
वो देश है इंडिया” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने सिडनी दणाणून गेली,भारताचा जयजयकार
“वो देश है इंडिया”*
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने सिडनी दणाणून गेली,भारताचा जयजयकार
PM Modi rocks the mic in Australia: Orchestrating a beautiful tribute to India's progress. No mention of his government, only the remarkable tune of India's success playing loud and clear. pic.twitter.com/QhdhjgaRO1
— Political Kida (@PoliticalKida) May 23, 2023
*सिडनी:-ऑस्ट्रेलियातल्या सिडनी येथील ऑलिम्पिक पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना संबोधित केलं. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज यांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी पंतप्रधांनी जगभराच्या तुलनेत भारत कुठल्या क्षेत्रांमध्ये पुढे आहे, याचा पाढा वाचला.*
*👉🟥🟥👉सिडनी येथील जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रात भारताच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला. त्यांनी तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीवर भाष्य केलं. विशेषत: एआय, माहिती तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन या क्षेत्राविषयी भारताच्या योगदानाबद्दल माहिती दिली.तर जगातील सगळ्यात मोठी यंग टॅलेंट फॅक्ट्री भारत आहे, असं असं पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितलं. कोरोनामध्ये ज्या देशाने सगळ्यात जलद गतीने व्हॅक्सिनेशन प्रोग्रॅम चालवला तो देश भारत होता. असं म्हणून त्यांनी उपस्थितांकडून भारताच्या यशाचा उद्घोष करवून घेतला.*
*👉🔴🔴👉मोदी पुढे म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. स्मार्टफोन डेटा युजर असलेला जगातला एक नंबरचा देश भारत आहे. इंटरनेट युजरच्या संख्येत जगात दोन नंबरचा देश भारत आहे. याशिवाय जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल मॅन्युफॅक्चरर देश भारत असून राईस, साखरेची उत्पादनं असणारा जगातला दुसऱ्या नंबरचा देश आहे.फ्रूट आणि भाजीपाला उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये दोन नंबरचा देश असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं. शिवाय जगातला तिसरा सगळ्यात मोठा स्टार्टअप इको सिस्टिम असलेला भारत देश असून तिसरं सगळ्यात मोठं ऑटोमोबाईल मार्केट असलेलाही देश भारत असल्याचं ते म्हणाले.*
*👉🟥🟥👉सिडनीमध्ये पंतप्रधानांनी २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींच्या अगोदर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांनी मोदी खरे बॉस असल्याचं म्हटलं. त्याशिवाय ते म्हणाले की, या स्टेजवर मी यापूर्वी कुणाला बघितलं असेल तर ते ब्रूस स्प्रिंग्सटीन होते. त्यांना त्यावेळी एवढं प्रेम मिळालं नव्हतं. मात्र मोदींना जे प्रेम मिळतंय ते अभूतपूर्व आहे. यावेळी संपूर्ण स्टेडियम मोदी-मोदी घोषणांनी दणाणून गेलं होतं.*
*👉🅾️🅾️👉ऑलिम्पिक पार्कमध्ये मोदींचं स्वागत पारंपारिक पद्धतीने केलं. तेथील स्थानिकांनी मोदींची आरतीही केली. यावेळी वैदिक मंत्रोच्चार पठण करण्यात आलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्ते ऑस्ट्रेलिया’ अशी केली.*
वो देश है इंडिया” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने सिडनी दणाणून गेली,भारताचा जयजयकार
“वो देश है इंडिया”*
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने सिडनी दणाणून गेली,भारताचा जयजयकार
PM Modi rocks the mic in Australia: Orchestrating a beautiful tribute to India's progress. No mention of his government, only the remarkable tune of India's success playing loud and clear. pic.twitter.com/QhdhjgaRO1
— Political Kida (@PoliticalKida) May 23, 2023
*सिडनी:-ऑस्ट्रेलियातल्या सिडनी येथील ऑलिम्पिक पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना संबोधित केलं. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज यांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी पंतप्रधांनी जगभराच्या तुलनेत भारत कुठल्या क्षेत्रांमध्ये पुढे आहे, याचा पाढा वाचला.*
*👉🟥🟥👉सिडनी येथील जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रात भारताच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला. त्यांनी तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीवर भाष्य केलं. विशेषत: एआय, माहिती तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन या क्षेत्राविषयी भारताच्या योगदानाबद्दल माहिती दिली.तर जगातील सगळ्यात मोठी यंग टॅलेंट फॅक्ट्री भारत आहे, असं असं पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितलं. कोरोनामध्ये ज्या देशाने सगळ्यात जलद गतीने व्हॅक्सिनेशन प्रोग्रॅम चालवला तो देश भारत होता. असं म्हणून त्यांनी उपस्थितांकडून भारताच्या यशाचा उद्घोष करवून घेतला.*
*👉🔴🔴👉मोदी पुढे म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. स्मार्टफोन डेटा युजर असलेला जगातला एक नंबरचा देश भारत आहे. इंटरनेट युजरच्या संख्येत जगात दोन नंबरचा देश भारत आहे. याशिवाय जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल मॅन्युफॅक्चरर देश भारत असून राईस, साखरेची उत्पादनं असणारा जगातला दुसऱ्या नंबरचा देश आहे.फ्रूट आणि भाजीपाला उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये दोन नंबरचा देश असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं. शिवाय जगातला तिसरा सगळ्यात मोठा स्टार्टअप इको सिस्टिम असलेला भारत देश असून तिसरं सगळ्यात मोठं ऑटोमोबाईल मार्केट असलेलाही देश भारत असल्याचं ते म्हणाले.*
*👉🟥🟥👉सिडनीमध्ये पंतप्रधानांनी २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींच्या अगोदर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांनी मोदी खरे बॉस असल्याचं म्हटलं. त्याशिवाय ते म्हणाले की, या स्टेजवर मी यापूर्वी कुणाला बघितलं असेल तर ते ब्रूस स्प्रिंग्सटीन होते. त्यांना त्यावेळी एवढं प्रेम मिळालं नव्हतं. मात्र मोदींना जे प्रेम मिळतंय ते अभूतपूर्व आहे. यावेळी संपूर्ण स्टेडियम मोदी-मोदी घोषणांनी दणाणून गेलं होतं.*
*👉🅾️🅾️👉ऑलिम्पिक पार्कमध्ये मोदींचं स्वागत पारंपारिक पद्धतीने केलं. तेथील स्थानिकांनी मोदींची आरतीही केली. यावेळी वैदिक मंत्रोच्चार पठण करण्यात आलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्ते ऑस्ट्रेलिया’ अशी केली.*
आज निवडणुका झाल्या तर कोण होणार पंतप्रधान अन् कोणाचं सरकार? नरेंद्र मोदी, राहुल गांधींबाबत सर्वेक्षणात खुलासा

*👉🟥🟥👉जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर 10 ते 19 मे दरम्यान 19 राज्यांमध्ये करण्यात आलं. कर्नाटकात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झालेला नाही, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कायम आहे.*
*👉🟥🟥👉पंतप्रधान मोदींना जनतेची पहिली पसंती*
*या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला होता की, आज निवडणुका झाल्या तर देशाचा पंतप्रधान कोण होणार? सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 43 टक्के लोकांनी सांगितलं की, जर आज निवडणुका झाल्या तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी त्यांची पहिली पसंती असतील. पीएम मोदींनंतर लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आपली पसंती असल्याचं सांगितलं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 27 टक्के लोकांनी त्यांना राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहायचं असल्याचं सांगितलं.*
*👉🔴🔴👉नितीश कुमार, ममता बॅनर्जी सर्वेक्षणात कोणत्या क्रमांकावर?*
*सर्वेक्षणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 4-4 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर अखिलेश यादव (3 टक्के), नितीश कुमार (1 टक्का) आणि 18 टक्के लोकांनी इतरांची नावं घेतली आहेत. 2019 आणि 2023 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे आकडे पंतप्रधान मोदींच्या (44 ते 43 टक्के) लोकप्रियेत काहीशी घट दाखवत आहेत.*
*👉🅾️🅾️👉सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे 43 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए (नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स) सलग तिसऱ्यांदा विजयी झाली पाहिजे, तर 38 लोक या मताच्या विरोधात आहेत. आज निवडणुका झाल्या तर ते भाजपला मतदान करतील, असं सुमारे 40 टक्के लोकांचं म्हणणं आहे. तसेच, 28 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, ते भाजपला मतदान करतील.*
आज निवडणुका झाल्या तर कोण होणार पंतप्रधान अन् कोणाचं सरकार? नरेंद्र मोदी, राहुल गांधींबाबत सर्वेक्षणात खुलासा

*👉🟥🟥👉जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर 10 ते 19 मे दरम्यान 19 राज्यांमध्ये करण्यात आलं. कर्नाटकात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झालेला नाही, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कायम आहे.*
*👉🟥🟥👉पंतप्रधान मोदींना जनतेची पहिली पसंती*
*या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला होता की, आज निवडणुका झाल्या तर देशाचा पंतप्रधान कोण होणार? सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 43 टक्के लोकांनी सांगितलं की, जर आज निवडणुका झाल्या तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी त्यांची पहिली पसंती असतील. पीएम मोदींनंतर लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आपली पसंती असल्याचं सांगितलं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 27 टक्के लोकांनी त्यांना राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहायचं असल्याचं सांगितलं.*
*👉🔴🔴👉नितीश कुमार, ममता बॅनर्जी सर्वेक्षणात कोणत्या क्रमांकावर?*
*सर्वेक्षणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 4-4 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर अखिलेश यादव (3 टक्के), नितीश कुमार (1 टक्का) आणि 18 टक्के लोकांनी इतरांची नावं घेतली आहेत. 2019 आणि 2023 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे आकडे पंतप्रधान मोदींच्या (44 ते 43 टक्के) लोकप्रियेत काहीशी घट दाखवत आहेत.*
*👉🅾️🅾️👉सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे 43 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए (नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स) सलग तिसऱ्यांदा विजयी झाली पाहिजे, तर 38 लोक या मताच्या विरोधात आहेत. आज निवडणुका झाल्या तर ते भाजपला मतदान करतील, असं सुमारे 40 टक्के लोकांचं म्हणणं आहे. तसेच, 28 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, ते भाजपला मतदान करतील.*
भाजपचा लोकसभा निवडणुकीसाठी प्लॅन तयार; महाराष्ट्राची जबाबदारी फडणवीसांच्या खास शिलेदारावर
मुंबई:-भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघात महासंपर्क अभियान राबवलं जाणार आहे. 31 मे ते 31 जून दरम्यान हे संपर्क अभियान राबवलं जाणार आहे.या अतंर्गत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती विविध घटकांना करून दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विकास यात्रेचं देखील आयोजन करण्यात येणार आहे.*
*👉🟥🟥👉प्रवीण दरेकरांकडे महत्त्वाची जबाबदारी*
*महाराष्ट्रातील महासंपर्क अभियानाची जबाबदारी ही भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रवीण दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात.*
*👉🔺🔺👉महिनाभर चालणाऱ्या या महासंपर्क अभियानावर दिल्लीच्या नेत्यांचं लक्ष असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ही यात्रा अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. यात्रेच्या माध्यमातून मतदार संघातील मोठी कामे विविध घटकांना प्रत्यक्ष जागेवर नेवून दाखवण्यात येणार आहेत.*
*👉🅾️🅾️👉काँग्रेसकडूनही तयारीला सुरुवात*
*दरम्यान दुसरीकडे काँग्रेसकडून देखील आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.*
भाजपचा लोकसभा निवडणुकीसाठी प्लॅन तयार; महाराष्ट्राची जबाबदारी फडणवीसांच्या खास शिलेदारावर
मुंबई:-भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघात महासंपर्क अभियान राबवलं जाणार आहे. 31 मे ते 31 जून दरम्यान हे संपर्क अभियान राबवलं जाणार आहे.या अतंर्गत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती विविध घटकांना करून दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विकास यात्रेचं देखील आयोजन करण्यात येणार आहे.*
*👉🟥🟥👉प्रवीण दरेकरांकडे महत्त्वाची जबाबदारी*
*महाराष्ट्रातील महासंपर्क अभियानाची जबाबदारी ही भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रवीण दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात.*
*👉🔺🔺👉महिनाभर चालणाऱ्या या महासंपर्क अभियानावर दिल्लीच्या नेत्यांचं लक्ष असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ही यात्रा अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. यात्रेच्या माध्यमातून मतदार संघातील मोठी कामे विविध घटकांना प्रत्यक्ष जागेवर नेवून दाखवण्यात येणार आहेत.*
*👉🅾️🅾️👉काँग्रेसकडूनही तयारीला सुरुवात*
*दरम्यान दुसरीकडे काँग्रेसकडून देखील आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.*
आज का हिन्दू पंचांग दिनांक – 24 मई 2023 दिन – बुधवार
आज का हिन्दू पंचांग
*⛅दिनांक – 24 मई 2023*
*⛅दिन – बुधवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – ज्येष्ठ*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – पंचमी 25 मई प्रातः 03:00 तक तत्पश्चात षष्ठी*
*⛅नक्षत्र – पुनर्वसु दोपहर 03:06 तक तत्पश्चात पुष्य*
*⛅योग – गण्ड शाम 05:20 तक तत्पश्चात वॄद्धि*
*⛅राहु काल – दोपहर 12:37 से 02:17 तक*
*⛅सूर्योदय – 05:56*
*⛅सूर्यास्त – 07:18*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:30 से 05:13 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:15 से 12:58 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – महादेव विवाह (ओडिशा)*
*⛅विशेष – पंचमी को बेल खाने से कलंक लगता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*🔸विद्यालाभ व अद्भुत विद्वत्ता की प्राप्ति हेतु🔸*
*🌹 विद्यालाभ के लिए मंत्र : ॐ ऐं ह्रीं श्रीं क्लीं वाग्वादिनि सरस्वति मम जिह्वाग्रे वद वद ॐ ऐं ह्रीं श्रीं क्लीं नमः स्वाहा ।’*
*🔸विधि : जिन राज्यों में पूर्णिमा को माह का अंत माना जाता है वहाँ यह मंत्र ६ जून को रात्रि ११:१३ से रात्रि ११:४५ तक १०८ बार जप लें और फिर मंत्रजप के बाद रात्रि ११-३० से १२ बजे के बीच जीभ पर लाल चंदन से ‘ह्रीं’ मंत्र लिख दें । अथवा ७ जून को प्रातः ३ से रात्रि ९:०२ बजे तक १०८ बार मंत्र जप लें और रात्रि ११ से १२ बजे के बीच जीभ पर लाल चंदन से ‘ह्रीं’ मंत्र लिख दें ।*
*🔸महाराष्ट्र, गुजरात आदि जहाँ अमावस्या को माह का अंत माना जाता है वहाँ ४ जुलाई को सुबह ८:२५ से रात्रि ११:४५ बजे तक १०८ बार मंत्र जप लें और रात्रि ११ से १२ बजे के बीच जीभ पर लाल चंदन ‘ह्रीं’ मंत्र लिख दें ।*
*🔹जिसकी जीभ पर यह मंत्र इस विधि से लिखा जायेगा उसे विद्यालाभ व अद्भुत विद्वत्ता की प्राप्ति होगी ।*
*🔹रिटायर लाइफ में सुखी रहने के लिए मुख्य बिन्दु*
*👉 १. बिना मांगे सलाह न दें ।*
*👉 २. कम बोलें, मौन रहें ।*
*👉 3. सहनशीलता बढ़ाएं ।*
*👉 ४. निक्कमे न रहें, कुछ न कुछ काम में व्यस्त रहें ।*
*🔹आभूषणों का शरीर के अंगों पर प्रभाव🔹*
*🔸पायल : (१) पैर में पहना हुआ शुद्ध चाँदी का कड़ा अथवा मोटी पायल पैर के तलवों में होनेवाली जलन को रोकती है ।*
*(२) एड़ी की सूजन से रक्षा करती है ।*
*(३) रक्त के परिसंचरण को व्यवस्थित रखती है ।*
*(४) सायटिका के रोग में लाभदायी है ।*
*(५) लिम्फ ग्रंथियों को करके रोग- प्रतिकारक शक्ति बढ़ाती है ।*
*(६) अनेक प्रकार के स्त्री रोगों जैसे, मासिक धर्मसम्बन्धी, प्रसूतिसम्बन्धी, वंध्यत्व, हारमोन्स के असंतुलन आदि में लाभदायक है ।*
*(७) स्वास्थ्य और सुन्दरता के लिए शरीर की चेतना के प्रवाह को व्यवस्थित करके तंदुरुस्ती की रक्षा करती है ।*
*(८) कामवासना पर नियंत्रण रखने में सहायक होती है । कमर से नीचे के भागों में चाँदी के आभूषण पहनने से महिलाओं को लाभ होता है ।*
*आयुर्वेद के अनुसार कमर से नीचे के भागों पर सोने के धारण करना वर्जित है ।*
*🔸कर्ण-कुंडल : भारतीय संस्कृति कर्ण-छेदन का भी एक विशेष महत्त्व है । चिकित्सकों और भारतीय दर्शनशास्त्रियों का मानना है कि कर्णछेदन से बुद्धिशक्ति, विचारशक्ति और निर्णयशक्ति का विकास होता है । वाणी के व्यय से जीवनशक्ति का ह्रास होता है । कर्णछेदन से वाणी के संयम में सहायता मिलती है । इससे उच्छृंखलता नियंत्रित होती है और कर्णनलिका दोषरहित बनती है । यह विचार पाश्चात्य जगत के लोगों को भी जँचा और वहाँ आज फैशन के रूप में कर्णछेदन कराकर कुंडल पहने जाते हैं ।*
*🔹कंगन : कंगन से जननेन्द्रिय पर नियंत्रण रहता है और कामवासना संतुलित रहती है तथा यह हृदय पुष्ट करता है । रक्त के दबाव को नियंत्रित करता है ।*
*🔹बाजूबंद : इससे वीरता के गुण विकसित होते हैं और शरीर सुडौल रहता है । यह पाचनतंत्र को व्यवस्थित रखता है और एलर्जी से रक्षा करता है ।*
*🔹हार : विभिन्न रत्नों और धातुओं से बने हार अनेक रोगों को नियंत्रित करने में लाभदायी हैं ।*
*थायराइड ग्रंथि और श्वसनतंत्र पर इनका अच्छा असर पड़ता है ।*
*🔸करधनी : यह मूलाधार केन्द्र को जागृत करके किडनी और मूत्राशय की कार्यक्षमता को बढ़ाती है तथा कमर आदि के दर्दों में राहत देती है ।*
*🔸अँगूठी : ऊर्जा के विकास, मानसिक तनाव दूर करने, जननेन्द्रिय पर नियंत्रण पाने, कामवासना पर नियंत्रण रखने और पाचनतंत्र को मजबूत बनाने हेतु मिलावटरहित सोने की अँगूठी पहनी जाती है । विभिन्न धातुओं की अँगूठी का शरीर पर अलग- अलग प्रभाव पड़ता है, ऐसे ही अलग-अलग रत्नों (नगों) का भी अपना अलग-अलग प्रभाव होता है ।*
*🔸’केन्टरबरी इन्स्टीट्यूट’ में किये गये प्रयोगों से सिद्ध हुआ है कि नाभि, सिर, हाथ और पैरों को वस्त्र से ढककर रखने से सुरक्षा की भावना दृढ़ होती है । मस्तिष्क में बहती ऊर्जाएँ भृकुटी में से पसार होती हैं। दोनों भौंहों के बीच तिलक लगाने से (जैसे हिन्दू लोग लगाते हैं) इस ऊर्जा का रक्षण होता है। पैरों के रक्षण हेतु लोहे के कड़े पहने जाते हैं ।*
*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*
आज का हिन्दू पंचांग दिनांक – 23 मई 2023 दिन – मंगलवार
आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 23 मई 2023*
*⛅दिन – मंगलवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – ज्येष्ठ*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – चतुर्थी रात्रि 12:57 तक तत्पश्चात पंचमी*
*⛅नक्षत्र – आर्द्रा दोपहर 12:39 तक तत्पश्चात पुनर्वसु*
*⛅योग – शूल शाम 04:47 तक तत्पश्चात गण्ड*
*⛅राहु काल – शाम 03:57 से 05:37 तक*
*⛅सूर्योदय – 05:56*
*⛅सूर्यास्त – 07:17*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:31 से 05:13 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:15 से 12:58 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – विनायक चतुर्थी, गुरु अर्जुनदेवजी शहीदी दिवस, मंगलवारी चतुर्थी ( सूर्योदय से रात्रि 12:57 तक), उमा चतुर्थी (बंगाल, ओड़िशा)*
*⛅विशेष – चतुर्थी को मूली खाने से धन का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*🌹मंगलवारी चतुर्थी – 23 मई 2023🌹*
*पुण्यकाल : सूर्योदय से रात्रि 12:57 तक*
*🌹जैसे सूर्य ग्रहण को दस लाख गुना फल होता है, वैसे ही मंगलवारी चतुर्थी को होता है । बहुत मुश्किल से ऐसा योग आता है । मत्स्य पुराण, नारद पुराण आदि शास्त्र में इसकी भारी महिमा है ।*
*🌹इस दिन अगर कोई जप, दान, ध्यान, संयम करता है तो वह दस लाख गुना प्रभावशाली होता है, ऐसा वेदव्यास जी ने कहा है ।*
🔹 *कर्जे से छुटकारा के लिए* 🔹
*🔹मंगलवार चतुर्थी को सब काम छोड़ कर जप-ध्यान करना । जप, ध्यान, तप सूर्य-ग्रहण जितना फलदायी है । बिना नमक का भोजन करें, मंगल देव का मानसिक आह्वान करें । चन्द्रमा में गणपति की भावना करके अर्घ्य दें । कितना भी कर्जदार हो… काम धंधे से बेरोजगार हो… रोजी रोटी तो मिलेगी और कर्जे से छुटकारा मिलेगा ।*
*🔸विनायक चतुर्थी – 23 मई 2023🔸*
*🌹 विनायक चतुर्थी हो या संकष्टी चतुर्थी के दिन गणेश आराधना का विशेष महत्व माना गया है । पौराणिक शास्त्रों में गणेश जी के 12 प्रसिद्ध नाम बताए गए हैं जिनका सुमिरन करने से हर बाधा व संकट का अंत होता है ।*
*🔸हर दिन इन नामों का स्मरण करने वाले व्यक्ति के जीवन में परेशानियां नहीं आती है । अगर रोज ये नाम नहीं भी पढ़ पा रहे हैं तो खास तौर पर गणेश चतुर्थी और बुधवार के दिन इन नामों का स्मरण अवश्य किया जाना चाहिए :-*
*1. सुमुख, 2. एकदंत, 3. कपिल, 4. गजकर्ण, 5. लंबोदर, 6. विकट, 7. विघ्नविनाशक, 8. विनायक, 9. धूम्रकेतु, 10. गणाध्यक्ष, 11. भालचन्द्र, 12. गजानन*
*🔸मोसंबी का रस🔸*
*👉 यह बल व रक्त वर्धक, शक्तिदायक एवं रोगप्रतिकारक शक्ति बढ़ानेवाला है । बीमार लोगों के लिए मोसंबी अमृत के समान है ।*
*👉 शरीर थकने व मन के ऊब जाने पर मोसंबी अथवा इसके रस का सेवन करें तो थकान,बेचैनी दूर होकर स्फूर्ति व प्रसन्नता बढ़ती है । मोसंबी का रस यकृत, आँतों तथा पाचनतंत्र को शुद्ध करके उन्हें सतेज बनाता है ।*
*👉 मोसंबी चूसने से दाँतों की सफाई होती है व भोजन सरलता से पचता है । सर्दी – जुकामवालों को मोसंबी का रस हलका गर्म करके उसमें २ – ४ बूँद अदरक के रस की डालकर पीना चाहिए ।*
*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*
राज्यात १५ हजार महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र-समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे

सामाजिक न्याय भवन येथे आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचा शुभारंभ आणि जिल्ह्यातील विविध योजनांचा लाभार्थ्यांच्या यशोगाथा पुस्तिका प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त संगिता डावखर, पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संतोष जाधव , विशेष अधिकारी मल्लीनाथ हरसुरे, समाज कल्याण अधिकारी मीना आंबाडेकर यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. नारनवरे म्हणाले, शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांविषयी येणाऱ्या अडचणी व त्यांचे प्रश्न याचे निराकरण महाविद्यालयस्तरावरच व्हावे, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे व त्यातून समाजामध्ये जनजागृती करणे यासाठी समान संधी केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यातील महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समाज संधी केंद्रातील प्राध्यापक, सभासद, संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासाठी लवकरच राज्यस्तरावर महासंमेलन आयेाजित करणार असल्याचेही आयुक्त डॉ. नारनवरे म्हणाले.
कुलसचिव डॉ.पवार म्हणाले, देशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण २७ टक्के असून त्यात मागासवर्गीय समाजाचे प्रमाण अत्यल्प आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी व त्यातून लोककल्याण साधण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अनेक बदल करणे आवश्यक आहे. त्या बदलांसाठी समान संधी केंद्राची महत्त्वाची भूमिका आहे. समाज कल्याण विभागाच्या योजनांबरोबरच समाजासाठी व विद्यार्थांसाठी उपयुक्त असलेल्या सर्वच विभागाच्या योजनांची माहिती याद्वारे उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठामार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे डॉ. पवार म्हणाले.
श्री. सोळंकी यांनी प्रस्ताविकात पुणे विभागात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला व राज्यात योजनांची अंमलबजावणी करण्यात पुणे विभाग अग्रेसर असल्याचे नमूद केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वाधार योजनेचा लाभ दिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला.