बुलढाणा बस अपघाताच्या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी हळहळले;*
*👉🅾️🅾️👉मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर*
Deeply saddened by the devastating bus mishap in Buldhana, Maharashtra. My thoughts and prayers are with the families of those who lost their lives. May the injured recover soon. The local administration is providing all possible assistance to the affected: PM @narendramodi
*👉🟣🟣👉समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. आज पहाटेच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला.या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.तर ८ प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला असून बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.*
*👉🅾️🅾️👉याबाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी बुलढाण्याजवळ टायर फुटल्याने बस अनियंत्रित होऊन डिव्हायरला धडकली. ज्यानंतर बसने पेट घेतला. या दुर्देवी घटनेत २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला…*
*👉🟥🟥👉काय म्हणाले; पंतप्रधान नरेंद्र मोदी…*
*महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.*
बुलढाणा बस अपघाताच्या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी हळहळले;*
*👉🅾️🅾️👉मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर*
Deeply saddened by the devastating bus mishap in Buldhana, Maharashtra. My thoughts and prayers are with the families of those who lost their lives. May the injured recover soon. The local administration is providing all possible assistance to the affected: PM @narendramodi
*👉🟣🟣👉समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. आज पहाटेच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला.या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.तर ८ प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला असून बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.*
*👉🅾️🅾️👉याबाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी बुलढाण्याजवळ टायर फुटल्याने बस अनियंत्रित होऊन डिव्हायरला धडकली. ज्यानंतर बसने पेट घेतला. या दुर्देवी घटनेत २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला…*
*👉🟥🟥👉काय म्हणाले; पंतप्रधान नरेंद्र मोदी…*
*महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.*
*वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वन्यप्राणी उपचार केंद्राचे लोकार्पण*
*देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करा-सुधीर मुनगंटीवार*
पुणे, दि.१:- जखमी आणि वेदनेने त्रासलेल्या वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी बावधन वन्यप्राणी उपचार केंद्रामुळे मोठी सोय झाली असून ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. हे उपचार केंद्र देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
एनडीए रस्त्यावरील बावधन वन परिक्षेत्रात वन विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या वन्यप्राणी उपचार केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार भिमराव तापकीर, पुणे क्षेत्र प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, प्रादेशिक उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, वनीकरण आणि इको टुरिझम सहायक उपवनसंरक्षक दीपक पवार उपस्थित होते.
वनमंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, निसर्गाने सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. या सृष्टीतील पक्षी, प्राणी यांच्या संरक्षणाची जबाबदारी मानवाची आहे. वन्यप्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड करुन मानवाने वन्यप्राण्यांना उपेक्षित केले आहे. निसर्गरम्य ठिकाणी या उपचार केंद्राची स्थापना करण्यात आली असून येथे सुमारे चारशे जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करता येणार आहे. या उपचार केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २८ कोटी रुपये खर्च करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्यात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे ३८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही वेळेत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात वनविभागामार्फत वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने ठोस उपाययोजना करण्यात आल्या असल्याचेही श्री.मुनगंटीवार म्हणाले.
*‘जिथे वन, तिथे जीवन’*
भारताने वन व्यवस्थापनाचा आदर्श जगाला दिला आहे. पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत असताना तो राखण्यासाठी अधिक प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे. ‘जिथे वन तिथे जीवन’ असल्याने वृक्षारोपणासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने ‘अमृत वन उद्यान’ उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील दुर्मिळ प्रजाती, प्रमुख वृक्ष औषधी वनस्पती असे ४०० वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार भीमराव तापकीर यांनी वारजे, तळजाई आणि सिंहगड परिसरातील वन विभागाची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावी आणि नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात असे सांगितले.
प्राण्यांच्या उपचारासाठी केंद्राची आवश्यकता होती आणि महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे उपचार केंद्र असल्याची माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी प्रास्ताविकात दिली.
कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण केले आणि उपचार केंद्रातील विविध सोयी सुविधांची पाहणी करुन माहिती घेतली. वन विभागाच्या अधिकाऱी आणि कर्मचारी यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान*
*ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा-राज्यपाल*
पुणे, दि.१: स्नातकांना मिळालेली पदवी त्यांचे ज्ञानाप्रति समर्पण आणि वचनबद्धतेचे प्रतिक आहे. त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान आणि कौशल्य त्यांना आपल्या उद्दीष्टापर्यंत पोहोचविण्यात उपयुक्त ठरेल. स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२२ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ.राजेश गोखले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री.बैस म्हणाले, पदवी प्राप्त करणे हे अंतिम उद्दीष्ट नसून शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परीक्षेचे बदलते स्वरुप आणि नवे तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेऊन त्यादृष्टीने आपली तयारी करावी लागेल. पुणे माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल उद्योगाचे केंद्र आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल यासाठी विद्यापीठाने सातत्याने प्रकल्प राबविले पाहिजेत.
२१ व्या शतकाच्या गरजा लक्षात घेऊन चांगल्या विचारांच्या आधारे परिपूर्ण व्यक्तीमत्व घडविणे हा शिक्षणाचा गाभा आहे. प्रत्येकाने एक किंवा त्यापेक्षा जास्त विषयात सखोल अभ्यास करण्यासाठी सक्षम असावे. चारित्र्य, नैतिकता, घटनात्मक मूल्ये, बौद्धीक जिज्ञासा, वैज्ञानिकता, रचनात्मकता आणि सेवाभावनेच्या आधारे विज्ञान, समाजशास्त्र, कला, भाषा, तंत्रज्ञान यासह अन्य क्षेत्रातही संधी शोधण्याची क्षमता निर्माण करावी लागेल. उच्च शिक्षणाला उत्पादकतेकडे न्यावे लागेल. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करावी लागेल. विद्यापीठ ही अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वासही राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केला.
रोबोटीक्स, नॅनो कॉम्प्युटरसारख्या विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासोबत अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करावा लागेल. अभ्यासक्रमात वेगाने परिवर्तन करीत विद्यार्थांची क्षमता बांधणी करणे गरजचे आहे. आपल्या अभ्यासक्रमाला बदलते औद्योगिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स, नॅनो कॉम्प्युटर यांच्याशी सुसंगत राहावे लागेल. आधुनिक आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता प्राप्त करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जात आहे. समकालीन गरजांनुसार अभ्यासक्रमात गतिमान बदल करून विद्यापीठाने आपले विद्यार्थी तयार केले पाहिजेत.
भारत जगातील सर्वात तरुण देश असून जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. विद्यापीठांकडे युवकांची मोठी संख्या आहे जे भविष्यात देशाचे नेतृत्व करणार आहेत. म्हणून विद्यापीठाची जबाबदारी अधिक असून हे आव्हान विद्यापीठ पेलत आहे ही चांगली बाब आहे.
उच्च शिक्षणात सामाजिक स्तरावर एक बौद्घीक आणि कुशल राष्ट्र निर्माण करण्याची क्षमता आहे. गुणवत्तापर्ण उच्च शिक्षण म्हणजे केवळ रोजगार निर्माण करण्यापूरते नाही तर समद्ध राष्ट्र बनविण्याचे केंद्र असावे. नव्या शिक्षण धोरणाच्या आधारे भारताला महाशक्ती करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, स्नातकांच्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणातून मिळालेले श्रेयांक (क्रेडीट) आपल्या क्रेडीट बँकेत जमा व्हावेत आणि नंतरच्या शिक्षणासाठी ते उपयोगी ठरावेत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे स्नातकांनी घेतलेल्या शिक्षणावर न थांबता विद्यापीठाचे नाव उज्वल करण्यासाठी विविध क्षेत्रात प्राविण्य दाखवावे. ज्ञान, कौशल्य विकास, परंपरेचा अभिमान या बाबींवर नवीन शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला आहे. या तीन पैलूंच्या आधारे आणि शिक्षणातून मिळणाऱ्या संस्काराच्या आधारे प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
दीक्षांत भाषणात डॉ.गोखले म्हणाले, आपल्याला तंत्रज्ञानाच्या आधारे प्रगती साधता येईल. बदलत्या विश्वात समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा पूर्ण उपयोग करावा. कोविडच्या निमित्ताने भारताच्या तांत्रिक क्षमता जगासमोर आल्या. लस संशोधन आणि उत्पादनात आपण संपादन केलेले यश जगासमोर आहे. जैवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता हे विकासाचे नवे सूत्र आहे. या क्षेत्रात आपल्या ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न स्नातकांनी पूर्ण करावे. बुद्धीमत्त्ता, कठोर परिश्रम, बदलाला सामोरे जाण्याची क्षमता जीवनात यशस्वी करेल. परिश्रमाशिवाय यश नाही हे लक्षात घेऊन स्नातकांनी पुढील वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. पुणे नवउद्योजकांचे नवे केंद्र होत असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पूर्वेचे ऑक्स्फर्ड म्हणून ख्याती मिळवली आहे, असेही ते म्हणाले.
कुलगुरू डॉ.गोसावी म्हणाले, पदवीप्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. स्नातकांना पदवीमुळे समाजात महत्वाचे स्थान प्राप्त होत असते, तर त्यांच्या कामगिरीमुळे विद्यापीठाचा दर्जा उंचावत असतो. आतापर्यंत स्नातकांनी विद्यापीठाच्या पदवीचा दर्जा उंचावला आहे. या कामगिरीत यापुढेही सातत्य कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. पदवीप्रदान समारंभात १ लाख २१ हजार २८१ स्नातकांना पदवी, पदविका प्रमाणपत्रे, ११ स्नातकांना एम.फील, ४३८ स्नातकांना पीएचडी आणि १०७ सुवर्णपदके प्रदान करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
पदवीप्रदान समारंभात एप्रिल-मे २००२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. राज्यपाल श्री.बैस, मंत्री श्री.पाटील आणि सचिव श्री. गोखले यांच्या हस्ते विशेष कामगिरीसाठी देण्यात येणारी सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात दीक्षांत मिरवणूकीने झाली. कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापरिषदेचे सदस्य, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान*
*ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा-राज्यपाल*
पुणे, दि.१: स्नातकांना मिळालेली पदवी त्यांचे ज्ञानाप्रति समर्पण आणि वचनबद्धतेचे प्रतिक आहे. त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान आणि कौशल्य त्यांना आपल्या उद्दीष्टापर्यंत पोहोचविण्यात उपयुक्त ठरेल. स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२२ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ.राजेश गोखले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री.बैस म्हणाले, पदवी प्राप्त करणे हे अंतिम उद्दीष्ट नसून शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परीक्षेचे बदलते स्वरुप आणि नवे तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेऊन त्यादृष्टीने आपली तयारी करावी लागेल. पुणे माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल उद्योगाचे केंद्र आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल यासाठी विद्यापीठाने सातत्याने प्रकल्प राबविले पाहिजेत.
२१ व्या शतकाच्या गरजा लक्षात घेऊन चांगल्या विचारांच्या आधारे परिपूर्ण व्यक्तीमत्व घडविणे हा शिक्षणाचा गाभा आहे. प्रत्येकाने एक किंवा त्यापेक्षा जास्त विषयात सखोल अभ्यास करण्यासाठी सक्षम असावे. चारित्र्य, नैतिकता, घटनात्मक मूल्ये, बौद्धीक जिज्ञासा, वैज्ञानिकता, रचनात्मकता आणि सेवाभावनेच्या आधारे विज्ञान, समाजशास्त्र, कला, भाषा, तंत्रज्ञान यासह अन्य क्षेत्रातही संधी शोधण्याची क्षमता निर्माण करावी लागेल. उच्च शिक्षणाला उत्पादकतेकडे न्यावे लागेल. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करावी लागेल. विद्यापीठ ही अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वासही राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केला.
रोबोटीक्स, नॅनो कॉम्प्युटरसारख्या विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासोबत अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करावा लागेल. अभ्यासक्रमात वेगाने परिवर्तन करीत विद्यार्थांची क्षमता बांधणी करणे गरजचे आहे. आपल्या अभ्यासक्रमाला बदलते औद्योगिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स, नॅनो कॉम्प्युटर यांच्याशी सुसंगत राहावे लागेल. आधुनिक आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता प्राप्त करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जात आहे. समकालीन गरजांनुसार अभ्यासक्रमात गतिमान बदल करून विद्यापीठाने आपले विद्यार्थी तयार केले पाहिजेत.
भारत जगातील सर्वात तरुण देश असून जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. विद्यापीठांकडे युवकांची मोठी संख्या आहे जे भविष्यात देशाचे नेतृत्व करणार आहेत. म्हणून विद्यापीठाची जबाबदारी अधिक असून हे आव्हान विद्यापीठ पेलत आहे ही चांगली बाब आहे.
उच्च शिक्षणात सामाजिक स्तरावर एक बौद्घीक आणि कुशल राष्ट्र निर्माण करण्याची क्षमता आहे. गुणवत्तापर्ण उच्च शिक्षण म्हणजे केवळ रोजगार निर्माण करण्यापूरते नाही तर समद्ध राष्ट्र बनविण्याचे केंद्र असावे. नव्या शिक्षण धोरणाच्या आधारे भारताला महाशक्ती करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, स्नातकांच्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणातून मिळालेले श्रेयांक (क्रेडीट) आपल्या क्रेडीट बँकेत जमा व्हावेत आणि नंतरच्या शिक्षणासाठी ते उपयोगी ठरावेत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे स्नातकांनी घेतलेल्या शिक्षणावर न थांबता विद्यापीठाचे नाव उज्वल करण्यासाठी विविध क्षेत्रात प्राविण्य दाखवावे. ज्ञान, कौशल्य विकास, परंपरेचा अभिमान या बाबींवर नवीन शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला आहे. या तीन पैलूंच्या आधारे आणि शिक्षणातून मिळणाऱ्या संस्काराच्या आधारे प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
दीक्षांत भाषणात डॉ.गोखले म्हणाले, आपल्याला तंत्रज्ञानाच्या आधारे प्रगती साधता येईल. बदलत्या विश्वात समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा पूर्ण उपयोग करावा. कोविडच्या निमित्ताने भारताच्या तांत्रिक क्षमता जगासमोर आल्या. लस संशोधन आणि उत्पादनात आपण संपादन केलेले यश जगासमोर आहे. जैवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता हे विकासाचे नवे सूत्र आहे. या क्षेत्रात आपल्या ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न स्नातकांनी पूर्ण करावे. बुद्धीमत्त्ता, कठोर परिश्रम, बदलाला सामोरे जाण्याची क्षमता जीवनात यशस्वी करेल. परिश्रमाशिवाय यश नाही हे लक्षात घेऊन स्नातकांनी पुढील वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. पुणे नवउद्योजकांचे नवे केंद्र होत असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पूर्वेचे ऑक्स्फर्ड म्हणून ख्याती मिळवली आहे, असेही ते म्हणाले.
कुलगुरू डॉ.गोसावी म्हणाले, पदवीप्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. स्नातकांना पदवीमुळे समाजात महत्वाचे स्थान प्राप्त होत असते, तर त्यांच्या कामगिरीमुळे विद्यापीठाचा दर्जा उंचावत असतो. आतापर्यंत स्नातकांनी विद्यापीठाच्या पदवीचा दर्जा उंचावला आहे. या कामगिरीत यापुढेही सातत्य कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. पदवीप्रदान समारंभात १ लाख २१ हजार २८१ स्नातकांना पदवी, पदविका प्रमाणपत्रे, ११ स्नातकांना एम.फील, ४३८ स्नातकांना पीएचडी आणि १०७ सुवर्णपदके प्रदान करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
पदवीप्रदान समारंभात एप्रिल-मे २००२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. राज्यपाल श्री.बैस, मंत्री श्री.पाटील आणि सचिव श्री. गोखले यांच्या हस्ते विशेष कामगिरीसाठी देण्यात येणारी सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात दीक्षांत मिरवणूकीने झाली. कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापरिषदेचे सदस्य, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 01 जुलाई 2023*
*⛅दिन – शनिवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – आषाढ़*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – त्रयोदशी रात्रि 11:07 तक तत्पश्चात चतुर्दशी*
*⛅नक्षत्र – अनुराधा दोपहर 03:04 तक तत्पश्चात ज्येष्ठा*
*⛅योग – शुभ रात्रि 10:44 तक तत्पश्चात शुक्ल*
*⛅राहु काल – सुबह 09:21 से 11:02 तक*
*⛅सूर्योदय – 05:58*
*⛅सूर्यास्त – 07:29*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:34 से 05:16 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:23 से 01:05 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – शनिप्रदोष व्रत, जयापार्वती व्रतारम्भ (गुजरात)*
*⛅विशेष – त्रयोदशी को बैंगन खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*🔹धन-लाभ में मददरूप होगा यह प्रयोग🔹*
*🔸घर की साफ-सफाई सुबह करनी चाहिए । रात को घर में झाडू लगाने से लक्ष्मी की बरकत क्षीण हो जाती है । इसलिए गृहस्थियों को रात्रि को झाडू नहीं लगाना चाहिए । घर में झाडू ऐसी जगह पर रखें कि किसीको दिखाई न दे । इससे धन-लाभ में मदद होगी ।*
*🌹 गुरु की पूजा का महत्त्व 🌹*
*🌹 हमारी पावन संस्कृति में गुरु-पूजन की, आचार्योपासना की एक अत्यधिक मधुर परम्परा है । गुरु-पूजन की महिमा समझने से पहले शास्त्रों में ‘गुरु’ शब्द की परिभाषा क्या है यह समझना आवश्यक है ।*
*🌹 गुरु अर्थात् कौन ? 🌹*
*🌹 शास्त्रों में ज्ञान अर्थात् विद्या की परिभाषा दी गयी है : सा विद्या या विमुक्तये । विद्या वही है जो ‘विमुक्त’ अर्थात् वर्तमानकालीन दुःखों, पूर्वकालीन शोकों और भविष्य की चिंताओं व भयों से भली प्रकार मुक्त कर दे… । ऐसा मुक्त कर दे कि दुःख, शोक, चिंता, भय और बंधन दोबारा कभी हो ही न सकें । भूतकाल में जो दुःख, बंधन भोगे वे भी भ्रममात्र थे यह अनुभव करा के पूर्वकालीन दुःखों, बंधनों से भी मुक्त कर दे ऐसी ब्रह्मविद्या देने में जिसमें सामर्थ्य होता है उन्हें शास्त्र में ‘गुरु’ कहा गया ।*
*👉इन पुण्यदायी तिथियों व योगों का अवश्य उठायें लाभ*
*🔸३ जुलाई : गुरुपूर्णिमा (इस दिन गुरुद्वार पर जाकर गुरु का दर्शन, सत्संग- श्रवण व मानस पूजन करने से वर्षभर के सभी व्रत-पर्वों का पुण्यफल फलित हो जाता है ।), ३३वीं ऋषि प्रसाद जयंती*
*🔸०४ जुलाई : विद्यालाभ योग (४ जुलाई को सुबह ८:२५ से रात्रि ११:४५ बजे तक १०८ बार मंत्र जप लें और रात्रि ११ से १२ बजे के बीच जीभ पर लाल चंदन से ‘ह्रीं’ मंत्र लिख दें ।)*
*🔸९ जुलाई : रविवारी सप्तमी (सूर्योदय से रात्रि ७-५९ तक)*
*🔸१३ जुलाई : कामिका एकादशी*
*🔸१५ जुलाई : चतुर्दशी-आर्द्रा नक्षत्र योग (रात्रि .१२-२३ से १६ जुलाई रात्रि १०-०८ तक) (ॐकार का जप अक्षय फलदायी)*
*🔸१६ जुलाई : कर्क संक्रांति (पुण्यकाल : दोपहर १२-४६ से सूर्यास्त तक)*
*🔸१७ जुलाई : सोमवती अमावस्या (सूर्योदय से रात्रि १२-०१ तक) (सोमवती अमावस्या के दिन तुलसी की १०८ परिक्रमा करने से दरिद्रता मिटती है ।)*
*🔸१८ जुलाई : अधिक श्रावण मास प्रारम्भ*
*🔸२३ जुलाई : बाल गंगाधर तिलक जयंती, चंद्रशेखर आजाद जयंती*
*🔸२६ जुलाई : बुधवारी अष्टमी ( सूर्योदय से दोपहर ३-५२ तक)*
*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 01 जुलाई 2023*
*⛅दिन – शनिवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – आषाढ़*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – त्रयोदशी रात्रि 11:07 तक तत्पश्चात चतुर्दशी*
*⛅नक्षत्र – अनुराधा दोपहर 03:04 तक तत्पश्चात ज्येष्ठा*
*⛅योग – शुभ रात्रि 10:44 तक तत्पश्चात शुक्ल*
*⛅राहु काल – सुबह 09:21 से 11:02 तक*
*⛅सूर्योदय – 05:58*
*⛅सूर्यास्त – 07:29*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:34 से 05:16 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:23 से 01:05 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – शनिप्रदोष व्रत, जयापार्वती व्रतारम्भ (गुजरात)*
*⛅विशेष – त्रयोदशी को बैंगन खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*🔹धन-लाभ में मददरूप होगा यह प्रयोग🔹*
*🔸घर की साफ-सफाई सुबह करनी चाहिए । रात को घर में झाडू लगाने से लक्ष्मी की बरकत क्षीण हो जाती है । इसलिए गृहस्थियों को रात्रि को झाडू नहीं लगाना चाहिए । घर में झाडू ऐसी जगह पर रखें कि किसीको दिखाई न दे । इससे धन-लाभ में मदद होगी ।*
*🌹 गुरु की पूजा का महत्त्व 🌹*
*🌹 हमारी पावन संस्कृति में गुरु-पूजन की, आचार्योपासना की एक अत्यधिक मधुर परम्परा है । गुरु-पूजन की महिमा समझने से पहले शास्त्रों में ‘गुरु’ शब्द की परिभाषा क्या है यह समझना आवश्यक है ।*
*🌹 गुरु अर्थात् कौन ? 🌹*
*🌹 शास्त्रों में ज्ञान अर्थात् विद्या की परिभाषा दी गयी है : सा विद्या या विमुक्तये । विद्या वही है जो ‘विमुक्त’ अर्थात् वर्तमानकालीन दुःखों, पूर्वकालीन शोकों और भविष्य की चिंताओं व भयों से भली प्रकार मुक्त कर दे… । ऐसा मुक्त कर दे कि दुःख, शोक, चिंता, भय और बंधन दोबारा कभी हो ही न सकें । भूतकाल में जो दुःख, बंधन भोगे वे भी भ्रममात्र थे यह अनुभव करा के पूर्वकालीन दुःखों, बंधनों से भी मुक्त कर दे ऐसी ब्रह्मविद्या देने में जिसमें सामर्थ्य होता है उन्हें शास्त्र में ‘गुरु’ कहा गया ।*
*👉इन पुण्यदायी तिथियों व योगों का अवश्य उठायें लाभ*
*🔸३ जुलाई : गुरुपूर्णिमा (इस दिन गुरुद्वार पर जाकर गुरु का दर्शन, सत्संग- श्रवण व मानस पूजन करने से वर्षभर के सभी व्रत-पर्वों का पुण्यफल फलित हो जाता है ।), ३३वीं ऋषि प्रसाद जयंती*
*🔸०४ जुलाई : विद्यालाभ योग (४ जुलाई को सुबह ८:२५ से रात्रि ११:४५ बजे तक १०८ बार मंत्र जप लें और रात्रि ११ से १२ बजे के बीच जीभ पर लाल चंदन से ‘ह्रीं’ मंत्र लिख दें ।)*
*🔸९ जुलाई : रविवारी सप्तमी (सूर्योदय से रात्रि ७-५९ तक)*
*🔸१३ जुलाई : कामिका एकादशी*
*🔸१५ जुलाई : चतुर्दशी-आर्द्रा नक्षत्र योग (रात्रि .१२-२३ से १६ जुलाई रात्रि १०-०८ तक) (ॐकार का जप अक्षय फलदायी)*
*🔸१६ जुलाई : कर्क संक्रांति (पुण्यकाल : दोपहर १२-४६ से सूर्यास्त तक)*
*🔸१७ जुलाई : सोमवती अमावस्या (सूर्योदय से रात्रि १२-०१ तक) (सोमवती अमावस्या के दिन तुलसी की १०८ परिक्रमा करने से दरिद्रता मिटती है ।)*
*🔸१८ जुलाई : अधिक श्रावण मास प्रारम्भ*
*🔸२३ जुलाई : बाल गंगाधर तिलक जयंती, चंद्रशेखर आजाद जयंती*
*🔸२६ जुलाई : बुधवारी अष्टमी ( सूर्योदय से दोपहर ३-५२ तक)*
*पूरे देश में वंदे भारत ट्रेनें चलाई जा रही है , साथ ही नई संसद भवन पर देशभर में चर्चा चल रही है, नयी संसद भवन मोदी के कार्यकाल में बनी।*
*मोदी जी ने अनेकों कार्य पिछले ९ वर्षों में किए।*
*१–दलित *व्यक्ति यदि भारत का राष्ट्रपति बना तो मोदी के राज में !!*
*२–आदिवासी महिला यदि भारत की राष्ट्रपति बनी तो मोदी के राज में।*
*३–धारा ३७० हटी तो मोदी के राज में।*
*४–शौचालय बने तो मोदी के राज में।*
*५–रेलवे लाइन का सर्वाधिक विद्युतीकरण हुआ तो मोदी के राज में।*
*६–वन रैंक वन पेंशन लागू हुई तो मोदी के राज में।*
*७–वंदे भारत ट्रेनें चली तो मोदी के राज में।*
*८–जगह -जगह बड़े बड़े तिरंगे आज हर नगर में लहरा रहें हैं तो मोदी के राज में।*
*९–आयुष्मान भारत योजना चलाई गयी तो मोदी के राज में।*
*१०–सर्वाधिक सड़कों का चौड़ीकरण हुआ तो मोदी के राज में।*
*११–सर्वाधिक फ्लाईओवर ब्रिज बने तो मोदी के राज में।*
*१२–काशी विश्वनाथ कोरिडोर और महाकाल कोरीडोर बना तो मोदी के राज में।*
*१३–फ्री वैक्सीन कोरोना संकट के समय लगी तो मोदी के राज में।*
*१४–फ्री अनाज वितरण कोरोना काल में गरीबों को हुआ तो मोदी राज में।*
*१५–१८ एम्स बने तो मोदी के कार्यकाल में।*
*१६–नदियों के ऊपर सर्वाधिक ब्रिज बने तो मोदी के राज में।*
*१७–सर्वाधिक पैट्रोल पंप देश में खुले तो मोदी के राज में।*
*१८–तीन तलाक़ पर बैन हुआ तो मोदी के कार्यकाल में।*
*१९–अन्तरिक्ष में एक साथ अनेक सटेलाईट भेजे गये मोदी के राज में।*
*२०–मोबाईल मन्यूफैक्चरिंग हब भारत बना मोदी के कार्यकाल में।*
*२१–रेलवे लाइनों का सर्वाधिक दोहरीकरण हुआ मोदी के कार्यकाल में।*
*२२–आयुष्मान कार्ड योजना से लाखों गरीबों को लाभ मिला मोदी के कार्यकाल में।*
*२३–गंगा नदी के किनारे सर्वाधिक घाट बने मोदी के कार्यकाल में।*
*२४–श्मशान घाटों का नवीनीकरण हुआ मोदी के कार्यकाल में।*
*२५–राम मंदिर का निर्माण कार्य हो रहा है मोदी के कार्यकाल में।*
*२६–ओनलाइन यूपीआई पेमेंट और गूगल पे तथा पे टी एम हो रहा है मोदी के कार्यकाल में।*
*२७–जी एस टी लागू हुई मोदी के कार्यकाल में।*
*२८– दो बार नोटबंदी करके भ्रष्टाचार पर प्रहार हुआ मोदी के कार्यकाल में।*
*२९–सर्जिकल स्ट्राइक दो बार पाकिस्तान में हुई मोदी के कार्यकाल में।*
*३०–गंगा नदी पर वाराणसी से हल्दिया तक जहाज चला मोदी के कार्यकाल में।*
*३१– मैट्रो लाईन का सर्वाधिक विस्तार हुआ मोदी के कार्यकाल में।*
*३२– किसान निधी योजना प्रारंभ हुई मोदी के कार्यकाल में।*
*३३– सर्वाधिक मेडिकल कॉलेज खुले मोदी के कार्यकाल में।*
*३४–सर्वाधिक सड़कें बिछी मोदी के कार्यकाल में।*
*३५– उज्ज्वला योजना के तहत सिलेंडर गरीब परिवारों को वितरण हुआ मोदी के कार्यकाल में।*
*३६– राशनकार्ड डिजिटल किया गया मोदी के कार्यकाल में।*
*३७– सर्वाधिक बैंक खाते जन धन योजना के तहत खुले मोदी के राज में।*
*३८– अग्निपथ जैसी दूरगामी योजना आई मोदी के कार्यकाल में।*
*३९– ७ लाख से अधिक सरकारी नौकरियां केंद्र सरकार के अन्तर्गत युवाओं को मिली मोदी के कार्यकाल में।*
*४०–भ्रष्टाचारियों के ऊपर सर्वाधिक छापे पड़े मोदी के कार्यकाल में।*
*४१– पी एफ आई पर बैन लगा मोदी के कार्यकाल में।*
*४२– तीनों सेनाओं को पहला चीफ स्टाफ मिला मोदी के कार्यकाल में।*
*४३– स्टैच्यू आफ यूनिटी विश्व की सर्वाधिक ऊंची प्रतिमा लगी मोदी के कार्यकाल में।*
*४४– अंडमान निकोबार द्वीप के नाम बदल कर वहां भी विशाल तिरंगा फैलाया गया मोदी के राज में।*
*४५– नयी शिक्षा नीति आई मोदी के कार्यकाल में।*
*४६– बार्डर पर आधुनिक फैंसिग की गयी मोदी के राज में।*
*४७– मौसम की सटीक जानकारी देने वाली टैक्नोलॉजी आई मोदी के राज में।*
*४८– कृर्षि बीमा की शुरुआत हुई मोदी के कार्यकाल में।*
*४९– रंग — बिरंगे नोटों की छपाई हुई मोदी के कार्यकाल में।*
*५०– उत्तराखंड चार धाम यात्रा को सुगम बनाया गया मोदी के राज में।*
*५१– ऋषिकेश कर्ण प्रयाग रेलवे लाईन का काम शुरू हुआ और ६०% काम पूरा हो चुका है मोदी के कार्यकाल में।*
*५२– दिल्ली- मुंबई एक्सप्रेसवे और दिल्ली गोरखपुर एक्सप्रेस वे बना मोदी के कार्यकाल में।*
*५३–भारत में सर्वाधिक तेल रिफाइनरियां और तेल के स्टोर बने मोदी के कार्यकाल में।*
*५४– आटोमोबाइल निर्माण क्षेत्र में भारत दुनिया का तीसरा सबसे बड़ा देश बना मोदी के कार्यकाल में।*
*५५–विदेश नीति सुदृढ हुई मोदी के कार्यकाल में।*
*५६– सिनेमा हाल में राष्ट्रगान गाने की परम्परा प्रारंभ हुई मोदी के कार्यकाल में।*
*५७– जल जीवन मिशन के तहत हर गांव के घर तक स्वच्छ जल पहुंच रहा है, मोदी के कार्यकाल में।*
*५८– काश्मीर में पत्थर बाज ईद का चांद हो चुके हैं , मोदी के कार्यकाल में।*
*५९– घर घर बिजली कनेक्शन पहुंचाकर २२ घंटे बिजली सुनिश्चित हुई मोदी के कार्यकाल में।*
*६०– भारतीय सेना को आधुनिक हथियारों से सु सज्जित किया गया मोदी के कार्यकाल में।*
*६१– सस्ती दवाओं के लिए जन औषधि केंद्र हर शहर में खुले मोदी के कार्यकाल में।*
*६२– ओलंपिक में पहली बार सर्वाधिक मेडल भारत के खिलाड़ी ला रहें हैं मोदी के कार्यकाल में।*
*६३– सोलर ऊर्जा उत्पादन में भारत विश्व का दूसरा सबसे बड़ा देश बना मोदी के कार्यकाल में।*
*६४–सर्वाधिक देशों की यात्राएं करके सभी देशों से संबंध अच्छे हुए तो मोदी के कार्यकाल में।*
*६५– केदारनाथ का पुनः निर्माण*
*सम्पन्न हुआ मोदी के कार्यकाल में।*
*६६–रेलवे बजट समाप्त किया गया मोदी के कार्यकाल में ।*
*६७– एक भी पी एस यू बंद नहीं हुआ मोदी के कार्यकाल में और सभी पी एस यू और रेलवे भी मुनाफे में आने लगे मोदी के कार्यकाल में।*
*६८– तेजस निर्माण और असाल्ट निर्माण हो रहा है भारत में।*
*६९– दो करोड़ घर मोदी के राज में गरीबों के लिए बनें।*
*७०– ५०,००० अमृत सरोवर तालाब मोदी के कार्यकाल में बनें।*
*७१– टोपी धारी अब जनेऊधारी बन रहें हैं मोदी के कार्यकाल में।*
*७२– सांप और नेवले की तरह आपस में लड़ने वाले नेता जिन्होंने देश को जातियों में बांट रखा है वे सभी एकजुट हो रहें हैं मोदी के कार्यकाल में !!!!!!!!!!!!!*
*२०२४ में ——*
*ध्यान दें ——-*
*२०२४ में ४०० सीटों के साथ नरेंद्र मोदी को सभी देशवासी समर्थन दें* ———————–
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
*पूरे देश में वंदे भारत ट्रेनें चलाई जा रही है , साथ ही नई संसद भवन पर देशभर में चर्चा चल रही है, नयी संसद भवन मोदी के कार्यकाल में बनी।*
*मोदी जी ने अनेकों कार्य पिछले ९ वर्षों में किए।*
*१–दलित *व्यक्ति यदि भारत का राष्ट्रपति बना तो मोदी के राज में !!*
*२–आदिवासी महिला यदि भारत की राष्ट्रपति बनी तो मोदी के राज में।*
*३–धारा ३७० हटी तो मोदी के राज में।*
*४–शौचालय बने तो मोदी के राज में।*
*५–रेलवे लाइन का सर्वाधिक विद्युतीकरण हुआ तो मोदी के राज में।*
*६–वन रैंक वन पेंशन लागू हुई तो मोदी के राज में।*
*७–वंदे भारत ट्रेनें चली तो मोदी के राज में।*
*८–जगह -जगह बड़े बड़े तिरंगे आज हर नगर में लहरा रहें हैं तो मोदी के राज में।*
*९–आयुष्मान भारत योजना चलाई गयी तो मोदी के राज में।*
*१०–सर्वाधिक सड़कों का चौड़ीकरण हुआ तो मोदी के राज में।*
*११–सर्वाधिक फ्लाईओवर ब्रिज बने तो मोदी के राज में।*
*१२–काशी विश्वनाथ कोरिडोर और महाकाल कोरीडोर बना तो मोदी के राज में।*
*१३–फ्री वैक्सीन कोरोना संकट के समय लगी तो मोदी के राज में।*
*१४–फ्री अनाज वितरण कोरोना काल में गरीबों को हुआ तो मोदी राज में।*
*१५–१८ एम्स बने तो मोदी के कार्यकाल में।*
*१६–नदियों के ऊपर सर्वाधिक ब्रिज बने तो मोदी के राज में।*
*१७–सर्वाधिक पैट्रोल पंप देश में खुले तो मोदी के राज में।*
*१८–तीन तलाक़ पर बैन हुआ तो मोदी के कार्यकाल में।*
*१९–अन्तरिक्ष में एक साथ अनेक सटेलाईट भेजे गये मोदी के राज में।*
*२०–मोबाईल मन्यूफैक्चरिंग हब भारत बना मोदी के कार्यकाल में।*
*२१–रेलवे लाइनों का सर्वाधिक दोहरीकरण हुआ मोदी के कार्यकाल में।*
*२२–आयुष्मान कार्ड योजना से लाखों गरीबों को लाभ मिला मोदी के कार्यकाल में।*
*२३–गंगा नदी के किनारे सर्वाधिक घाट बने मोदी के कार्यकाल में।*
*२४–श्मशान घाटों का नवीनीकरण हुआ मोदी के कार्यकाल में।*
*२५–राम मंदिर का निर्माण कार्य हो रहा है मोदी के कार्यकाल में।*
*२६–ओनलाइन यूपीआई पेमेंट और गूगल पे तथा पे टी एम हो रहा है मोदी के कार्यकाल में।*
*२७–जी एस टी लागू हुई मोदी के कार्यकाल में।*
*२८– दो बार नोटबंदी करके भ्रष्टाचार पर प्रहार हुआ मोदी के कार्यकाल में।*
*२९–सर्जिकल स्ट्राइक दो बार पाकिस्तान में हुई मोदी के कार्यकाल में।*
*३०–गंगा नदी पर वाराणसी से हल्दिया तक जहाज चला मोदी के कार्यकाल में।*
*३१– मैट्रो लाईन का सर्वाधिक विस्तार हुआ मोदी के कार्यकाल में।*
*३२– किसान निधी योजना प्रारंभ हुई मोदी के कार्यकाल में।*
*३३– सर्वाधिक मेडिकल कॉलेज खुले मोदी के कार्यकाल में।*
*३४–सर्वाधिक सड़कें बिछी मोदी के कार्यकाल में।*
*३५– उज्ज्वला योजना के तहत सिलेंडर गरीब परिवारों को वितरण हुआ मोदी के कार्यकाल में।*
*३६– राशनकार्ड डिजिटल किया गया मोदी के कार्यकाल में।*
*३७– सर्वाधिक बैंक खाते जन धन योजना के तहत खुले मोदी के राज में।*
*३८– अग्निपथ जैसी दूरगामी योजना आई मोदी के कार्यकाल में।*
*३९– ७ लाख से अधिक सरकारी नौकरियां केंद्र सरकार के अन्तर्गत युवाओं को मिली मोदी के कार्यकाल में।*
*४०–भ्रष्टाचारियों के ऊपर सर्वाधिक छापे पड़े मोदी के कार्यकाल में।*
*४१– पी एफ आई पर बैन लगा मोदी के कार्यकाल में।*
*४२– तीनों सेनाओं को पहला चीफ स्टाफ मिला मोदी के कार्यकाल में।*
*४३– स्टैच्यू आफ यूनिटी विश्व की सर्वाधिक ऊंची प्रतिमा लगी मोदी के कार्यकाल में।*
*४४– अंडमान निकोबार द्वीप के नाम बदल कर वहां भी विशाल तिरंगा फैलाया गया मोदी के राज में।*
*४५– नयी शिक्षा नीति आई मोदी के कार्यकाल में।*
*४६– बार्डर पर आधुनिक फैंसिग की गयी मोदी के राज में।*
*४७– मौसम की सटीक जानकारी देने वाली टैक्नोलॉजी आई मोदी के राज में।*
*४८– कृर्षि बीमा की शुरुआत हुई मोदी के कार्यकाल में।*
*४९– रंग — बिरंगे नोटों की छपाई हुई मोदी के कार्यकाल में।*
*५०– उत्तराखंड चार धाम यात्रा को सुगम बनाया गया मोदी के राज में।*
*५१– ऋषिकेश कर्ण प्रयाग रेलवे लाईन का काम शुरू हुआ और ६०% काम पूरा हो चुका है मोदी के कार्यकाल में।*
*५२– दिल्ली- मुंबई एक्सप्रेसवे और दिल्ली गोरखपुर एक्सप्रेस वे बना मोदी के कार्यकाल में।*
*५३–भारत में सर्वाधिक तेल रिफाइनरियां और तेल के स्टोर बने मोदी के कार्यकाल में।*
*५४– आटोमोबाइल निर्माण क्षेत्र में भारत दुनिया का तीसरा सबसे बड़ा देश बना मोदी के कार्यकाल में।*
*५५–विदेश नीति सुदृढ हुई मोदी के कार्यकाल में।*
*५६– सिनेमा हाल में राष्ट्रगान गाने की परम्परा प्रारंभ हुई मोदी के कार्यकाल में।*
*५७– जल जीवन मिशन के तहत हर गांव के घर तक स्वच्छ जल पहुंच रहा है, मोदी के कार्यकाल में।*
*५८– काश्मीर में पत्थर बाज ईद का चांद हो चुके हैं , मोदी के कार्यकाल में।*
*५९– घर घर बिजली कनेक्शन पहुंचाकर २२ घंटे बिजली सुनिश्चित हुई मोदी के कार्यकाल में।*
*६०– भारतीय सेना को आधुनिक हथियारों से सु सज्जित किया गया मोदी के कार्यकाल में।*
*६१– सस्ती दवाओं के लिए जन औषधि केंद्र हर शहर में खुले मोदी के कार्यकाल में।*
*६२– ओलंपिक में पहली बार सर्वाधिक मेडल भारत के खिलाड़ी ला रहें हैं मोदी के कार्यकाल में।*
*६३– सोलर ऊर्जा उत्पादन में भारत विश्व का दूसरा सबसे बड़ा देश बना मोदी के कार्यकाल में।*
*६४–सर्वाधिक देशों की यात्राएं करके सभी देशों से संबंध अच्छे हुए तो मोदी के कार्यकाल में।*
*६५– केदारनाथ का पुनः निर्माण*
*सम्पन्न हुआ मोदी के कार्यकाल में।*
*६६–रेलवे बजट समाप्त किया गया मोदी के कार्यकाल में ।*
*६७– एक भी पी एस यू बंद नहीं हुआ मोदी के कार्यकाल में और सभी पी एस यू और रेलवे भी मुनाफे में आने लगे मोदी के कार्यकाल में।*
*६८– तेजस निर्माण और असाल्ट निर्माण हो रहा है भारत में।*
*६९– दो करोड़ घर मोदी के राज में गरीबों के लिए बनें।*
*७०– ५०,००० अमृत सरोवर तालाब मोदी के कार्यकाल में बनें।*
*७१– टोपी धारी अब जनेऊधारी बन रहें हैं मोदी के कार्यकाल में।*
*७२– सांप और नेवले की तरह आपस में लड़ने वाले नेता जिन्होंने देश को जातियों में बांट रखा है वे सभी एकजुट हो रहें हैं मोदी के कार्यकाल में !!!!!!!!!!!!!*
*२०२४ में ——*
*ध्यान दें ——-*
*२०२४ में ४०० सीटों के साथ नरेंद्र मोदी को सभी देशवासी समर्थन दें* ———————–
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
मुंबई, दि. 28 : राज्यातील महत्त्वाच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली किल्ले जतन, संवर्धन व व्यवस्थापनासंबंधी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आ. संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व संचालक डॉ.तेजस गर्गे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील डोंगरी किल्ले, सागरी किल्ले आणि प्राचीन कातळशिल्पे या तीन प्रकारातील संवर्धन प्रस्ताव युनेस्कोला देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या युद्ध तंत्रासंदर्भात या गडकिल्ल्यांची वैशिष्ट्ये अधोरेखित करुन जागतिक इतिहासाच्या पटावर या किल्ल्यांचे ऐतिहासिक व पुरातत्वीय महत्व युनेस्कोला पटवून देण्याचे काम राज्य पुरातत्व विभाग करीत असल्याची माहिती या बैठकीत पुरातत्व संचालक डॉ.तेजस गर्गे यांनी दिली.
किल्ल्यांच्या संरक्षणाबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे मागणी केली होती. त्या अनुषंगाने देखील राजगड, तोरणा गडकिल्ल्यांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यांच्या मागणीनुसार किल्ले रायरेश्वर, रोहिडेश्वर, सोनवडी आणि दौलत मंगल हे गडकिल्ले देखिल किल्ले संवर्धन योजनेत समाविष्ट करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनास दिले आहेत. तसेच राज्यातील अन्य ५९ गडकिल्ल्यांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.
गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी सीएसआरचीही मदत
किल्ले संवर्धन योजनेतील सहा गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचीही (सीएसआर फंड) मदत घेण्याचा निर्णय झाला असून, या उपक्रमात देशभरातील विविध नामांकित उद्योजकांचे सहकार्य घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरु असल्याचेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
जगभरातील वास्तुसंवर्धन व पुरातत्व तज्ज्ञांची परिषद
राज्यातील गडकिल्ल्यांच्या जतन, संवर्धनासाठी जगभरातील नामांकित वास्तुसंवर्धन तज्ज्ञ आणि पुरातत्व तज्ज्ञांची परिषद आयोजित करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. या परिषदेत वास्तुसंवर्धन व पुरातत्व क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाबाबत माहितीचे आदानप्रदान करता येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी पुरातत्व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी गडकिल्ल्यांच्या संवर्धन कामांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.