Home Blog Page 188

महिला मुलींनो अन्याय सहन करू नका…. अपर्णा जाधव (पोलीस उपनिरीक्षक, इंदापूर पोलीस स्टेशन)….

इंदापूर : आज जागतिक महिला दिन, आपणास शुभेच्छा देताना अानंद होतोय स्पर्धेच्या युगात आपण प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने आहोत. आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना कधीकधी आपल्यावर अन्याय होतो किंबहुना वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते, अशा वेळी खचून न जाता प्रतिकार करा , अन्याय सहन करु नका असा महत्वपूर्ण सल्ला अपर्णा जाधव, पोलीस उपनिरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा देताना दिला.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रकारच्या विदयार्थी दशेत असणाऱ्या मुलींनी आपल्या करियरसाठी झटून रात्रंदिवस अभ्यास करा, आई वडिलांचे व नातेवाईकांचे स्वप्न पूर्ण करा व स्वावलंबी बना. स्वताच्या पायावर उभे राहिल्यास आपणाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो.
जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिला ,मुली व मातांना हार्दिक शुभेच्छा.

अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

मुंबई दिनांक ७: राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत

शासनमान्य शिव-कल्याण वाचनालयास जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान

img 20230307 wa0005

सासवड ( ता.पुरंदर ) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात शनिवार, दि. ५ मार्च २०२३ रोजी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने कळंब ( ता.इंदापूर ) येथील शासनमान्य शिव-कल्याण वाचनालयास जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष
विजयराव कोलते, मा.आमदार उल्हासदादा पवार, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यांचेकडून शिव-कल्याण वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष शहाजीराजे भोसले यांनी स्विकारला.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, पुणे विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ.यशवंत पाटणे, मा. आमदार उल्हासदादा पवार, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयराव कोलते, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, सोलापुर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार, संभाजी झेंडे, माणिक झेंडे, सचिन घोलप व आदी मान्यवर तसेच ग्रंथालयीन पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शासनमान्य शिव-कल्याण वाचनालयास जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान

img 20230307 wa0005

सासवड ( ता.पुरंदर ) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात शनिवार, दि. ५ मार्च २०२३ रोजी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने कळंब ( ता.इंदापूर ) येथील शासनमान्य शिव-कल्याण वाचनालयास जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष
विजयराव कोलते, मा.आमदार उल्हासदादा पवार, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यांचेकडून शिव-कल्याण वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष शहाजीराजे भोसले यांनी स्विकारला.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, पुणे विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ.यशवंत पाटणे, मा. आमदार उल्हासदादा पवार, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयराव कोलते, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, सोलापुर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार, संभाजी झेंडे, माणिक झेंडे, सचिन घोलप व आदी मान्यवर तसेच ग्रंथालयीन पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महिलांचे कायदेशीर अधिकार विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

संपादक रामवर्मा आसबे

पुणे, दि.६: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय आणि सेंटर फॉर ॲडव्होकसी ॲण्ड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सक्षमीकरण आणि महिलांचे कायदेशीर अधिकार’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ४ मार्च ते ११ मार्च २०२३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण पुणे श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. मंगल कश्यप, पुणे जिल्हा न्यायालयातील न्या. सी. पी. शेळके, न्या. सुधीर वानखेडे, ॲड. मधुगीता सुखात्मे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त नामदेव शिरगावकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शरद कुंटे आणि अशोक पलांडे, नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया चोपडे आदी उपस्थित होते.

न्या. कश्यप यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून महिला, बालके, वंचित घटकातील नागरिक आदीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, तसेच राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना आणि महिलांच्या सक्षमीकरणात आयोगाचे असलेले योगदान याबाबत माहिती दिली.

यावेळी न्या. शेळके, न्या. वानखेडे, ॲड. मधुगीता सुखात्मे, नारी समता मंच संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त प्रीती करमरकर, आय.एम.ए. च्या माजी अध्यक्ष डॉ. वैजयंती पटवर्धन आदींनी आपले विचार मांडले. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महिलांवरील हिंसेविरूध्द संदेश देणारे पथनाट्य सादर केले.

महिलांचे कायदेशीर अधिकार विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

संपादक रामवर्मा आसबे

पुणे, दि.६: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय आणि सेंटर फॉर ॲडव्होकसी ॲण्ड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सक्षमीकरण आणि महिलांचे कायदेशीर अधिकार’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ४ मार्च ते ११ मार्च २०२३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण पुणे श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. मंगल कश्यप, पुणे जिल्हा न्यायालयातील न्या. सी. पी. शेळके, न्या. सुधीर वानखेडे, ॲड. मधुगीता सुखात्मे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त नामदेव शिरगावकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शरद कुंटे आणि अशोक पलांडे, नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया चोपडे आदी उपस्थित होते.

न्या. कश्यप यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून महिला, बालके, वंचित घटकातील नागरिक आदीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, तसेच राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना आणि महिलांच्या सक्षमीकरणात आयोगाचे असलेले योगदान याबाबत माहिती दिली.

यावेळी न्या. शेळके, न्या. वानखेडे, ॲड. मधुगीता सुखात्मे, नारी समता मंच संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त प्रीती करमरकर, आय.एम.ए. च्या माजी अध्यक्ष डॉ. वैजयंती पटवर्धन आदींनी आपले विचार मांडले. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महिलांवरील हिंसेविरूध्द संदेश देणारे पथनाट्य सादर केले.

‼️ *हृदयविकाराचा झटका*‼️

‼️ *हृदयविकाराचा झटका*‼️

*3000 वर्षांपूर्वी आपल्या भारत देशात खूप मोठे ऋषी होते.
*त्यांचे नाव होते* *महर्षि वाग्भट जी!!*

त्यांनी एक पुस्तक लिहिले
*ज्याचे नाव* *अष्टांग* *हृदयम्!!*
*(अस्तंग हृदयम्)*

*आणि या पुस्तकात त्यांनी * *7000* रोग बरे करण्याचे सूत्र लिहिले!
*हे त्यापैकी एक सूत्र आहे!!*

*वाग्भट जी लिहितात की हृदयाला कधी झटका येतो!* *म्हणजे हृदयाच्या नळ्यांमध्ये ब्लॉकेज होऊ लागले आहे!*

*म्हणजे रक्तात आम्लता वाढली आहे!*
*अॅसिडिटी तुम्हाला समजते!*
*ज्याला इंग्रजीत acidity म्हणतात!!*
*आम्लता दोन प्रकारची असते!

*एक म्हणजे पोटाचा आंबटपणा!*

*आणि एक म्हणजे रक्ताची आम्लता!!*

*जेव्हा तुमच्या पोटात आम्लपित्त वाढेल!* *तेव्हा तुम्ही म्हणाल*
✔️ *पोटात जळजळ होते!!*
✔️*आंबट आंबट ढेकर येत आहेत!*
✔️ *तोंडाला पाणी सुटले!*
*आणि ही आम्लता आणखी वाढली तर!*
*म्हणून हायपर अॅसिडिटी होईल!*
*आणि जेव्हा ही पोटाची आम्लता वाढून रक्तात जाते तेव्हा रक्ताची आम्लता होते!!*
*आणि जेव्हा रक्तात आम्लता वाढते तेव्हा हे आम्लयुक्त रक्त (रक्त) हृदयाच्या नळ्यांमधून बाहेर पडू शकत नाही!* *आणि नळ्यांमध्ये अडथळा निर्माण होतो!*
*तेव्हाच हृदयविकाराचा झटका येतो!! त्याशिवाय हृदयविकाराचा झटका येत नाही !!*
*आणि हे आयुर्वेदाचे सर्वात मोठे सत्य आहे जे तुम्हाला कोणताही डॉक्टर सांगत नाही!*
*कारण त्याचा उपचार हा सर्वात सोपा आहे!!*

*उपचार काय?*

*वाग्भट जी लिहितात की रक्तात आम्लता वाढली की!* *म्हणून तुम्ही अशा गोष्टी वापरता ज्या अल्कधर्मी असतात!*
*तुम्हाला माहीत आहे दोन प्रकारच्या गोष्टी आहेत!*

*आम्लयुक्त आणि अल्कधर्मी!!*
*आम्लीय आणि अल्कधर्मी*

*आता आम्ल आणि क्षार मिसळले तर काय होईल! ,

*आम्ल आणि अल्कधर्मी मिसळल्यास काय होते????*

‼️*तटस्थ*‼️
*असं सगळ्यांना माहीत असतं!!*

*म्हणून वाग्भट जी लिहितात!* *रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारयुक्त पदार्थ खा!*
*म्हणून रक्ताची आम्लता तटस्थ होईल!!!

*आणि रक्तातील आम्लता न्यूट्रल झाली!*
*म्हणून आयुष्यात कधीही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नाही!!*

*ही आहे संपूर्ण कथा!!!

*आता तुम्ही विचाराल की कोणते पदार्थ अल्कधर्मी आहेत आणि आपण खावे????*

* तुमच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अल्कधर्मी आहेत!

*आणि आली तर!*
*मग पुन्हा येऊ नकोस!!*

*आपल्या सर्वांना माहित आहे की सर्वात अल्कधर्मी गोष्ट कोणती आहे आणि ती सर्व घरी सहज उपलब्ध आहे, तर ती म्हणजे बाॕटल गार्ड!!*
*ज्याला दुधी असेही म्हणतात!!*
*इंग्रजीत याला bottle gourd म्हणतात!!!
*जे तुम्ही भाजी म्हणून खाता!* *यापेक्षा जास्त अल्कधर्मी काहीही नाही!*

*म्हणून तुम्ही दररोज लौकिचा रस प्या!!* *किंवा कच्चा लौकी खा!!

* वाग्भट जी सांगतात की लौकीमध्ये रक्तातील आम्लता कमी करण्याची कमाल शक्ती असते. * *म्हणून तुम्ही लौकीचा रस खावा!!

*किती सेवन करावे?????????*

*दररोज 200 ते 300 मिलीग्राम प्या!!*

*कधी प्यावे?*

*सकाळी रिकाम्या पोटी (शौचाला जाऊन आल्यावर) पिऊ शकतो!!* *किंवा नाश्त्याच्या अर्ध्या तासानंतर पिऊ शकतो!!*
*तुम्ही या बाॕटल गाॕर्डचा रस अधिक अल्कधर्मी बनवू शकता!*
*त्यात तुळशीची 7 ते 10 पाने टाका* *तुळशी खूप क्षारीय असते!!* *तुम्ही त्यात पुदिन्याची 7 ते 10 पाने मिक्स करू शकता!* *पुदिना सुद्धा खूप अल्कधर्मी आहे!* *यामध्ये तुम्ही काळे मीठ टाकू शकता किंवा खडकात मीठ घालावे!*
*हे खूप अल्कधर्मी आहे!!*

*पण लक्षात ठेवा*
*फक्त काळे किंवा खडे मीठ घाला!* *इतर आयोडीनयुक्त मीठ कधीही घालू नका!!* *हे आयोडीनयुक्त मीठ आम्लयुक्त आहे!!!!*

*म्हणून मित्रांनो, तुम्ही हा दूधीचा रस जरूर सेवन करा!!!

*2 ते 3 महिन्यांच्या कालावधीत तुमच्या हृदयातील सर्व अडथळे दूर होतील!!*

*आपल्याला 21 व्या दिवशीच खूप परिणाम दिसू लागतील!!!

*तुम्हाला कोणत्याही ऑपरेशनची गरज नाही!!*

*आमच्या भारतातील आयुर्वेदाद्वारे घरच्या घरी उपचार केले जातील!!*

*आणि तुमचे मौल्यवान शरीर आणि लाखो रुपये ऑपरेशनमधून वाचतील!!

*संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!!

*तुम्हाला ती आवडल्यास तुम्ही ही माहिती इतर सर्व लोकांपर्यंत पोहोचवावी.*

*किमान पाच गटात पाठवावे*
*काही लोक पाठवणार नाहीत*
*पण मला खात्री आहे की तुम्ही नक्की पाठवाल*

*स्वदेशी वापरा.स्वतः रहा , मस्त रहा*
*जय गुरुदेव 👏*

निवडणूक आयोग नव्हे चुना लावणारा आयोग; उद्धव ठाकरे कडाडले

खेड- शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर आणि एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.*

*👉🔴👉उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना प्रमुखांच्या सभा मी पाहिल्या आहेत. बाळासाहेब बोलायचे समोर जगदंबेचं रूप दिसतं. आज तेच चित्र समोर आहे. आज माझ्या हातात काहीच नाही. मी काहीही देऊ शकत नाही. तरी तुम्ही माझ्यासाठी आला आहात. तुमची अशीच साथ मला हवी आहे. जे भुर्टे आहेत, चोर आहेत, गद्दार आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही नाव, चिन्ह चोरू शकता पण शिवसेना चोरू नाही शकतं. तुम्हाला शिवसेनेचे धनुष्य पेलणार नाही. तिकडे रावण उताणा पडला होता. तिथे मिंधे काय उभे राहणार असंही उद्धव ठाकरे म्हणाले.*

*👉🟥👉मला निवडणूक आयोगाला सांगायचं की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर येऊन पहावं शिवसेना कोणाकडे आहे. तो चुना लावणारा आयोग आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही, माझ्या वडिलांनी केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.*

गायींना मारणारा नरकात सडण्यास पात्र’ हायकोर्टची महत्वपूर्ण टिप्पणी,केंद्राला दिला ‘हा’ आदेश

img 20230305 wa0035
‘जो कोणी गायींना मारतो किंवा इतरांना मारण्याची परवानगी देतो, तो नरकात सडलेला समजला जातो’.*

*लखनौ :-आम्ही धर्मनिरपेक्ष देशात राहतो आणि तिथं सर्व धर्मांचा आदर असायला हवा.हिंदू धर्मात गाय ही दैवी आणि नैसर्गिकरित्या कल्याणकारी आहे, असं मानलं जातं. म्हणूनच, गायीचं संरक्षण आणि पूजा केली पाहिजे, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी केलीये. लखनौ खंडपीठानं केंद्र सरकारला गायीला ‘संरक्षित राष्ट्रीय प्राणी’ म्हणून घोषित करून गोहत्या बंदीसाठी कायदा तयार करण्यास सांगितलंय.*

*👉🟥🟥👉टाइम्सच्या वृत्तानुसार, 14 फेब्रुवारीला न्यायमूर्ती शमीम अहमद यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठानं पुराणाचा हवाला दिला आणि म्हटलं की, ‘जो कोणी गायींना मारतो किंवा इतरांना मारण्याची परवानगी देतो, तो नरकात सडलेला समजला जातो’. न्यायमूर्ती शमीम अहमद यांच्या एकल खंडपीठानं हा निकाल दिला.*

*👉🔴🔴👉उत्तर प्रदेश गोहत्या प्रतिबंधक कायदा, 1955 च्या संदर्भात याचिकाकर्त्यावर दाखल करण्यात आलेली फौजदारी कारवाई रद्द करण्याची मागणी करणारी बाराबंकीच्या मोहम्मद अब्दुल खालिक यांनी दाखल केलेली 14 फेब्रुवारी 2023 रोजीची याचिका फेटाळताना हा निकाल देण्यात आला.*

*👉🔴👉न्यायालयानं 14 फेब्रुवारीला दिलेल्या आदेशात म्हटलंय, ‘गाय विविध देवी-देवतांशी संबंधित आहे. विशेषतः भगवान शिव (ज्याचं वाहन नंदी आहे), भगवान इंद्र (कामधेनू गायीशी संबंधित आहे), भगवान कृष्ण (जे लहानपणी गायी चरवायचे) आणि सामान्य देवता आहे, असं नमूद करण्यात आलंय.*

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधी स्थळ विकास आराखड्याच्या नावात अंशत: बदल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपादक:- रामवर्मा आसबे

मुंबई, दि. 2 : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ मौजे तुळापूर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) शिरूर येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने दि. २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या नावामध्ये अंशतः बदल करण्यात आला असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम 46 अन्वये विधान परिषदेत केले.

या विकास आराखड्याच्या नावात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, तालुका हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि.पुणे विकास आराखडा, असे निश्चित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

error: Content is protected !!