Home Blog Page 155

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळातील प्रत्येक योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी : ना.डॉ.भारती पवार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळातील प्रत्येक योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी : ना.डॉ.भारती पवार.

img 20230603 wa0014(1)

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नववर्षाच्या कार्यकाळात जनतेच्या विकासाच्या भरपूर योजना मंजुरी दिली असून त्या कार्यान्वित कराव्या. बऱ्याच योजनांची माहिती अजून लाभार्थींपर्यंत पोहोचलेली नसून या योजनांची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी असे प्रतिपादन केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांनी केले. त्या भारतीय जनता पार्टी कार्यालय वसंतस्मृती येथे सेवा सुशासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्यकाळातील जनहिताच्या राबवण्यात आलेल्या योजनांविषयीच्या माहितीसाठी राबवण्यात आलेल्या जनसंपर्क अभियान कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस व उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजयराव चौधरी, आ.देवयानी फरांदे, आ.राहुल ढिकले, प्रदेश उपाध्यक्ष व नाशिक महानगर व नाशिक जिल्हा ग्रामीण प्रभारी राजेंद्र गावित, भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष गिरीष पालवे,

नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर, प्रदेश सचिव अजय भोळे,नाशिक महानगर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, नाशिक ग्रामीण संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, भाजप जेष्ठ नेते विजय साने, सरचिटणीस सुनील केदार, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे ,प्रवीण अलई, ग्रामीण सरचिटणीस नंदकुमार खैरनार, भूषण कासलीवाल, शंकर वाघ, गणेश कांबळे, बापू पाटील आदी उपस्थित होते.
ना.डॉ.भारती पवार पुढे म्हणाले की नरेंद्र मोदींच्या गुड गव्हर्नन्स मुळे भ्रष्टाचाराला आळा बसला असून आज भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात पूर्णपणे सुरक्षित आहे. लाभार्थींना डायरेक्ट अकाउंट वर बेनिफिट ट्रान्सफर होत आहे. केंद्र सरकारचे लाभार्थ्यांसाठीचे ऑनलाइन पोर्टल जगभरात विविध देशांमध्ये लोकप्रिय ठरत असून त्या पोर्टल त्यांच्या देशांमध्ये राबवण्यात येईल का व त्यासाठी भारताकडे विचारणा होत आहे. मोदींच्या कार्यकाळात एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यामुळे ई वाहतूक असो किंवा वंदे भारत ट्रेन्स असो अशा विविध विकास कामांमुळे जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लोकप्रिय झाले आहे अशा त्या म्हणाल्या. शेवटी त्या म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाचे प्रतिमा जगभरातून सावली व जगभरात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगमान्य झाले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजयराव चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता २४ तास उपलब्ध असून मोदी साहेबांचे नऊ वर्षाचे कार्यकाळासाठीचे जनसंपर्क अभियान व्यापक प्रमाणात यशस्वी होईल असे सांगून अभियानाविषयी बोलताना सांगितले की भाजपा महाजनसंपर्क अभियानात राज्यात ४८ सभा होणार आहेत. नाशिक लोकसभा जनसंपर्क अभियान प्रभारी आ. देवयानी फरांदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे देशभरात ३१ मे पासून महिनाभर महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून या द्वारे ८० कोटी नागरिकांपर्यंत मोदी सरकारची विकास कामे व कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवली जाणार आहे. पुढं ते म्हणाले की ३१ मे ते ३० जून असा सुमारे महिनाभर महाजनसंपर्क कार्यक्रम चालणार आहे. या दरम्यान देशभरात ५१ रॅली, ५०० हून अधिक सभा आणि ६०० हून अधिक पत्रकार परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघातील १ हजार अशा पद्धतीने सर्व लोकसभा मतदार संघांतील ५ लाखांहून अधिक विशेष कुटुंबांशी संपर्क साधला जाईल. लाभार्थी आणि ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क असे विविध कार्यक्रम लोकसभा, विधानसभा आणि बूथ स्तरावर आयोजित केले जाणार आहेत. या वेळी शहर अध्यक्ष गिरीष पालवे यांनी महाजनसंपर्क अभियानासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध रचनांची माहिती दिली तर नाशिक ग्रामीण साठी महाजनसंपर्क अभियानासाठी लावण्यात आलेल्या विविध रचनांची माहिती नाशिक ग्रामीणचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील केदार यांनी केले तर आभार जगन पाटील यांनी केले.यावेळी बैठकीस नाशिक महानगर व नाशिक जिल्हा ग्रामीण येथील प्रदेश पदाधिकारी, कायम निमंत्रित सदस्य, महानगर पदाधिकारी महानगर मोर्चा/आघाडी/प्रकोष्ट अध्यक्ष व सरचिटणीस,मंडल अध्यक्ष व मंडल सरचिटणीस मोदीजी @ 9 अभियानाचे जिल्हा/मंडल बूथ संयोजक उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा राज्य सरकारने मानधनात केलेली वाढ जुलैपासून मिळणार!

संपादक:- रामवर्मा आसबे

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. त्यानंतर आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना राज्य सरकारने केलेल्या मानधनातील वाढ ही जुलैपासून मिळणार असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगिलं आहे.*

*👉🟥🟥👉अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. पण वाढ होऊनही गेली दोन महिने मानधनात कोणतीच वाढ झाली नव्हती. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्माऱ्यांनी निराशा व्यक्त केली होती. अखेर आता जुलैपासून मानधन वाढ मिळणार असल्याने अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळणार आहे.*

*👉🔴🔴👉अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने १ एप्रिल २०२३ ला घेतला होता. या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना १० हजार आणि मिनी अंगणवाडी सेविकांना ७ हजार २०० तर अंगणवाडी मदतनीसांना पाच हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार होते.*

*👉🟥🟥👉या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र सरकारचा हिस्सा ६० टक्के व राज्य सरकारचा हिस्सा ४० टक्के असे प्रमाण आहे. पण त्यानंतर याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे वाढीव मानधन लवकरात लवकर मिळावे, यासाठी आग्रही होत्या.अखेर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात राज्य सरकारने केलेली वाढ जुलै महिन्यापासून सुरळीत मिळणार असल्याचं मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं. शासनाने जरी १ एप्रिल २०२३ पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी या वाढलेल्या खर्चाची पुढील महिन्यात तरतूद करणार आहोत. त्यामुळे जुलै महिन्यापासून वाढलेल्या मानधनाची अमंलबजावणी करण्यात येईल, असं मंगल प्रभात लोढा म्हणाले.*

बायो फॅक्टर चे G – VAM मायकोरायझा आहे

🌱 *बायो फॅक्टर चे G – VAM मायकोरायझा आहे*

.👉 ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळांवर व मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारीत पांढ-या मुळांसारखे काम करते. त्यामुळे पिकांस अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त व तांबे यांसारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतात. फळझाडे व भाजीपाला पिकांना मायकोरायझा उपयुक्त आहे.

👍 मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनात २२ ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.

👉 G – VAM हे एक मेव मायकोरायझा व PSB आणि KSB असलेले प्रॉडक्ट लिक्वीड .

*G -VAM चे एकूण 6 फायदे*

👉 1 . G VAM मायकोरायझा असलेले बुरशी सहजीवन आहे.

👉2 . G – VAM हे PSB व KSB हे एकत्र असलेले एकमेव प्रॉडक्ट (फॉस्फरस विरघळणारे जीवाणू )(पोटॅशियम विरघळणार जीवाणू ).

3 . G VAM Soil borne desease हे जमिनीलगतच्या बुरशी वर काम करते जसे की
१- डम्पिंग ऑफ २-फ्युझेरियम विल्ट,
३ – कॉर्की रूट रॉट,.
४ – ब्लॅक डॉट रूट रॉट,.
५- G VAM हे दिलेले सर्व खते जमिनीतून अपटेक करून देते.

रोहन किसन मगर
व्यवसाय – शेतकरी क्रुषी सेवा केंद्र

शिक्षण – Bsc Agriculture
पत्ता – गणेशनगर, इंदापूर, मारूती सुझुकी शोरूम शेजारी इंदापूर
मो नं – 9022974174

बायो फॅक्टर चे G – VAM मायकोरायझा आहे

🌱 *बायो फॅक्टर चे G – VAM मायकोरायझा आहे*

.👉 ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळांवर व मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारीत पांढ-या मुळांसारखे काम करते. त्यामुळे पिकांस अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त व तांबे यांसारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतात. फळझाडे व भाजीपाला पिकांना मायकोरायझा उपयुक्त आहे.

👍 मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनात २२ ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.

👉 G – VAM हे एक मेव मायकोरायझा व PSB आणि KSB असलेले प्रॉडक्ट लिक्वीड .

*G -VAM चे एकूण 6 फायदे*

👉 1 . G VAM मायकोरायझा असलेले बुरशी सहजीवन आहे.

👉2 . G – VAM हे PSB व KSB हे एकत्र असलेले एकमेव प्रॉडक्ट (फॉस्फरस विरघळणारे जीवाणू )(पोटॅशियम विरघळणार जीवाणू ).

3 . G VAM Soil borne desease हे जमिनीलगतच्या बुरशी वर काम करते जसे की
१- डम्पिंग ऑफ २-फ्युझेरियम विल्ट,
३ – कॉर्की रूट रॉट,.
४ – ब्लॅक डॉट रूट रॉट,.
५- G VAM हे दिलेले सर्व खते जमिनीतून अपटेक करून देते.

रोहन किसन मगर
व्यवसाय – शेतकरी क्रुषी सेवा केंद्र

शिक्षण – Bsc Agriculture
पत्ता – गणेशनगर, इंदापूर, मारूती सुझुकी शोरूम शेजारी इंदापूर
मो नं – 9022974174

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 01 जून 2023 दिन – गुरुवार

आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 01 जून 2023*
*⛅दिन – गुरुवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – ज्येष्ठ*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – द्वादशी दोपहर 01:39 तक तत्पश्चात त्रयोदशी*
*⛅नक्षत्र – चित्रा सुबह 06:48 तक तत्पश्चात स्वाती*
*⛅योग – वरियान शाम 07:00 तक तत्पश्चात परिघ*
*⛅राहु काल – दोपहर 02:18 से 03:49 तक*
*⛅सूर्योदय – 05:54*
*⛅सूर्यास्त – 07:21*
*⛅दिशा शूल – दक्षिण दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:30 से 05:12 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:16 से 12:59 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – प्रदोष व्रत*
*⛅विशेष – द्वादशी को पूतिका (पोई) एवं त्रयोदशी को बैंगन खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*द्वादशी को तुलसी पत्ता तोड़ना वर्जित है ।*

🌹 *निर्जला एकादशी व्रत तोड़ने की विधि:-*

*🌹 01 जून को सुबह जल्दी उठकर स्नान करके अपना जप का नियम करके फिर सूर्य को लाल फूल डालकर अर्ध्य दें ।*

*🌹 7 भुने हुए चने को बीच से तोड़कर कुल 14 टुकड़े हाथ मे लेकर खड़े हो जाये*

*🌹 (14 टुकड़ों को ) एक टुकड़ा आगे एक पीछे फेंकते जाएं, कि मेरे समस्त पाप संतापों का नाश हो, अंतःकरण शुद्ध हो ॐ ॐ ॐ*

*🌹 कुछ भुने हुए चने खा लें, जिससे जमा हुआ कफ चने के साथ शरीर से बाहर आ जाये ।*

*🌹 उसके बाद गुनगुने पानी मे नीबू की शिकंजी (सेंधा नमक भी अल्प मात्रा में डालें) बनाकर पियें*

*🌹 एक डेढ़ घण्टे बाद बहुत पतली मूँग (बगैर मिर्च मसाले के हल्दी-धनिया डालकर) अथवा मूंग का पानी एक चम्मच घी डालकर खाएं ।*

*🌹 01 जून को पूरे दिन गुनगुना पानी ही पियें तो अच्छा होगा, कोई भी भारी चीज न खाएं, पूरा दिन मूँग ही खाएं तो अतिउत्तम होगा ।*

*🔹धंधे में बरकत एवं घर के क्लेश मिटाने हेतु🔹*

*🔸घर में अगर कोई मुसीबत है, कोई चिंता है, कोई भूत-प्रेत का साया है, बेरोजगारी है अथवा कुछ गड़बड़ है तो ताबीजों में, डोरे-धागों में और अला बाँधू, बला बाँधू…. भूत बाँधू इन झाड़-फूँक करनेवालों के चक्कर में मत पड़ो । पानी सामने रखो और गुरुगीता का पाठ करके पानी में देखो, फिर ‘ॐ गुरु, ॐ गुरु…’ जप करके वह पानी घर में छिड़को और तुम पियो । इससे काम-धंधे में बरकत चाहिए तो बरकत होती है, घर के क्लेश मिटाने हैं उसमें भी लाभ होता है तथा तुम्हें और कोई विघ्न-बाधा है तो वह भी दूर होती है ।*

*🔹गुरुवार विशेष 🔹*

*🔸हर गुरुवार को तुलसी के पौधे में शुद्ध कच्चा दूध गाय का थोड़ा-सा ही डाले तो, उस घर में लक्ष्मी स्थायी होती है और गुरूवार को व्रत उपवास करके गुरु की पूजा करने वाले के दिल में गुरु की भक्ति स्थायी हो जाती है ।*

*🔸गुरुवार के दिन देवगुरु बृहस्पति के प्रतीक आम के पेड़ की निम्न प्रकार से पूजा करें :*

*🔸एक लोटा जल लेकर उसमें चने की दाल, गुड़, कुमकुम, हल्दी व चावल डालकर निम्नलिखित मंत्र बोलते हुए आम के पेड़ की जड़ में चढ़ाएं ।*

*ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः ।*

*🌹 फिर उपरोक्त मंत्र बोलते हुए आम के वृक्ष की पांच परिक्रमा करें और गुरुभक्ति, गुरुप्रीति बढ़े ऐसी प्रार्थना करें । थोड़ा सा गुड़ या बेसन की मिठाई चींटियों को डाल दें ।*

*🔸गुरुवार को बाल कटवाने से लक्ष्मी और मान की हानि होती है ।*

*🔸गुरुवार के दिन तेल मालिश हानि करती है । यदि निषिद्ध दिनों में मालिश करनी ही है तो ऋषियों ने उसकी भी व्यवस्था दी है । तेल में दूर्वा डाल के मालिश करें तो वह दोष चला जायेगा ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 31 मई 2023 दिन – बुधवार

आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 31 मई 2023*
*⛅दिन – बुधवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – ज्येष्ठ*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – एकादशी दोपहर 01:45 तक तत्पश्चात द्वादशी*
*⛅नक्षत्र – हस्त सुबह 06:00 तक तत्पश्चात चित्रा*
*⛅योग – व्यतिपात रात्रि 08:15 तक तत्पश्चात वरियान*
*⛅राहु काल – दोपहर 12:37 से 02:18 तक*
*⛅सूर्योदय – 05:54*
*⛅सूर्यास्त – 07:21*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:30 से 05:12 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:16 से 12:58 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – निर्जला-भीम एकादशी, गायत्री माता जयंती, रुक्मणी विवाह, विश्व तम्बाकू निषेध दिवस, व्यतिपात योग (रात्रि 08:15 तक)*
*⛅विशेष – एकादशी को शिम्बी (सेम) खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*एकादशी तिथि में चावल खाना वर्जित है ।*

*🌹 निर्जला एकादशी – 31 मई 2023 🌹*

*🔸 निर्जला एकादशी आसानी से कैसे करें ?🔸*

*🔹सूर्योदय से पहले नींबू व मिश्री मिलाकर पानी पी लें तो प्यास कम लगेगी ।*

*🔹अगर घर में देशी गाय का घी है तो सूर्योदय से पहले ही 25 से 50 ग्राम गुनगुने पानी के साथ ले लें । इससे भूख-प्यास की उग्रता कम होगी, व्रत करने में आसानी होगी ।*

*🔹दोपहर या शाम के समय मुल्तानी मिट्टी शरीर पर लगाकर आधा या एक घण्टे रखकर स्नान करें तो प्यास नही सताएगी । मुल्तानी में अगर पलाश के पाउडर अथवा छाछ, नींबू मिला ले अथवा इसमे से कोई भी एक चीज मिला ले तो प्यास नहीं सताएगी ।*

*🔹अनावश्यक घर से बाहर न जाए, भागदौड़ न करें जिससे पसीना न बहे । जितना कम पसीना बहेगा उतनी प्यास कम लगेगी, सम्भव हो तो मौन रखें, जप ध्यान करें, सत्संग सुनें, शास्त्र पढ़ें ।*

*🔹एकादशी में क्या करें, क्या न करें ?🔹*

*🌹1. एकादशी को लकड़ी का दातुन तथा पेस्ट का उपयोग न करें । नींबू, जामुन या आम के पत्ते लेकर चबा लें और उँगली से कंठ शुद्ध कर लें । वृक्ष से पत्ता तोड़ना भी वर्जित है, अत: स्वयं गिरे हुए पत्ते का सेवन करें ।*

*🌹2. स्नानादि कर के गीता पाठ करें, श्री विष्णुसहस्रनाम का पाठ करें ।*

*🌹हर एकादशी को श्री विष्णुसहस्रनाम का पाठ करने से घर में सुख-शांति बनी रहती है ।*
*राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।*
*सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ।।*

*एकादशी के दिन इस मंत्र के पाठ से श्री विष्णुसहस्रनाम के जप के समान पुण्य प्राप्त होता है l*

*🌹3. `ॐ नमो भगवते वासुदेवाय’ इस द्वादश अक्षर मंत्र अथवा गुरुमंत्र का जप करना चाहिए ।*

*🌹4. चोर, पाखण्डी और दुराचारी मनुष्य से बात नहीं करना चाहिए, यथा संभव मौन रहें ।*

*🌹5. एकादशी के दिन भूल कर भी चावल नहीं खाना चाहिए न ही किसी को खिलाना चाहिए । इस दिन फलाहार अथवा घर में निकाला हुआ फल का रस अथवा दूध या जल पर रहना लाभदायक है ।*

*🌹6. व्रत के (दशमी, एकादशी और द्वादशी) – इन तीन दिनों में काँसे के बर्तन, मांस, प्याज, लहसुन, मसूर, उड़द, चने, कोदो (एक प्रकार का धान), शाक, शहद, तेल और अत्यम्बुपान (अधिक जल का सेवन) – इनका सेवन न करें ।*

*🌹7. फलाहारी को गोभी, गाजर, शलजम, पालक, कुलफा का साग इत्यादि सेवन नहीं करना चाहिए । आम, अंगूर, केला, बादाम, पिस्ता इत्यादि अमृत फलों का सेवन करना चाहिए ।*

*🌹8. जुआ, निद्रा, पान, परायी निन्दा, चुगली, चोरी, हिंसा, मैथुन, क्रोध तथा झूठ, कपटादि अन्य कुकर्मों से नितान्त दूर रहना चाहिए ।*

*🌹9. भूलवश किसी निन्दक से बात हो जाय तो इस दोष को दूर करने के लिए भगवान सूर्य के दर्शन तथा धूप-दीप से श्रीहरि की पूजा कर क्षमा माँग लेनी चाहिए ।*

*🌹10. एकादशी के दिन घर में झाडू नहीं लगायें । इससे चींटी आदि सूक्ष्म जीवों की मृत्यु का भय रहता है ।*

*🌹11. इस दिन बाल नहीं कटायें ।*

*🌹12. इस दिन यथाशक्ति अन्नदान करें किन्तु स्वयं किसीका दिया हुआ अन्न कदापि ग्रहण न करें ।*

*🌹13. एकादशी की रात में भगवान विष्णु के आगे जागरण करना चाहिए (जागरण रात्र 1 बजे तक) ।*

*🌹14. जो श्रीहरि के समीप जागरण करते समय रात में दीपक जलाता है, उसका पुण्य सौ कल्पों में भी नष्ट नहीं होता है ।*

*🔹 इस विधि से व्रत करनेवाला उत्तम फल को प्राप्त करता है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 31 मई 2023 दिन – बुधवार

आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 31 मई 2023*
*⛅दिन – बुधवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – ज्येष्ठ*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – एकादशी दोपहर 01:45 तक तत्पश्चात द्वादशी*
*⛅नक्षत्र – हस्त सुबह 06:00 तक तत्पश्चात चित्रा*
*⛅योग – व्यतिपात रात्रि 08:15 तक तत्पश्चात वरियान*
*⛅राहु काल – दोपहर 12:37 से 02:18 तक*
*⛅सूर्योदय – 05:54*
*⛅सूर्यास्त – 07:21*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:30 से 05:12 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:16 से 12:58 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – निर्जला-भीम एकादशी, गायत्री माता जयंती, रुक्मणी विवाह, विश्व तम्बाकू निषेध दिवस, व्यतिपात योग (रात्रि 08:15 तक)*
*⛅विशेष – एकादशी को शिम्बी (सेम) खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*एकादशी तिथि में चावल खाना वर्जित है ।*

*🌹 निर्जला एकादशी – 31 मई 2023 🌹*

*🔸 निर्जला एकादशी आसानी से कैसे करें ?🔸*

*🔹सूर्योदय से पहले नींबू व मिश्री मिलाकर पानी पी लें तो प्यास कम लगेगी ।*

*🔹अगर घर में देशी गाय का घी है तो सूर्योदय से पहले ही 25 से 50 ग्राम गुनगुने पानी के साथ ले लें । इससे भूख-प्यास की उग्रता कम होगी, व्रत करने में आसानी होगी ।*

*🔹दोपहर या शाम के समय मुल्तानी मिट्टी शरीर पर लगाकर आधा या एक घण्टे रखकर स्नान करें तो प्यास नही सताएगी । मुल्तानी में अगर पलाश के पाउडर अथवा छाछ, नींबू मिला ले अथवा इसमे से कोई भी एक चीज मिला ले तो प्यास नहीं सताएगी ।*

*🔹अनावश्यक घर से बाहर न जाए, भागदौड़ न करें जिससे पसीना न बहे । जितना कम पसीना बहेगा उतनी प्यास कम लगेगी, सम्भव हो तो मौन रखें, जप ध्यान करें, सत्संग सुनें, शास्त्र पढ़ें ।*

*🔹एकादशी में क्या करें, क्या न करें ?🔹*

*🌹1. एकादशी को लकड़ी का दातुन तथा पेस्ट का उपयोग न करें । नींबू, जामुन या आम के पत्ते लेकर चबा लें और उँगली से कंठ शुद्ध कर लें । वृक्ष से पत्ता तोड़ना भी वर्जित है, अत: स्वयं गिरे हुए पत्ते का सेवन करें ।*

*🌹2. स्नानादि कर के गीता पाठ करें, श्री विष्णुसहस्रनाम का पाठ करें ।*

*🌹हर एकादशी को श्री विष्णुसहस्रनाम का पाठ करने से घर में सुख-शांति बनी रहती है ।*
*राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।*
*सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ।।*

*एकादशी के दिन इस मंत्र के पाठ से श्री विष्णुसहस्रनाम के जप के समान पुण्य प्राप्त होता है l*

*🌹3. `ॐ नमो भगवते वासुदेवाय’ इस द्वादश अक्षर मंत्र अथवा गुरुमंत्र का जप करना चाहिए ।*

*🌹4. चोर, पाखण्डी और दुराचारी मनुष्य से बात नहीं करना चाहिए, यथा संभव मौन रहें ।*

*🌹5. एकादशी के दिन भूल कर भी चावल नहीं खाना चाहिए न ही किसी को खिलाना चाहिए । इस दिन फलाहार अथवा घर में निकाला हुआ फल का रस अथवा दूध या जल पर रहना लाभदायक है ।*

*🌹6. व्रत के (दशमी, एकादशी और द्वादशी) – इन तीन दिनों में काँसे के बर्तन, मांस, प्याज, लहसुन, मसूर, उड़द, चने, कोदो (एक प्रकार का धान), शाक, शहद, तेल और अत्यम्बुपान (अधिक जल का सेवन) – इनका सेवन न करें ।*

*🌹7. फलाहारी को गोभी, गाजर, शलजम, पालक, कुलफा का साग इत्यादि सेवन नहीं करना चाहिए । आम, अंगूर, केला, बादाम, पिस्ता इत्यादि अमृत फलों का सेवन करना चाहिए ।*

*🌹8. जुआ, निद्रा, पान, परायी निन्दा, चुगली, चोरी, हिंसा, मैथुन, क्रोध तथा झूठ, कपटादि अन्य कुकर्मों से नितान्त दूर रहना चाहिए ।*

*🌹9. भूलवश किसी निन्दक से बात हो जाय तो इस दोष को दूर करने के लिए भगवान सूर्य के दर्शन तथा धूप-दीप से श्रीहरि की पूजा कर क्षमा माँग लेनी चाहिए ।*

*🌹10. एकादशी के दिन घर में झाडू नहीं लगायें । इससे चींटी आदि सूक्ष्म जीवों की मृत्यु का भय रहता है ।*

*🌹11. इस दिन बाल नहीं कटायें ।*

*🌹12. इस दिन यथाशक्ति अन्नदान करें किन्तु स्वयं किसीका दिया हुआ अन्न कदापि ग्रहण न करें ।*

*🌹13. एकादशी की रात में भगवान विष्णु के आगे जागरण करना चाहिए (जागरण रात्र 1 बजे तक) ।*

*🌹14. जो श्रीहरि के समीप जागरण करते समय रात में दीपक जलाता है, उसका पुण्य सौ कल्पों में भी नष्ट नहीं होता है ।*

*🔹 इस विधि से व्रत करनेवाला उत्तम फल को प्राप्त करता है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 30 मई 2023 दिन – मंगलवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 30 मई 2023*
*⛅दिन – मंगलवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – ज्येष्ठ*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – दशमी दोपहर 01:07 तक तत्पश्चात एकादशी*
*⛅नक्षत्र – हस्त पूर्ण रात्रि तक*
*⛅योग – सिद्धि रात्रि 08:55 तक तत्पश्चात व्यतिपात*
*⛅राहु काल – शाम 03:49 से 05:40 तक*
*⛅सूर्योदय – 05:54*
*⛅सूर्यास्त – 07:20*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:30 से 05:12 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:16 से 12:58 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – गंगा दशहरा समाप्त, व्यतिपात योग (रात्रि 08:55 से 31 मई रात्रि 08:15 तक)*
*⛅विशेष – दशमी को कलंबी शाक त्याज्य है । एकादशी को शिम्बी (सेम) खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*एकादशी तिथि में चावल खाना वर्जित है ।*

*🌹 गंगा दशहरा (समाप्त) – 30 मई 2023 🌹*

*🌹 गंगा स्नान का फल 🌹*

*🌹 “जो मनुष्य आँवले के फल और तुलसीदल से मिश्रित जल से स्नान करता है, उसे गंगा स्नान का फल मिलता है ।” (पद्म पुराण , उत्तर खंड)*

*🌹गंगा स्नान का मंत्र🌹*

*🌹गंगा स्नान के लिए रोज हरिद्वार तो जा नहीं सकते, घर में ही गंगा स्नान का पुण्य पाने के लिए एक छोटा सा मन्त्र है..*

*ॐ ह्रीं गंगायै ॐ ह्रीं स्वाहा*

*🌹ये मन्त्र बोलते हुए स्नान करें तो गंगा स्नान का लाभ होता है । गंगा दशहरा के दिन इसका लाभ जरुर लें…*

*🔹व्यतिपात योग🔹*

*🔸समय अवधि : 30 मई रात्रि 08:55 से 31 मई रात्रि 08:15 तक*

*🔸व्यतिपात योग में किया हुआ जप, तप, मौन, दान व ध्यान का फल १ लाख गुना होता है । – वराह पुराण*

*🌹 निर्जला एकादशी – 31 मई 2023 🌹*

*🔸एकादशी 30 मई दोपहर 01:07 से 31 मई दोपहर 01:45 तक ।*
*व्रत उपवास 31 मई बुधवार को रखा जायेगा ।*

*🔸एकादशी व्रत के लाभ🔸*

*👉 एकादशी व्रत के पुण्य के समान और कोई पुण्य नहीं है ।*

*👉 जो पुण्य सूर्यग्रहण में दान से होता है, उससे कई गुना अधिक पुण्य एकादशी के व्रत से होता है ।*

*👉 जो पुण्य गौ-दान, सुवर्ण-दान, अश्वमेघ यज्ञ से होता है, उससे अधिक पुण्य एकादशी के व्रत से होता है ।*

*👉 एकादशी करनेवालों के पितर नीच योनि से मुक्त होते हैं और अपने परिवारवालों पर प्रसन्नता बरसाते हैं । इसलिए यह व्रत करने वालों के घर में सुख-शांति बनी रहती है ।*

*👉 धन-धान्य, पुत्रादि की वृद्धि होती है ।*

*👉 कीर्ति बढ़ती है, श्रद्धा-भक्ति बढ़ती है, जिससे जीवन रसमय बनता है ।*

*👉 परमात्मा की प्रसन्नता प्राप्त होती है । पूर्वकाल में राजा नहुष, अंबरीष, राजा गाधी आदि जिन्होंने भी एकादशी का व्रत किया, उन्हें इस पृथ्वी का समस्त ऐश्वर्य प्राप्त हुआ । भगवान शिवजी ने नारद से कहा है : एकादशी का व्रत करने से मनुष्य के सात जन्मों के पाप नष्ट हो जाते हैं, इसमे कोई संदेह नहीं है । एकादशी के दिन किये हुए व्रत, गौ-दान आदि का अनंत गुना पुण्य होता है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

पतीपेक्षा जास्त कमावणाऱ्या पत्नीला पोटगी देण्याची गरज नाही;मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई:- पती-पत्नी वेगळे झाल्यानंतर पोटगीबाबत मुंबईतील सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पतीपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या पत्नीला पोटगी मिळणार नाही, असा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात महिलेचे उत्पन्न तिच्या विभक्त पतीपेक्षा चार लाख रुपये जास्त आहे.*

*👉🔴🔴👉महिलेने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. कमावत्या महिलेलाही पोटगी द्यायला हवी हे योग्य आहे, पण या प्रकरणातील परिस्थितीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. जर महिला तिच्या विभक्त पतीपेक्षा जास्त कमावत असेल तर तिला पोटगीची गरज नाही. दुसरीकडे नवरा जास्त कमावत असला तरी परिस्थिती बघणे आवश्यक आहे.*

*👉🟣🟣👉न्यायमूर्ती सी.व्ही.पाटील म्हणाले की, याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे. 2021 मध्ये महिलेने तिच्या सासरच्यांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. मुलाच्या जन्मानंतर तिला बळजबरीने तिच्या माहेरच्या घरी पाठवले होते. यानंतर न्यायालयाने पतीला मुलाचे संगोपन करण्यासाठी 10,000 रुपये दरमहा पोटगी देण्यास सांगितले होते.*

*👉🟥🟥👉महिलेने आरोप केला होता की, ती गरोदर राहिल्यानंतर सासरच्यांनी तिच्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. चारित्र्यावर आरोप केले. घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत लवकरात लवकर अंतरिम आदेश देणे आवश्यक असल्याचेही न्यायाधीशांनी सांगितले. याप्रकरणी फार तपशिलात जाण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. मुलासाठी भत्ता देणे योग्य आहे पण स्त्रीला नाही. महिला मुलासाठी वेगळी पोटगी आणि स्वत:साठी वेगळी पोटगी मागायची, पण कोर्टाने वेगळी पोटगी देण्याची याचिका फेटाळून लावली.*

पतीपेक्षा जास्त कमावणाऱ्या पत्नीला पोटगी देण्याची गरज नाही;मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई:- पती-पत्नी वेगळे झाल्यानंतर पोटगीबाबत मुंबईतील सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पतीपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या पत्नीला पोटगी मिळणार नाही, असा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात महिलेचे उत्पन्न तिच्या विभक्त पतीपेक्षा चार लाख रुपये जास्त आहे.*

*👉🔴🔴👉महिलेने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. कमावत्या महिलेलाही पोटगी द्यायला हवी हे योग्य आहे, पण या प्रकरणातील परिस्थितीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. जर महिला तिच्या विभक्त पतीपेक्षा जास्त कमावत असेल तर तिला पोटगीची गरज नाही. दुसरीकडे नवरा जास्त कमावत असला तरी परिस्थिती बघणे आवश्यक आहे.*

*👉🟣🟣👉न्यायमूर्ती सी.व्ही.पाटील म्हणाले की, याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे. 2021 मध्ये महिलेने तिच्या सासरच्यांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. मुलाच्या जन्मानंतर तिला बळजबरीने तिच्या माहेरच्या घरी पाठवले होते. यानंतर न्यायालयाने पतीला मुलाचे संगोपन करण्यासाठी 10,000 रुपये दरमहा पोटगी देण्यास सांगितले होते.*

*👉🟥🟥👉महिलेने आरोप केला होता की, ती गरोदर राहिल्यानंतर सासरच्यांनी तिच्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. चारित्र्यावर आरोप केले. घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत लवकरात लवकर अंतरिम आदेश देणे आवश्यक असल्याचेही न्यायाधीशांनी सांगितले. याप्रकरणी फार तपशिलात जाण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. मुलासाठी भत्ता देणे योग्य आहे पण स्त्रीला नाही. महिला मुलासाठी वेगळी पोटगी आणि स्वत:साठी वेगळी पोटगी मागायची, पण कोर्टाने वेगळी पोटगी देण्याची याचिका फेटाळून लावली.*

error: Content is protected !!