Home Blog Page 172

महिला पदाधिकाऱ्याच्या गैरवर्तनाला माफी म्हणजे महिला सक्षमीकरणाला धक्का,उच्च न्यायालयाची टिप्पणी

मुंबई :-महिला पदाधिकाऱ्याच्या चुकीचे किंवा गैरवर्तन माफ करणे हे लोकशाही व्यवस्थेतील महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेला धक्का पोहोचवण्यासारखे आहे, अशी टिप्पणी महिला सरपंचाच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब करताना उच्च न्यायालयाने केली.*

*👉🔴🔴👉महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देऊन तळागाळातील लोकशाही मजबूत करणे हे महिला सक्षमीकरणाच्या मुख्य वैशिष्टय़ांपैकी एक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांचा सहभाग हा सार्वजनिक जीवनात अधिकाधिक समर्थता सुनिश्चित करण्याचा उपाय मानला जातो. तथापि, महिला हिताच्या नावाखाली ठरावीक महिलांचे अयोग्य वर्तन माफ अथवा दुलक्र्षित केले गेले तर महिला सक्षमीकरणाला धक्का लागेल, असे निरीक्षण न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकपीठाने केली. तसेच रायगड येथील आंबिवली गावच्या सरपंचपदावरून प्रतिमा गायकर यांना हटवण्याचा विभागीय आयुक्तांचा निर्णय न्यायालयाने योग्य ठरवला. त्याच वेळी विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला बगल देणारा ग्रामविकासमंत्र्यांनी दिलेला आदेश न्यायालयाने रद्द केला.*

*👉🟥🟥👉गायकर या २०१९ मध्ये आंबिवली गावच्या उमेदवार म्हणून थेट निवडून आल्या होत्या आणि त्या गावच्या पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्षाही होत्या. शासन निर्णयानुसार, या समितीचे बँक खाते आशा सेविका यांच्यासह अध्यक्षांनी चालवायचे होते. यापूर्वी हे खाते अध्यक्षा आणि अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने चालवले जायचे. सरकारी ठरावांचे उल्लंघन करून, गायकर यांनी १५ हजार ५४९ रुपयांचा धनादेश काढला. मात्र, सदर रक्कम नियुक्त केलेल्या आशा सेविकांनी नाही, तर अंगणवाडी सेविकांनी वळती केली. त्यामुळे सरकारी ठरावांचे आणि नियमांचे उल्लंघन करून ही रक्कम काढून घेतल्याने गैरव्यवहार केल्याचा गायकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. तसेच विभागीय आयुक्तांनी १९ एप्रिल २०२२ रोजी त्यांना गैरवर्तणुकीच्या कारणास्तव पदावरून हटवण्याचे आदेश दिले.*

महिला पदाधिकाऱ्याच्या गैरवर्तनाला माफी म्हणजे महिला सक्षमीकरणाला धक्का,उच्च न्यायालयाची टिप्पणी

मुंबई :-महिला पदाधिकाऱ्याच्या चुकीचे किंवा गैरवर्तन माफ करणे हे लोकशाही व्यवस्थेतील महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेला धक्का पोहोचवण्यासारखे आहे, अशी टिप्पणी महिला सरपंचाच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब करताना उच्च न्यायालयाने केली.*

*👉🔴🔴👉महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देऊन तळागाळातील लोकशाही मजबूत करणे हे महिला सक्षमीकरणाच्या मुख्य वैशिष्टय़ांपैकी एक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांचा सहभाग हा सार्वजनिक जीवनात अधिकाधिक समर्थता सुनिश्चित करण्याचा उपाय मानला जातो. तथापि, महिला हिताच्या नावाखाली ठरावीक महिलांचे अयोग्य वर्तन माफ अथवा दुलक्र्षित केले गेले तर महिला सक्षमीकरणाला धक्का लागेल, असे निरीक्षण न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकपीठाने केली. तसेच रायगड येथील आंबिवली गावच्या सरपंचपदावरून प्रतिमा गायकर यांना हटवण्याचा विभागीय आयुक्तांचा निर्णय न्यायालयाने योग्य ठरवला. त्याच वेळी विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला बगल देणारा ग्रामविकासमंत्र्यांनी दिलेला आदेश न्यायालयाने रद्द केला.*

*👉🟥🟥👉गायकर या २०१९ मध्ये आंबिवली गावच्या उमेदवार म्हणून थेट निवडून आल्या होत्या आणि त्या गावच्या पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्षाही होत्या. शासन निर्णयानुसार, या समितीचे बँक खाते आशा सेविका यांच्यासह अध्यक्षांनी चालवायचे होते. यापूर्वी हे खाते अध्यक्षा आणि अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने चालवले जायचे. सरकारी ठरावांचे उल्लंघन करून, गायकर यांनी १५ हजार ५४९ रुपयांचा धनादेश काढला. मात्र, सदर रक्कम नियुक्त केलेल्या आशा सेविकांनी नाही, तर अंगणवाडी सेविकांनी वळती केली. त्यामुळे सरकारी ठरावांचे आणि नियमांचे उल्लंघन करून ही रक्कम काढून घेतल्याने गैरव्यवहार केल्याचा गायकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. तसेच विभागीय आयुक्तांनी १९ एप्रिल २०२२ रोजी त्यांना गैरवर्तणुकीच्या कारणास्तव पदावरून हटवण्याचे आदेश दिले.*

माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी, पदविकाधारकांना संधी मिळणार

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या पदभरतीत पत्रकारिता पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविकाधारकांना संधी मिळणार आहे. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शुद्धीपत्रक जारी करुन शैक्षणिक अर्हतेत पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका समाविष्ठ केल्या आहेत.

महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक (माहिती), वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)/जिल्हा माहिती अधिकारी/वरिष्ठ उपसंपादक/जनसंपर्क अधिकारी आणि सहायक संचालक (माहिती)/अधिपरिक्षक पुस्तके व प्रकाशने/माहिती अधिकारी या संवर्गातील पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीला अनुसरुन शैक्षणिक अर्हतेच्या अनुषंगाने माहिती विभागाकडून पत्रकारिता पदविका आणि पदवीसह आता पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविकाही समतूल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येणार आहे. अर्हता प्राप्त उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत असून अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे अर्ज सादर करण्याचा आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ८ मे २०२३ रोजी रात्रीपर्यंत आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारीख १० मे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ११ मे रोजीपर्यंत आहे.

या जाहिरातीस अनुसरुन विहित पद्धतीने यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. या पदभरतीसंदर्भातील मूळ जाहिरात व शुद्धीपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी, पदविकाधारकांना संधी मिळणार

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या पदभरतीत पत्रकारिता पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविकाधारकांना संधी मिळणार आहे. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शुद्धीपत्रक जारी करुन शैक्षणिक अर्हतेत पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका समाविष्ठ केल्या आहेत.

महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक (माहिती), वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)/जिल्हा माहिती अधिकारी/वरिष्ठ उपसंपादक/जनसंपर्क अधिकारी आणि सहायक संचालक (माहिती)/अधिपरिक्षक पुस्तके व प्रकाशने/माहिती अधिकारी या संवर्गातील पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीला अनुसरुन शैक्षणिक अर्हतेच्या अनुषंगाने माहिती विभागाकडून पत्रकारिता पदविका आणि पदवीसह आता पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविकाही समतूल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येणार आहे. अर्हता प्राप्त उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत असून अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे अर्ज सादर करण्याचा आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ८ मे २०२३ रोजी रात्रीपर्यंत आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारीख १० मे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ११ मे रोजीपर्यंत आहे.

या जाहिरातीस अनुसरुन विहित पद्धतीने यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. या पदभरतीसंदर्भातील मूळ जाहिरात व शुद्धीपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 22 अप्रैल 2023 दिन – शनिवार

आज का हिन्दू पंचांग
दिनांक – 22 अप्रैल 2023
दिन – शनिवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – वैशाख*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – द्वितीया सुबह 07:49 तक तत्पश्चात तृतीया*
*⛅नक्षत्र – कृतिका रात्रि 11:23 तक तत्पश्चात रोहिणी*
*⛅योग – आयुष्मान सुबह 09:26 तक तत्पश्चात सौभाग्य*
*⛅राहु काल – सुबह 09:26 से 11:02 तक*
*⛅सूर्योदय – 06:14*
*⛅सूर्यास्त – 07:03*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:44 से 05:29 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:16 से 01:00 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – अक्षय तृतीया, श्री परशुरामजी जयंती*
*⛅विशेष – द्वितीया को बृहती (छोटा बैंगन या कटेहरी) खाना निषिद्ध है । तृतीया को परवल खाना शत्रुओं की वृद्धि करने वाला है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹 अक्षय तृतीया – 22 अप्रैल 2023 🌹*

*🌹 ‘अक्षय’ शब्द का मतलब है- जिसका क्षय या नाश न हो । इस दिन किया हुआ जप, तप, ज्ञान तथा दान अक्षय फल देने वाला होता है अतः इसे ‘अक्षय तृतीया’ कहते हैं । भविष्यपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, स्कन्दपुराण में इस तिथि का विशेष उल्लेख है । इस दिन जो भी शुभ कार्य किए जाते हैं, उनका बड़ा ही श्रेष्ठ फल मिलता है ।*

*🔸स्कन्दपुराण के अनुसार, जो मनुष्य अक्षय तृतीया को सूर्योदय काल में प्रातः स्नान करते हैं और भगवान विष्णु की पूजा करके कथा सुनते हैं, वे मोक्ष के भागी होते हैं । जो उस दिन मधुसूदन की प्रसन्नता के लिए दान करते हैं, उनका वह पुण्यकर्म भगवान की आज्ञा से अक्षय फल देता है ।*

*🔸स्कन्दपुराण के अनुसार, जो मनुष्य अक्षय तृतीया को सूर्योदय काल में प्रातः स्नान करते हैं और भगवान विष्णु की पूजा करके कथा सुनते हैं, वे मोक्ष के भागी होते हैं । जो उस दिन मधुसूदन की प्रसन्नता के लिए दान करते हैं, उनका वह पुण्यकर्म भगवान की आज्ञा से अक्षय फल देता है ।*

*🔸भविष्यपुराण के मध्यमपर्व में कहा गया है वैशाख शुक्ल पक्ष की तृतीया में गंगाजी में स्नान करनेवाला सब पापों से मुक्त हो जाता है ।*

*🌹अक्षय तृतीया ( 22 अप्रैल 2023 )का तात्त्विक संदेश :*

*🌹’अक्षयʹ यानी जिसका कभी नाश न हो । शरीर एवं संसार की समस्त वस्तुएँ नाशवान हैं, अविनाशी तो केवल परमात्मा ही है । यह दिन हमें आत्मविवेचन की प्रेरणा देता है । अक्षय आत्मतत्त्व पर दृष्टि रखने का दृष्टिकोण देता है । महापुरुषों व धर्म के प्रति हमारी श्रद्धा और परमात्मप्राप्ति का हमारा संकल्प अटूट व अक्षय हो – यही अक्षय तृतीया का संदेश मान सकते हो ।*

*🔹ग्रीष्म ऋतु (20 अप्रैल से 21 जून) में स्वास्थ्य सुरक्षा 🔹*

*🔸ग्रीष्म ऋतु में शरीर का जलीय व स्निग्ध अंश घटने लगता है । जठराग्नि व रोगप्रतिरोधक क्षमता भी घटने लगती है । इससे उत्पन्न शारीरिक समस्याओं से सुरक्षा हेतु नीचे दी गयी बातों का ध्यान रखें ।*

*🔸ग्रीष्म ऋतु में जलन, गर्मी, चक्कर आना, अपच, दस्त, नेत्र विकार (आँख आना/ conjunctivitis) आदि समस्याएँ अधिक होती हैं । अतः गर्मियों में घर से बाहर निकलते समय लू से बचने के लिए सिर पर कपड़ा बाँधें अथवा टोपी पहनें तथा एक गिलास पानी पीकर निकलें । जिन्हें दुपहिया वाहन पर बहुत लम्बी मुसाफिरी करनी ही वे जेब में एक प्याज रख सकते हैं ।*

*🔸उष्ण से ठंडे वातावरण में आने पर 10-15 मिनट तक पानी न पियें । धूप में से आने पर तुरंत पूरे कपड़े न निकालें, कूलर आदि के सामने भी न  बैठें । रात को पंखे, एयर कंडीशनर अथवा कूलर की हवा में सोने की अपेक्षा हो सके तो छत पर अथवा खुले आँगन में सोयें । यह सम्भव भी न हो तो पंखे, कूलर आदि की सीधी हवा न लगे इसका ध्यान रखें ।*

*🔸इस मौसम में दिन कम-से-कम 8-10 गिलास पानी पियें। प्रातः पानी प्रयोग (रात का रख हुआ आधा से डेढ़ गिलास पानी सुबह सूर्योदय से पूर्व पीना) भी अवश्य करें । पानी शरीर के जहरी पदार्थों को बाहर निकाल कर त्वचा को ताजगी देने में मदद करता है ।*

*🔸मौसमी फल या उनका रस व ठंडाई, नींबू की शिकंजी, पुदीने का शरबत, गन्ने का रस, गुड़ का पानी आदि सेवन लाभदायी है । गर्मियों में दही लेना मना है और दूध, मक्खन खीर विशेष सेवनीय है ।*

*🔸आहार ताजा व सुपाच्य लें । भोजन में मिर्च, तेल, गर्म मसाले आदि का उपयोग कम करें । खमीरीकृत पदार्थ, बासी व्यंजन बिल्कुल न लें । कपड़े सूती, सफेद व हलके रंग के तथा ढीले-ढाले हों । सोते समय मच्छरदानी आदि का प्रयोग अवश्य करें ।*

*🔸गर्मियों में फ्रिज का ठंडा पानी पीने से गले, दाँत, आमाशय व आँतों पर प्रतिकूल प्रभाव पड़ता है । मटके या सुराही का पानी पीना निरापद है (किंतु बिन जरूरी या प्यास से अधिक ठंडा पानी पीने से जठराग्नि मंद होती है) ।*

*🔸इन दिनों में छाछ का सेवन निषिद्ध है । अगर लेनी हो तो ताजी छाछ में मिश्री, जीरा, पुदीना, धनिया मिलाकर लें ।*

*🔸रात को देर तक जागना, सुबह देर तक सोना, अधिक व्यायाम, अधिक परिश्रम, अधिक उपवास तथा स्त्री सहवास – ये सभी इस ऋतु में वर्जित है ।*

*🔹आर्थिक कष्ट निवारण हेतु🔹*

*🔹एक लोटे में जल, दूध, गुड़ और काले तिल मिलाकर हर शनिवार को पीपल के मूल में चढ़ाने तथा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्र जपते हुए पीपल की ७ बार परिक्रमा करने से आर्थिक कष्ट दूर होता है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 22 अप्रैल 2023 दिन – शनिवार

आज का हिन्दू पंचांग
दिनांक – 22 अप्रैल 2023
दिन – शनिवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – वैशाख*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – द्वितीया सुबह 07:49 तक तत्पश्चात तृतीया*
*⛅नक्षत्र – कृतिका रात्रि 11:23 तक तत्पश्चात रोहिणी*
*⛅योग – आयुष्मान सुबह 09:26 तक तत्पश्चात सौभाग्य*
*⛅राहु काल – सुबह 09:26 से 11:02 तक*
*⛅सूर्योदय – 06:14*
*⛅सूर्यास्त – 07:03*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:44 से 05:29 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:16 से 01:00 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – अक्षय तृतीया, श्री परशुरामजी जयंती*
*⛅विशेष – द्वितीया को बृहती (छोटा बैंगन या कटेहरी) खाना निषिद्ध है । तृतीया को परवल खाना शत्रुओं की वृद्धि करने वाला है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹 अक्षय तृतीया – 22 अप्रैल 2023 🌹*

*🌹 ‘अक्षय’ शब्द का मतलब है- जिसका क्षय या नाश न हो । इस दिन किया हुआ जप, तप, ज्ञान तथा दान अक्षय फल देने वाला होता है अतः इसे ‘अक्षय तृतीया’ कहते हैं । भविष्यपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, स्कन्दपुराण में इस तिथि का विशेष उल्लेख है । इस दिन जो भी शुभ कार्य किए जाते हैं, उनका बड़ा ही श्रेष्ठ फल मिलता है ।*

*🔸स्कन्दपुराण के अनुसार, जो मनुष्य अक्षय तृतीया को सूर्योदय काल में प्रातः स्नान करते हैं और भगवान विष्णु की पूजा करके कथा सुनते हैं, वे मोक्ष के भागी होते हैं । जो उस दिन मधुसूदन की प्रसन्नता के लिए दान करते हैं, उनका वह पुण्यकर्म भगवान की आज्ञा से अक्षय फल देता है ।*

*🔸स्कन्दपुराण के अनुसार, जो मनुष्य अक्षय तृतीया को सूर्योदय काल में प्रातः स्नान करते हैं और भगवान विष्णु की पूजा करके कथा सुनते हैं, वे मोक्ष के भागी होते हैं । जो उस दिन मधुसूदन की प्रसन्नता के लिए दान करते हैं, उनका वह पुण्यकर्म भगवान की आज्ञा से अक्षय फल देता है ।*

*🔸भविष्यपुराण के मध्यमपर्व में कहा गया है वैशाख शुक्ल पक्ष की तृतीया में गंगाजी में स्नान करनेवाला सब पापों से मुक्त हो जाता है ।*

*🌹अक्षय तृतीया ( 22 अप्रैल 2023 )का तात्त्विक संदेश :*

*🌹’अक्षयʹ यानी जिसका कभी नाश न हो । शरीर एवं संसार की समस्त वस्तुएँ नाशवान हैं, अविनाशी तो केवल परमात्मा ही है । यह दिन हमें आत्मविवेचन की प्रेरणा देता है । अक्षय आत्मतत्त्व पर दृष्टि रखने का दृष्टिकोण देता है । महापुरुषों व धर्म के प्रति हमारी श्रद्धा और परमात्मप्राप्ति का हमारा संकल्प अटूट व अक्षय हो – यही अक्षय तृतीया का संदेश मान सकते हो ।*

*🔹ग्रीष्म ऋतु (20 अप्रैल से 21 जून) में स्वास्थ्य सुरक्षा 🔹*

*🔸ग्रीष्म ऋतु में शरीर का जलीय व स्निग्ध अंश घटने लगता है । जठराग्नि व रोगप्रतिरोधक क्षमता भी घटने लगती है । इससे उत्पन्न शारीरिक समस्याओं से सुरक्षा हेतु नीचे दी गयी बातों का ध्यान रखें ।*

*🔸ग्रीष्म ऋतु में जलन, गर्मी, चक्कर आना, अपच, दस्त, नेत्र विकार (आँख आना/ conjunctivitis) आदि समस्याएँ अधिक होती हैं । अतः गर्मियों में घर से बाहर निकलते समय लू से बचने के लिए सिर पर कपड़ा बाँधें अथवा टोपी पहनें तथा एक गिलास पानी पीकर निकलें । जिन्हें दुपहिया वाहन पर बहुत लम्बी मुसाफिरी करनी ही वे जेब में एक प्याज रख सकते हैं ।*

*🔸उष्ण से ठंडे वातावरण में आने पर 10-15 मिनट तक पानी न पियें । धूप में से आने पर तुरंत पूरे कपड़े न निकालें, कूलर आदि के सामने भी न  बैठें । रात को पंखे, एयर कंडीशनर अथवा कूलर की हवा में सोने की अपेक्षा हो सके तो छत पर अथवा खुले आँगन में सोयें । यह सम्भव भी न हो तो पंखे, कूलर आदि की सीधी हवा न लगे इसका ध्यान रखें ।*

*🔸इस मौसम में दिन कम-से-कम 8-10 गिलास पानी पियें। प्रातः पानी प्रयोग (रात का रख हुआ आधा से डेढ़ गिलास पानी सुबह सूर्योदय से पूर्व पीना) भी अवश्य करें । पानी शरीर के जहरी पदार्थों को बाहर निकाल कर त्वचा को ताजगी देने में मदद करता है ।*

*🔸मौसमी फल या उनका रस व ठंडाई, नींबू की शिकंजी, पुदीने का शरबत, गन्ने का रस, गुड़ का पानी आदि सेवन लाभदायी है । गर्मियों में दही लेना मना है और दूध, मक्खन खीर विशेष सेवनीय है ।*

*🔸आहार ताजा व सुपाच्य लें । भोजन में मिर्च, तेल, गर्म मसाले आदि का उपयोग कम करें । खमीरीकृत पदार्थ, बासी व्यंजन बिल्कुल न लें । कपड़े सूती, सफेद व हलके रंग के तथा ढीले-ढाले हों । सोते समय मच्छरदानी आदि का प्रयोग अवश्य करें ।*

*🔸गर्मियों में फ्रिज का ठंडा पानी पीने से गले, दाँत, आमाशय व आँतों पर प्रतिकूल प्रभाव पड़ता है । मटके या सुराही का पानी पीना निरापद है (किंतु बिन जरूरी या प्यास से अधिक ठंडा पानी पीने से जठराग्नि मंद होती है) ।*

*🔸इन दिनों में छाछ का सेवन निषिद्ध है । अगर लेनी हो तो ताजी छाछ में मिश्री, जीरा, पुदीना, धनिया मिलाकर लें ।*

*🔸रात को देर तक जागना, सुबह देर तक सोना, अधिक व्यायाम, अधिक परिश्रम, अधिक उपवास तथा स्त्री सहवास – ये सभी इस ऋतु में वर्जित है ।*

*🔹आर्थिक कष्ट निवारण हेतु🔹*

*🔹एक लोटे में जल, दूध, गुड़ और काले तिल मिलाकर हर शनिवार को पीपल के मूल में चढ़ाने तथा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्र जपते हुए पीपल की ७ बार परिक्रमा करने से आर्थिक कष्ट दूर होता है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि. २१ : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. या मुहूर्तावर बालविवाह होण्याच्या शक्यताही लक्षात घेता पुणे जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. बालविवाह झाल्याचे निर्दशनास आल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येईल असाही इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला असून बालविवाह आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. जिल्ह्यात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीची बनत आहेत. कोरोना कालावधीत इतर समस्यासोबत बालविवाह ही भेडसावणारी महत्त्वपूर्ण समस्या बनली होती. सततचे टाळेबंदी (लॉक डाउन), ऑनलाइन शाळा, बेरोजगारी या मुळे बालविवाहचे प्रमाण जिल्ह्यात वाढले होते. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या एक वर्षांच्या काळात पुणे जिल्ह्यात एकूण १६ बाल विवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सामुदायिक तसे एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलने हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला सतर्क केले आहे.

*बालविवाहाच्या गुन्ह्यात कठोर शिक्षा*
बालविवाह ही प्रथा बाल हक्काच्या विरोधी असून बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ नुसार असे विवाह बेकायदेशीर असतात. या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित असून अशा गुन्ह्यात १ लाख रुपये दंड व २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली जाते.

*ग्राम बाल संरक्षण समित्यांनी विशेष सतर्कता बाळगावी*
या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ग्रामस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समितीचे सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत.

बालविवाह बाबतची माहिती कोणाला समजल्यास त्यांनी विनाविलंब स्वत: पुढाकार घेवून कार्यक्षेत्रातील नजीकच्या पोलीस स्टेशन अंतर्गत नियुक्त बाल कल्याण पोलीस अधिकारी, सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बाल कल्याण समिती, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयासह संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती ए.एस. कांबळे यांनी केले आहे.

*जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी:* बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्राम बालसंरक्षण समिती तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी बालविवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड लाईन हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक १०९८ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ यावर व संबंधित यंत्रणेस माहिती द्यावी.

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि. २१ : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. या मुहूर्तावर बालविवाह होण्याच्या शक्यताही लक्षात घेता पुणे जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. बालविवाह झाल्याचे निर्दशनास आल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येईल असाही इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला असून बालविवाह आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. जिल्ह्यात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीची बनत आहेत. कोरोना कालावधीत इतर समस्यासोबत बालविवाह ही भेडसावणारी महत्त्वपूर्ण समस्या बनली होती. सततचे टाळेबंदी (लॉक डाउन), ऑनलाइन शाळा, बेरोजगारी या मुळे बालविवाहचे प्रमाण जिल्ह्यात वाढले होते. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या एक वर्षांच्या काळात पुणे जिल्ह्यात एकूण १६ बाल विवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सामुदायिक तसे एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलने हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला सतर्क केले आहे.

*बालविवाहाच्या गुन्ह्यात कठोर शिक्षा*
बालविवाह ही प्रथा बाल हक्काच्या विरोधी असून बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ नुसार असे विवाह बेकायदेशीर असतात. या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित असून अशा गुन्ह्यात १ लाख रुपये दंड व २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली जाते.

*ग्राम बाल संरक्षण समित्यांनी विशेष सतर्कता बाळगावी*
या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ग्रामस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समितीचे सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत.

बालविवाह बाबतची माहिती कोणाला समजल्यास त्यांनी विनाविलंब स्वत: पुढाकार घेवून कार्यक्षेत्रातील नजीकच्या पोलीस स्टेशन अंतर्गत नियुक्त बाल कल्याण पोलीस अधिकारी, सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बाल कल्याण समिती, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयासह संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती ए.एस. कांबळे यांनी केले आहे.

*जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी:* बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्राम बालसंरक्षण समिती तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी बालविवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड लाईन हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक १०९८ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ यावर व संबंधित यंत्रणेस माहिती द्यावी.

समय बैंक

🌹””””””””””””””””””””””””””””””””””””””🌹
*_🏦❤️ समय बैंक ❤️🏦_*
🌹””””””””””””””””””””””””””””””””””””””🌹

*_स्विट्जरलैंड में पढ़ने वाली एक छात्रा की क़लम से :~_*

_स्विट्जरलैंड में पढ़ाई के दौरान,मैंने अपने स्कूल के पास एक मकान किराए पर लिया था। मकान मालकिन क्रिस्टीना एक 67 वर्षीय एकलौती बूढ़ी महिला थी। जो सेवानिवृत्त होने से पहले एक माध्यमिक विद्यालय में शिक्षक के रूप में काम कर चुकी थी। स्विट्जरलैंड की पेंशन बहुत अच्छी है,उसे बाद के वर्षों में भोजन और आश्रय के बारे में चिंता नहीं करने के लिए पर्याप्त है। एक दिन मुझे पता चला कि उसने एक 87 वर्षीय एकल बूढ़े व्यक्ति की देखभाल करने का काम पाया है। मैंने उस महिला से पूछा कि क्या वह पैसे के लिए काम कर रही है। उसके जवाब ने मुझे चौंका दिया: *”मैं पैसे के लिए काम नहीं कर रही,बल्कि मैं अपना समय ‘समय बैंक’ में रख रही हूँ,* और जब मैं अपने बुढ़ापे में चल नहीं सकूंगी, तो मैं इसे वापस ले सकती हूँ।”_
_पहली बार जब मैंने *”समय बैंक”* की इस अवधारणा के बारे में सुना, तो मैं बहुत उत्सुक हुई- और मकान मालकिन से और पूछा। *”समय बैंक”* की अवधारणा *स्विस फेडरल सामाजिक सुरक्षा मंत्रालय द्वारा विकसित एक वृद्धावस्था पेंशन कार्यक्रम है।* लोगों ने बुजुर्गों की देखभाल करने के लिए ‘समय’ बचा लिया और जब वे बूढ़े हो गए,या बीमार या आवश्यक देखभाल के लिए जब जरुरत हुई-तो वे इसे वापस ले सकते हैं। आवेदक स्वस्थ होना चाहिए,संवाद करने में अच्छा और प्यार से भरा होना चाहिए। रोज उन्हें बुजुर्गों की देखभाल करनी होती है,जिन्हें मदद की ज़रूरत होती है। उनके सेवा घंटों को सामाजिक सुरक्षा प्रणाली के व्यक्तिगत ‘समय’ खातों में जमा किया जाता है। वह सप्ताह में दो बार काम पर जाती थीं, हर बार दो घंटे बिताती थीं, बुजुर्गों की मदद करती थीं, खरीदारी करती थीं, उनके कमरे की सफाई करती थीं, उन्हें धूप सेंकने के लिए ले जाती थीं,उनसे बातें करती थीं।_
_नियमानुसार सेवा के एक वर्ष के बाद, “समय बैंक” सेवा देने वाले व्यक्ति के काम के घंटे की गणना करता है- और उसे एक *”समय बैंक कार्ड”* जारी करता है। जब उसे अपनी देखभाल करने के लिए किसी की आवश्यकता होती है,तो वह *”समय और ब्याज”* को वापस लेने के लिए अपने *”समय बैंक कार्ड”* का उपयोग कर सकती /सकता है। सूचना सत्यापन के बाद, *”समय बैंक”* अस्पताल या उसके घर पर उसकी देखभाल करने के लिए *स्वयंसेवकों को नियुक्त* करता है।_
_एक दिन,मैं स्कूल में थी- तभी मकान मालकिन ने फोन किया- और कहा कि वह खिड़की में पोंछा लगाते समय स्टूल से गिर गई है। मैंने जल्दी से छुट्टी ली- और उन्हें इलाज के लिए अस्पताल भेज दिया। मकान मालकिन का टखना टूट गया था- और उन्हें थोड़े दिन बिस्तर पर रहने की जरूरत पड़ी। जब मैं उसकी देखभाल के लिए अपने स्कूल से छुट्टी के लिए आवेदन करने की तैयारी कर ही रही थी, तो मकान मालकिन ने मुझसे कहा- कि मुझे उसकी चिंता करने की आवश्यकता नहीं है, क्योंकि उसने पहले ही *”समय बैंक” को एक निकासी अनुरोध* प्रस्तुत कर दिया है। दो घंटे से भी कम समय में *”समय बैंक” ने एक नर्सिंग कर्मी* को मकान मालकिन की देखभाल के लिए भेज दिया।_
_अगले एक महीने तक, नर्सिंग कर्मी ने मकान मालकिन की रोज़ देखभाल की,उसके साथ बातचीत की- और उसके लिए स्वादिष्ट भोजन बनाया। देखभालकर्ता की सावधानी पूर्वक देखभाल के तहत, मकान मालकिन ने जल्द ही अपना स्वास्थ्य ठीक कर लिया। ठीक होने के बाद,मकान मालकिन “काम” पर वापस चली गई। उसने कहा कि वह *”समय बैंक”* में अधिक समय बचाने का इरादा रखती है, क्योंकि वह अभी भी स्वस्थ है।_
_आज, स्विट्जरलैंड में, बुढ़ापे का समर्थन करने के लिए *”समय बैंकों”* का उपयोग एक आम बात बन गई है। यह न केवल देश के पेंशन खर्च को बचाता है, बल्कि अन्य सामाजिक समस्याओं को भी हल करता है। कई स्विस नागरिक इस तरह के वृद्धावस्था पेंशन के बहुत समर्थक हैं।_

_स्विस पेंशन संगठन द्वारा किए गए सर्वेक्षण से पता चलता है कि स्विस के आधे से अधिक लोग भी इस प्रकार की वृद्धावस्था देखभाल सेवा में भाग लेना चाहते हैं। स्विस सरकार ने *”समय बैंक” पेंशन योजना* का समर्थन करने के लिए कानून भी पारित किया है। वर्तमान में एशियाई देशों में “घरों में अकेले रहने वाले बूढ़े लोगों” की संख्या बढ़ रही है और यह धीरे-धीरे एक सामाजिक समस्या बन गई है। स्विट्जरलैंड शैली *”समय बैंक” पेंशन- हमारे लिए एक अच्छा विकल्प हो सकता है।*_

_कृपया इस अवधारणा को अधिक से अधिक साझा करें,ताकि भारत सरकार भी इस तरह की योजना को शीघ्र लागू करे।_

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 21 अप्रैल 2023

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 21 अप्रैल 2023
*⛅दिन – शुक्रवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – वैशाख*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – प्रतिपदा सुबह 08:28 तक तत्पश्चात द्वितीया*
*⛅नक्षत्र – भरणी रात्रि 10:59 तक तत्पश्चात कृतिका*
*⛅योग – प्रीति सुबह 11:00 तक तत्पश्चात आयुष्मान*
*⛅राहु काल – सुबह 11:03 से 12:39 तक*
*⛅सूर्योदय – 06:15*
*⛅सूर्यास्त – 07:03*
*⛅दिशा शूल – पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:45 से 05:30 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:16 से 01:01 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – देवदामोदर तिथि (असम), चन्द्र दर्शन (शाम 07:03 से रात्रि 08:17 तक)*
*⛅विशेष – प्रतिपदा को कूष्माण्ड (कुम्हड़ा, पेठा) न खाये, क्योंकि यह धन का नाश करने वाला है । द्वितीया को बृहती (छोटा बैंगन या कटेहरी) खाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹 अक्षय तृतीया – 22 अप्रैल 2023 🌹*

*🌹अक्षय तृतीया के दिन, तुम किसी भी इच्छा से तुम जप करोगे तो वो जप तुम्हारा 10000 गुना फल देगा । चाहे भगवान् के प्रीती के लिए करो, चाहे भगवान् के ज्ञान के लिए करो, चाहे भगवत रस के लिए करो, चाहे ब्रम्हचर्य पालने के लिए करो, चाहे कुटुंब में सुख शांति के लिए करो । जिसके लिए भी जप करोगे, वो फलेगा अक्षय तृतीया को”*

*🌹 अक्षय तृतीया – 22 अप्रैल 2023 🌹*
*( पूरा दिन शुभ मुहूर्त )*

*👉 इस दिन गंगा-स्नान करने से सारे तीर्थ करने का फल मिलता है । गंगाजी का सुमिरन  एंव जल में आवाहन करके ब्राह्ममुहूर्त में पुण्यस्नान तो सभी कर सकते हैं । स्नान के पश्चात प्रार्थना करें-*

*🌹माधवे मेषगे भानौ मुरारे मधुसूदन।*

*🌹प्रातः स्नानेन मे नाथ फलदः पापहा भव।।*

*👉 सप्तधान्य उबटन व गोझरण मिश्रित जल से स्नान पुण्यदायी है। पुष्प, धूप-दीप, चंदन, अक्षत (साबुत चावल) आदि से लक्ष्मी नारायण का पूजन व अक्षत से हवन अक्षय फलदायी है ।*

*👉 इस दिन बिना कोई शुभ मुहूर्त देखे कोई भी शुभ कार्य प्रारम्भ या सम्पन्न किया जा सकता है । जैसे – विवाह, गृह-प्रवेश या वस्त्र-आभूषण, घर, वाहन, भूखंड आदि की खरीददारी, कृषिकार्य का प्रारम्भ आदि सुख-समृद्धि प्रदायक है ।*

*👉 इस दिन किया गया उपवास, जप, ध्यान, स्वाध्याय भी अक्षय फलदायी होता है। एक बार हलका भोजन करके भी उपवास कर सकते हैं ।*

*👉इस दिन पानी के घड़े, पंखे, ओले (खाँड के लड्डू), पादत्राण (जूते-चप्पल), छाता, जौ, गेहूँ, चावल, गौ,  वस्त्र आदि का दान पुण्यदायी है । परंतु दान सुपात्र को ही देना चाहिए ।*

*👉इस दिन पितृ तर्पण करना अक्षय फलदायी है । पितरों के तृप्त होने पर घर में सुख-शांति-समृद्धि व दिव्य संतानें आती हैं ।*

*🔹पितृ-तर्पण का महत्त्व व विधि🔹*

*🌹 इस दिन पितृ-तर्पण करना अक्षय फलदायी है । पितरों के तृप्त होने पर घर में सुख-शांति-समृद्धि व दिव्य संताने आती है ।*

*🔹विधि : इस दिन तिल एवं अक्षत लेकर र्विष्णु एवं ब्रम्हाजी को तत्त्वरूप से पधारने की प्रार्थना करें । फिर पूर्वजों का मानसिक आवाहन कर उनके चरणों में तिल, अक्षत व जल अर्पित करने की भावना करते हुए धीरे से सामग्री किसी पात्र में छोड़ दें तथा भगवान दत्तात्रेय, ब्रम्हाजी व विष्णुजी से पूर्वजों की सदगति हेतु प्रार्थना करें ।*

*👉 इस दिन माता-पिता, गुरुजनों की सेवा कर के उनकी विशेष प्रसन्नता, संतुष्टि व आशीर्वाद प्राप्त करें। इसका फल भी अक्षय होता है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

error: Content is protected !!