाढले*
*150 / 95 — Very High खूपच जास्त*
*Oxygen Leval)*
*ऑक्सिजन लेव्हल
ऑक्सिजन ऑक्सिमीटरने चेक केल्यावर ऑक्सिजन लेव्हल किती हवी…
*94 – Normal चांगले*
*95, 96, 97 ते 100 शरीरात ऑक्सिजन लेव्हल चांगली.*
*90 ते 93 ऑक्सिजन लेव्हल जरा कमी*
*80 ते 89 ऑक्सिजन लेव्हल फार कमी* डॉक्टर यांच्या सल्ल्याने अॅडमिट होणे.
*PULSE* PR
*72 Per Minute (Standard) खूप चांगले.*
*60 — 80 P.M. (Normal) मध्यम*
*90 ते 120 Pulse वाढली*
*TEMPERATURE*
डिजिटल थरमामीटरने चेक केल्यावर किती हवे.
*92 ते 98.6 F (Fever) पर्यंत ताप नाही (Normal)*
*99.0 F ताप थोडा*
*100 .F ते 102 F ताप जास्त*
HRCT किंवा छातीचा CT SCAN , वरून कोरोना चे गांभीर्य कळते.
1. HRCT score: 0 – 8 सौम्य (Mild Infection).
2.HRCT score: 9 – 18 मध्यम (Moderate Infection).
3. HRCT score: 19 – 25 गंभीर (Severe Infection) .
👇
उपचार :
1. सौम्य आणि मध्यम गोळ्या औषधांनी बरा होऊ शकतो.
2. गंभीर इन्फेक्शनला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची गरज भासते.
👇
HRCT Score म्हणजे काय ?
कोरोना इन्फेक्शन मुळे फुफ्फुसातील ऑक्सिजन शोषणाऱ्या पिशव्यांना सूज येऊन त्यात पाणी /कफ भरतो. छातीचा CT SCAN करताना फुफ्फुसाचे 25 भाग करून त्या पैकी किती भाग हे Infected आहे हे पाहून त्याचा SCORE काढतात
अर्थात जितका SCORE जास्त तितका ऑक्सिजन घ्यायला त्रास जास्त म्हणुन रक्तातील ऑक्सिजन ची पातळी कमी आणि पर्यायाने धोका जास्त.
👇
काळजी घ्या,सुरक्षित राहा..
*🤝 आपला माणूस हक्काचा माणूस🤝*
रामवर्मा आसबे
नमोन्यूजनेशन
9767010050
E-mail :- asaberamraje@gmail.com