सध्या बहुचर्चित द केरल स्टोरी चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला असून, समाजातील ज्वलंत विषय अधिकाधिक माहिला आणि तरुणींनी हा विषय समजून घ्यावा, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष उपक्रम घेतला आहे. नामदार पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडमधील दहा हजार पेक्षा जास्त महिला आणि तरुणींना ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, आजपर्यंत पाच हजार पेक्षा जास्त महिलांनी हा सिनेमा पाहिला आहे.
समाजातील ज्वलंत विषय मांडण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. द केरल स्टोरीज हा असाच समाजातील ज्वलंत विषय मांडणारा सिनेमा असून, सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला आहे. हजारो तरुणी आणि तरुणी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.
कोथरूड मतदारसंघातील सर्व महिलांना ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील सत्य परिस्थितीची जाणीव व्हावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला असून, हा सिनेमा मोफत दाखवण्यात येत आहे. जवळपास दहा हजार पेक्षा जास्त महिला व तरुणींनी हा चित्रपट पाहावा यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. गेल्या आठ दिवसांत पाच हजार पेक्षा जास्त महिला व तरुणींनी हा चित्रपट पाहिला आहे.
आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 14 मई 2023*
*⛅दिन – रविवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – ज्येष्ठ (गुजरात एवं महाराष्ट्र में वैशाख)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – दशमी रात्रि 02:46 तक तत्पश्चात एकादशी*
*⛅नक्षत्र – शतभिषा सुबह 10:16 तक तत्पश्चात पूर्व भाद्रपद*
*⛅योग – इन्द्र सुबह 06:35 तक तत्पश्चात वैधृति*
*⛅राहु काल – शाम 05:34 से 07:13 तक*
*⛅सूर्योदय – 05:59*
*⛅सूर्यास्त – 07:13*
*⛅दिशा शूल – पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:33 से 05:16 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:14 से 12:57 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – दशमी को कलंबी शाक त्याज्य है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*🌹 अपरा एकादशी – 15 मई 2023 🌹*
*🔸एकादशी 15 मई 02:46 ए.एम से रात्रि 01:03 तक*
*🔸एकादशी व्रत के लाभ🔸*
*👉 एकादशी व्रत के पुण्य के समान और कोई पुण्य नहीं है ।*
*👉 जो पुण्य सूर्यग्रहण में दान से होता है, उससे कई गुना अधिक पुण्य एकादशी के व्रत से होता है ।*
*👉 जो पुण्य गौ-दान, सुवर्ण-दान, अश्वमेघ यज्ञ से होता है, उससे अधिक पुण्य एकादशी के व्रत से होता है ।*
*👉 एकादशी करनेवालों के पितर नीच योनि से मुक्त होते हैं और अपने परिवारवालों पर प्रसन्नता बरसाते हैं । इसलिए यह व्रत करने वालों के घर में सुख-शांति बनी रहती है ।*
*👉 धन-धान्य, पुत्रादि की वृद्धि होती है ।*
*👉 कीर्ति बढ़ती है, श्रद्धा-भक्ति बढ़ती है, जिससे जीवन रसमय बनता है ।*
*👉 परमात्मा की प्रसन्नता प्राप्त होती है । पूर्वकाल में राजा नहुष, अंबरीष, राजा गाधी आदि जिन्होंने भी एकादशी का व्रत किया, उन्हें इस पृथ्वी का समस्त ऐश्वर्य प्राप्त हुआ । भगवान शिवजी ने नारद से कहा है : एकादशी का व्रत करने से मनुष्य के सात जन्मों के पाप नष्ट हो जाते हैं, इसमे कोई संदेह नहीं है । एकादशी के दिन किये हुए व्रत, गौ-दान आदि का अनंत गुना पुण्य होता है ।*
*🔹 रविवार विशेष🔹*
*🔹 रविवार के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*
*🔹 रविवार के दिन मसूर की दाल, अदरक और लाल रंग का साग नहीं खाना चाहिए । (ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्ण खंडः 75.90)*
*🔹 रविवार के दिन काँसे के पात्र में भोजन नहीं करना चाहिए । (ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्ण खंडः 75)*
*🔹 रविवार सूर्यदेव का दिन है, इस दिन क्षौर (बाल काटना व दाढ़ी बनवाना) कराने से धन, बुद्धि और धर्म की क्षति होती है ।*
*🔹 रविवार को आँवले का सेवन नहीं करना चाहिए ।*
*🔹 स्कंद पुराण के अनुसार रविवार के दिन बिल्ववृक्ष का पूजन करना चाहिए । इससे ब्रह्महत्या आदि महापाप भी नष्ट हो जाते हैं ।*
*🔹 रविवार के दिन पीपल के पेड़ को स्पर्श करना निषेध है ।*
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आहे. शिंदे हे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा आणि पाटण येथे जात असतान ही घटना घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.*
*👉🔺🔺👉अधिक माहितीनुसार, मुंबईतील राजभवनावरून ते सातारा-पाटण येथे जात कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या त्यांचा सातारा-पाटण दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आले असल्याची माहिती आहे.*
इंदापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मा.श्रीमती एस.डी. वडगावंकर यांनी काल दि.12/ 5/2023 रोजी भा.द.वि. कलम 279 अन्वये R.C.C.635/2019 या खटल्यामध्ये आरोपी नामे जुनेद सईद अहमद सय्यद यास तीन महिने साधा कारावास व एक हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
यामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता *अॅड.किर्ती कस्तुरे-गाढवे* यांनी काम पाहिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 2/ 5/ 2019 रोजी सकाळी 10.00 वाजण्याचे सुमारास मौजे पोंधवडी ता.इंदापूर येथे पुणे-सोलापूर महामार्गावर सिनार्मास कंपनी जवळ सदरील अपघात झाला. अपघातामध्ये फिर्यादी श्री. राजेंद्र पांडुरंग कामटे हे अपघातग्रस्त वाहन चालवत होते. आरोपीने भरधाव वेगात येऊन त्याच्याकडील टाटा मांझा कारने पाठीमागून येऊन फिर्यादीच्या गाडीला जोरदार धडक दिली. फिर्यादीच्या मालवाहू अवजड वाहनास आरोपीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने फिर्यादीची गाडी महामार्गा लगतच्या सेवा रस्त्यावर डाव्या बाजूला पलटी झाली.आरोपीने अतिवेगाने, निष्काळजीपणे व बेदरकारपणे गाडी चालवल्याने संबंधित अपघात झाला. सरकार पक्षातर्फे या खटल्यामध्ये चार साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. फिर्यादीचा जबाब, घटनास्थळ पंचनामा तसेच महामार्गावर गाडी चालवत असताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी सर्वस्वी आरोपीची होती, हा सरकारी वकीलांचा युक्तिवाद मे. कोर्टाने ग्राह्य धरला. सरकारी पक्षाने त्यांची बाजू सबळ पुराव्यानिशी सिद्ध केल्याने आरोपीस या खटल्यामध्ये शिक्षा सुनावली.
तपासी अंमलदार व्ही.व्ही. मोरे यांनी गुन्ह्याचा तपास केला. तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस नाईक व्हि.बी.शेख यांनी काम पाहिले. API पवार भिगवन पोलीस स्टेशन यांचे या कामी सहकार्य लाभले.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने फ्लिपकार्ट आणि अमेझॉनसह ईतर पाच कंपन्यांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिपची विक्री बंद करण्याचे आदेश श्रीमती निधी खरे मॅडम, केंद्रीय मुख्य आयुक्त यांनी दिले आहेत.
या क्लिप सीट बेल्ट न लावताना अलार्म बीप थांबवून ग्राहकांच्या जीवनाशी आणि सुरक्षिततेशी खेळतात, त्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन आहे.
अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉपक्लूज आणि मीशो यांच्या विरोधात ग्राहक हक्कांचे उल्लंघन आणि अनुचित व्यापार पद्धतींचे अवलंब केल्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
ही बाब रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) ग्राहक संरक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली आणि कारवाई करण्याची मागणी केली होती.
Amazon, Flipkart, Meesho, Snapdeal, ShopClues या क्लिप विक्री आज पासून बंद केली आहे.
“कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप वापरल्यामुळे विमा कंपनी विमा पॉलिसीं नाकारू शकते. प्रकरणांमध्ये दाव्याची रक्कम मागणाऱ्या ग्राहकांसाठी अडथळा ठरू शकते हे सांगणे अत्यावश्यक आहे, ज्यामध्ये विमा कंपनी हवाला देऊन दावा नाकारू शकते.
वाहनांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये फेरफार करणे यामुळे पोलीस, RTO सदरचे वाहन जप्त देखील करू शकतात.
CCPA ने या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना सर्व कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप आणि प्रवाशांच्या आणि लोकांच्या सुरक्षेशी तडजोड करणारे मोटर वाहन घटक कायमचे हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
या व्यतिरिक्त, अशा क्लिपचे उत्पादन किंवा विक्री करणार्यांची तक्रार करण्याचे आवाहन CCPA ने केले आहे.
ग्राहक संघटना आणि स्वयंसेवी ग्राहक संस्थांना अशी उत्पादने तयार होऊन बाजारात विकली जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी निर्देश दिले आहेत.
त्यामुळे ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, अशा क्लिप आढळून आल्यास / विक्री केल्यास तात्काळ अखिल भारतीय ग्राहक पंचायत 9545594959 व केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण com-ccpa.nic.in किंवा 1915 यावर तक्रार करण्याचे/ माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ऍड. तुषार झेंडेपाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायत. 🙏🙏
*🔸रोज सुबह उठने पर अथवा घर से बाहर जाते समय एक बार इस मंत्र का जप कर लें तो विघ्न-बाधारहित, दुर्घटनारहित गाड़ी अपने रास्ते सफर करती रहेगी । और जीवन की शाम होने से पहले रोज उस त्र्यम्बक (परमात्मा) में थोड़ी देर शांत रहा करो ।*
*🔹जब हृदयाघात का दर्द चालू हो तो…. 🔹*
*🔹(१) जब किसीको हृदयाघात (heart attack) जैसा छाती में दर्द हो तो अस्पताल में ले भागने के बजाय उस समय तुरंत उस व्यक्ति के हाथ की छोटी उँगली (कनिष्ठिका) के अग्रभाग को दबाओ । एक-दो लहसुन की कलियाँ खरल में रगड़ के जरा-सा शहद मिला के चटाओ तो जो कफ और वायु के कारण नली बंद हुई है, नाड़ियों में रक्त संचरण (blood circulation) कम हो गया है वह सामान्य हो जायेगा ।*
*🔹(२) ब्लॉकेज हो तो बायपास सर्जरी नहीं कराना । १०-१२ मि.ली. छाना हुआ ताजा गोमूत्र अथवा १०-१२ मि.ली. गोमूत्र अर्क १ कप पानी में मिलाकर मुँह में ले के धीरे-धीरे पियो या गोझरण वटी की २-२ गोली सुबह-शाम पानी से लो तो भी ब्लॉकेज खुल जायेगा ।*
*🔹(३) अपने आश्रमों में हृदय सुधा हृदयसुधा औषधि मिलती है वह भी ब्लॉकेज खोल देती है ।*
*🌹 शनिवार के दिन विशेष प्रयोग 🌹*
*🌹 शनिवार के दिन पीपल के वृक्ष का दोनों हाथों से स्पर्श करते हुए ‘ॐ नमः शिवाय’ मंत्र का 108 बार जप करने से दुःख, कठिनाई एवं ग्रहदोषों का प्रभाव शांत हो जाता है । (ब्रह्म पुराण)*
*🌹 हर शनिवार को पीपल की जड़ में जल चढ़ाने और दीपक जलाने से अनेक प्रकार के कष्टों का निवारण होता है । (पद्म पुराण)*
*🔹आर्थिक कष्ट निवारण हेतु🔹*
*🔹एक लोटे में जल, दूध, गुड़ और काले तिल मिलाकर हर शनिवार को पीपल के मूल में चढ़ाने तथा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्र जपते हुए पीपल की ७ बार परिक्रमा करने से आर्थिक कष्ट दूर होता है ।*
*🔸रोज सुबह उठने पर अथवा घर से बाहर जाते समय एक बार इस मंत्र का जप कर लें तो विघ्न-बाधारहित, दुर्घटनारहित गाड़ी अपने रास्ते सफर करती रहेगी । और जीवन की शाम होने से पहले रोज उस त्र्यम्बक (परमात्मा) में थोड़ी देर शांत रहा करो ।*
*🔹जब हृदयाघात का दर्द चालू हो तो…. 🔹*
*🔹(१) जब किसीको हृदयाघात (heart attack) जैसा छाती में दर्द हो तो अस्पताल में ले भागने के बजाय उस समय तुरंत उस व्यक्ति के हाथ की छोटी उँगली (कनिष्ठिका) के अग्रभाग को दबाओ । एक-दो लहसुन की कलियाँ खरल में रगड़ के जरा-सा शहद मिला के चटाओ तो जो कफ और वायु के कारण नली बंद हुई है, नाड़ियों में रक्त संचरण (blood circulation) कम हो गया है वह सामान्य हो जायेगा ।*
*🔹(२) ब्लॉकेज हो तो बायपास सर्जरी नहीं कराना । १०-१२ मि.ली. छाना हुआ ताजा गोमूत्र अथवा १०-१२ मि.ली. गोमूत्र अर्क १ कप पानी में मिलाकर मुँह में ले के धीरे-धीरे पियो या गोझरण वटी की २-२ गोली सुबह-शाम पानी से लो तो भी ब्लॉकेज खुल जायेगा ।*
*🔹(३) अपने आश्रमों में हृदय सुधा हृदयसुधा औषधि मिलती है वह भी ब्लॉकेज खोल देती है ।*
*🌹 शनिवार के दिन विशेष प्रयोग 🌹*
*🌹 शनिवार के दिन पीपल के वृक्ष का दोनों हाथों से स्पर्श करते हुए ‘ॐ नमः शिवाय’ मंत्र का 108 बार जप करने से दुःख, कठिनाई एवं ग्रहदोषों का प्रभाव शांत हो जाता है । (ब्रह्म पुराण)*
*🌹 हर शनिवार को पीपल की जड़ में जल चढ़ाने और दीपक जलाने से अनेक प्रकार के कष्टों का निवारण होता है । (पद्म पुराण)*
*🔹आर्थिक कष्ट निवारण हेतु🔹*
*🔹एक लोटे में जल, दूध, गुड़ और काले तिल मिलाकर हर शनिवार को पीपल के मूल में चढ़ाने तथा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्र जपते हुए पीपल की ७ बार परिक्रमा करने से आर्थिक कष्ट दूर होता है ।*
पुणे, दि. १२: आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे; बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी अशा प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी अनिल देशमुख आदी उपस्थित होते.
अल निनोचा परिणाम पाहता खरीप हंगामात दुबार पेरणीची गरज भासल्यास बियाणे उपलब्धता राखीव ठेवावी असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, बियाणे, किटकनाशांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी, अहवाल करत गुन्हे दाखल करावेत. अशा प्रकरणात कठोर शिक्षा होईल यावर लक्ष द्यावे.
शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. ऊस उत्पादकांना सूक्ष्म सिंचन संच बंधनकारक करण्यासाठी प्रयत्न करावेत. विविध कार्यकारी संस्थांना फवारणीसाठी अनुदानावर ड्रोन यंत्रे देता येतील. तेथून मागणीप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर फवारणी होऊ शकेल. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्याच्यादृष्टीने राज्याच्या महत्त्वाकांक्षी अशा सौरकृषि वाहिनी योजनेला गती द्यावी. या योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असेही श्री. पाटील म्हणाले.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम चांगला असून त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धीद्वारे शेतकऱ्यांना महत्व पटवून द्या, असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी कृषिपंप वीजजोडणी, जिल्ह्यातील धरणप्रकल्पातील पाणीपरिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. मार्च २०२३ अखेर कृषिपंपांच्या वीजजोडण्या प्राधान्याने पूर्ण करण्यात आल्या असून यावर्षात जिल्ह्यात १० हजार वीजजोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार वीजजोडासाठी अनामत रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या आता वीजजोडणी द्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले, मान्सूनवर परिणाम करु शकणाऱ्या अल निनो घटकाचा विचार करता जिल्ह्यात बियाणे आणि खतांची पुरेशी उपलब्धता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे २८ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून यावर्षी ३३ हजार क्विंटलच्या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या खरीप हंगामात २ लाख २१ हजार मे. टन रासायनिक खतांचा वापर झाला असून यावर्षीही आवंटनानुसार खताचा पुरवठा होत आहे. युरियाची होणारी मागणी पाहता शासनाने जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार ४ हजार २०० मे. टन खतांचा बफर साठा करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार युरियाचा ३ हजार २०० मे. टन आणि डी.ए.पी. चा १ हजार मे. टनचा बफर साठा करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पीक कर्ज वाटपाचेही जिल्ह्यात चांगले नियोजन करण्यात आले असून गेली दोन वर्षे उच्चांकी आणि त्यातही गतवर्षी उच्चांकी ४ हजार १६०कोटी रुपये पीक कर्ज वाटप झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या कर्जमंजुरी रकमेत पुणे जिल्हा देशात दुसऱ्या स्थानावर आहे. ऊसाचे पाचट न जाळता कुजविण्यासाठी पाचट व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यात येत असून दीड लाख हेक्टर पैकी ४८ हजार हेक्टरवरील सुमारे ३ लाख ५० हजार मे. टन पाचट कुजविण्यात यश मिळविले आहे.
यावर्षी बाजरीची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्याचे नियोजन केले आहे. तसेच पावसाला विलंब झाल्यास भात पिके करपून जाण्याचा अनुभव लक्षात घेता भाताच्या रोपवाटिकांना प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देण्यात येणार आहेत. अंजीराला भौगोलिक ओळख (जीआय) मानांकन मिळाले. त्याप्रमाणे आता जुन्नर परिसरातील शिवनेरी हापूसची जीआय मानांकन प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला असून मानांकनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
अवेळी पाऊस आणि अन्य कारणामुळे मार्चअखेर झालेल्या नुकसानीचे पैसे वितरीत करण्यात आले असून यापुढे नुकसानभरपाईची रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. काचोळे यांनी सादरीकरण केले. बी- बियाणे, रासायनिक खतांची मागणी, उपलब्धता, निविष्टा गुणवत्ता नियंत्रण, कृषि यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, राष्ट्रीय कृषि सिंचन योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना आदींची माहिती दिली.
श्री. हिरेमठ यांनी आत्मा यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या शेतीशाळा, सेंद्रीय शेती प्रकल्पाबाबत सादरीकरण केले.
प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते २०२३-२४ साठी कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२२ च्या पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आत्मा यंत्रणेमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध घडीपत्रिकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.