Home Blog Page 121

चांद्रयान -३ ‘भारताकडून ऐतिहासिक कामगिरी’; पाकिस्तानकडूनही चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा

चांद्रयान -३*
*👉🟥🟥👉’भारताकडून ऐतिहासिक कामगिरी’;*
*👉🟩🟩👉पाकिस्तानकडूनही चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा*

*नवी दिल्ली – भारताचे चांद्रयान-३ आज सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटाला चंद्रावर उतरणार आहे. या मोहिमेकडे केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.कारण, भारताने चंद्रावर यान उतरवले तर दक्षिण चंद्रावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे.त्यामुळे यान यशस्वीपणे चंद्रावर उतरेल यासाठी सर्व देश प्रार्थना करत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडूनही भारताला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.*

*👉🅾️🅾️👉पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री फवाद शेख यांनी भारताच्या या मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहे. इम्रान सरकारमध्ये त्यांच्याकडे माहिती आणि दूरसंचार मंत्रीपद होतं. त्यांनी म्हटलं की पाकिस्तान मीडियाने चांद्रयान-३ चे प्रक्षेपण करायला हवे. त्यांनी भारतीय वैज्ञानिक आणि अवकाश संबंधित कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच भारताची मोहीम मानवजातीसाठी एतिहासिक असल्याचं ते म्हणाले.*

*👉🔴🔴👉फवाद शेख यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. पाकिस्तानने बुधवारी चांद्रयानचे चंद्रावर होणारे लँडिग लाईव्ह दाखवायला हवे. हा मानवजातीसाठी ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन. खुप शुभेच्छा, असं ते म्हणाले आहेत. भारताच्या मोहिमेसाठी जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहे. अमेरिकी संशोधन संस्था नासाने भारताचे चांद्रयान-३ प्रक्षेपण लाईव्ह दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.*

*👉🟥🟥👉भारतीय वेळेनुसार चांद्रयान ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरेल. भारतामध्ये याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचण्याच्या काही क्षण आधी क्रॅश झाले होते. त्यामुळे आता चांद्रयान-३ कडून भारताला फार अपेक्षा आहेत. देशभरात यान यशस्नीरीत्या उतरावे यासाठी पूजा-अर्चा केली जात आहे. अनेक जण प्रार्थना करत आहेत. यानासाठी २० मिनिटे फार महत्वाचे असणार आहेत. यानाने हा टप्पा पार केल्यास त्याचे चंद्रावर यशस्वीरीत्या लँडिग होईल.*

🚀 चंद्रयान-3 🇮🇳

🚀 चंद्रयान-3 🇮🇳

✍ लॉन्च:- 14 जुलाई 2023

🌏 स्थान:-सतीश धवन अंतरिक्ष केंद्र (श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश)

✨ लॉन्चर:- LVM3 M4

🎲मिशन में लैंडर (विक्रम), रोवर पेलोड (प्रज्ञान) और प्रोपल्शन मॉड्यूल शामिल हैं।

💡23 अगस्त 2023 को चंद्रयान-3 ने चंद्रमा के दक्षिणी ध्रुव पर सफलतापूर्वक सॉफ्ट लैंडिंग की।

💎 अमेरिका, रूस और चीन के बाद भारत चंद्रमा पर सफलतापूर्वक सॉफ्ट लैंडिंग करने वाला चौथा देश बन गया।

🌝 भारत चंद्रमा के दक्षिणी ध्रुव पर सफलतापूर्वक सॉफ्ट लैंडिंग करने वाला दुनिया का पहला देश बन गया।

🚀  Chandrayaan-3 🇮🇳

✍ Launch:- 14 July 2023

🌏 Location:- Satish Dhawan Space Center (Sriharikota, Andhra Pradesh)

✨ Launcher:- LVM3 M4

🎲 The mission consists of Lander (Vikram), Rover Payload (Pragyan) and Propulsion Module.

💡 On August 23, 2023, Chandrayaan-3 successfully soft-landed on the south pole of the Moon.

💎 India became the fourth country after US, Russia and China to successfully soft land on the moon.

🌝 India became the first country in the world to successfully soft land on the South Pole of the Moon.

🚀 चंद्रयान-3 🇮🇳

🚀 चंद्रयान-3 🇮🇳

✍ लॉन्च:- 14 जुलाई 2023

🌏 स्थान:-सतीश धवन अंतरिक्ष केंद्र (श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश)

✨ लॉन्चर:- LVM3 M4

🎲मिशन में लैंडर (विक्रम), रोवर पेलोड (प्रज्ञान) और प्रोपल्शन मॉड्यूल शामिल हैं।

💡23 अगस्त 2023 को चंद्रयान-3 ने चंद्रमा के दक्षिणी ध्रुव पर सफलतापूर्वक सॉफ्ट लैंडिंग की।

💎 अमेरिका, रूस और चीन के बाद भारत चंद्रमा पर सफलतापूर्वक सॉफ्ट लैंडिंग करने वाला चौथा देश बन गया।

🌝 भारत चंद्रमा के दक्षिणी ध्रुव पर सफलतापूर्वक सॉफ्ट लैंडिंग करने वाला दुनिया का पहला देश बन गया।

🚀  Chandrayaan-3 🇮🇳

✍ Launch:- 14 July 2023

🌏 Location:- Satish Dhawan Space Center (Sriharikota, Andhra Pradesh)

✨ Launcher:- LVM3 M4

🎲 The mission consists of Lander (Vikram), Rover Payload (Pragyan) and Propulsion Module.

💡 On August 23, 2023, Chandrayaan-3 successfully soft-landed on the south pole of the Moon.

💎 India became the fourth country after US, Russia and China to successfully soft land on the moon.

🌝 India became the first country in the world to successfully soft land on the South Pole of the Moon.

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 23 अगस्त 2023 दिन – बुधवार

आज का हिन्दू पंचांग
दिनांक – 23 अगस्त 2023
दिन – बुधवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – शरद*
*⛅मास – श्रावण*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – सप्तमी 24 अगस्त प्रातः 03:31 तक तत्पश्चात अष्टमी*
*⛅नक्षत्र – स्वाती सुबह 08:08 तक तत्पश्चात विशाखा*
*⛅योग – ब्रह्म रात्रि 09:45 तक तत्पश्चात इन्द्र*
*⛅राहु काल – दोपहर 12:42 से 02:18 तक*
*⛅सूर्योदय – 06:19*
*⛅सूर्यास्त – 07:06*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:49 से 05:34 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:20 से 01:05 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – शरद ऋतु प्रारम्भ, संत तुलसीदासजी जयंती*
*⛅विशेष – सप्तमी को ताड़ का फल खाया जाय तो वह रोग बढ़ानेवाला तथा शरीर का नाशक होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹शरद ऋतु में कैसे करें स्वास्थ्य की रक्षा ?🔹*

*🔸(शरद ऋतु : 23 अगस्त से 23 अक्टूबर 2023 तक)*

*🔸शरद ऋतु में ध्यान देने योग्य महत्त्वपूर्ण बातें :*

*🔹(1) रोगाणां शारदी माता । रोगों की माता है यह शरद ऋतु । वर्षा ऋतु में संचित पित्त इस ऋतु में प्रकुपित होता है । इसलिए शरद पूर्णिमा की चाँदनी में उस पित्त का शमन किया जाता है ।*

*🔹इस मौसम में खीर खानी चाहिए । खीर को भोजनों में ‘रसराज’ कहा गया है । सीता माता जब अशोक वाटिका में नजरकैद थी तो रावण का भेजा हुआ भोजन तो क्या खायेगी, तब इन्द्र देवता खीर भेजते थे और सीताजी वह खाती थी ।*

*🔹(2) इस ऋतु में दूध, घी, चावल, लौकी, पेठा, अंगूर, किशमिश, काली द्राक्ष तथा मौसम के अनुसार फल आदि स्वास्थ्य की रक्षा करते हैं । गुलकंद खाने से भी पित्तशामक शक्ति पैदा होती है । रात को (सोने से कम-से-कम घंटाभर पहले) मीठा दूध घूँट-घूँट मुँह में बार-बार घुमाते हुए पियें । दिन में 7-8 गिलास पानी शरीर में जाय, यह स्वास्थ्य के लिए अच्छा है ।*

*🔹(3) खट्टे, खारे, तीखे पदार्थ व भारी खुराक का त्याग करना बुद्धिमत्ता है । तली हुईं चीजें, अचारवाली खुराक, रात को देरी से खाना अथवा बासी खुराक खाना और देरी से सोना स्वास्थ्य के लिए खतरा है क्योंकि शरद ऋतु रोगों की माता है । कोई भी छोटा-मोटा रोग होगा तो इस ऋतु में भड़केगा इसलिए उसको बिठा दो ।*

*🔹(4) शरद ऋतु में कड़वा रस बहुत उपयोगी है । कभी करेला चबा लिया, कभी नीम के 10-12 पत्ते चबा लिये । यह कड़वा रस खाने में तो अच्छा नहीं लगता लेकिन भूख लगाता है और भोजन को पचा देता है ।*

*🔹(5) पाचन ठीक करने का एक मंत्र भी है :*

*अगस्त्यं कुम्भकर्णं च शनिं च वडवानलम् ।*

*आहारपरिपाकार्थं स्मरेद् भीमं च पंचमम् ।।*

*यह मंत्र पढ़ के पेट पर हाथ घुमाने से भी पाचनतंत्र ठीक रहता है ।*

*🔹(6) बार-बार मुँह चलाना (खाना) ठीक नहीं, दिन में दो बार भोजन करें । और वह सात्त्विक व सुपाच्य हो । भोजन शांत व प्रसन्न होकर करें । भगवन्नाम से आप्लावित (तर, नम) निगाह डालकर भोजन को प्रसाद बना के खायें ।*

*🔹(7) 50 साल के बाद स्वास्थ्य जरा नपा-तुला रहता है, रोगप्रतिकारक शक्ति दबी रहती है । इस समय नमक, शक्कर और घी-तेल पाचन की स्थिति पर ध्यान देते हुए नपा-तुला खायें, थोड़ा भी ज्यादा खाना स्वास्थ्य के लिए हानिकारक है ।*

*🔹(8) कइयों की आँखें जलती होंगी, लाल हो जाती होंगी । कइयों को सिरदर्द होता होगा, तो एक-एक घूँट पानी मुँह में लेकर अंदर गरारा (कुल्ला) करता रहे और चाँदी का बर्तन मिले अथवा जो भी मिल जाय, उसमें पानी भर के आँख डुबा के पटपटाता जाय । मुँह में दुबारा पानी भर के फिर दूसरी आँख डुबा के ऐसा करें । फिर इसे कुछ बार दोहराये । इससे आँखों व सिर की गर्मी निकलेगी । सिरदर्द और आँखों की जलन में आराम होगा व नेत्रज्योति में वृद्धि होगी ।*

*🔹(9) अगर स्वस्थ रहना है और सात्त्विक सुख लेना है तो सूर्योदय के पहले उठना न भूलें । आरोग्य और प्रसन्नता की कुंजी है सुबह-सुबह वायु-सेवन करना । सूरज की किरणें नहीं निकली हों और चन्द्रमा की किरणें शांत हो गयी हों उस समय वातावरण में सात्त्विकता का प्रभाव होता है । वैज्ञानिक भाषा में कहें तो इस समय ओजोन वायु खूब मात्रा में होती है और वातावरण में ऋणायनों का प्रमाण अधिक होता है । वह स्वास्थ्यप्रद होती है । सुबह के समय की जो हवा है वह मरीज को भी थोड़ी सांत्वना देती है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ दिव्यांगांच्या सर्वेक्षणावर विशेष लक्ष द्या; दिव्यांगांसाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण-मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू

img 20230822 wa0010
पुणे, दि. २२ : दिव्यांग बांधवांच्या जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे यावे आणि दिव्यांगांचे सर्वेक्षण योग्यरितीने होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण आणले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते आदी उपस्थित होते.

मुख्य मार्गदर्शक श्री.कडू म्हणाले, दिव्यांगांचे सर्वेक्षण चांगल्याप्रकारे होईल याची दक्षता घ्यावी आणि सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअरही चांगल्या दर्जाचे उपयोगात आणण्यावर भर द्यावा. सर्व दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र व आधार ओळखपत्र मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. महानगरपालिकांनी बहुविकलांग व्यक्तींसाठीचे धोरण लागू करावे आणि देशाला मार्गदर्शक काम करावे. मुकबधीर मुलांच्या शाळांकडे विशेष लक्ष देताना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यांच्यातील गुणवत्तेला प्रोत्साहन द्यावे लागेल. त्यासाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

शासनाने दिव्यांगांसाठी मंत्रालय सुरू करण्याचा घेतलेला निर्णय महत्वाचा आहे. हा निर्णय मनाला आनंद देणारा आहे. दिव्यांगांच्या अनेक समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. दिव्यांगांच्या तक्रारी दूर होणे हे प्रशासनाचे यश आहे आणि त्यांची समस्या दूर झाल्यानंतर हृदयापासून मिळणारे आशिर्वाद लाखमोलाचे आहेत. महिन्यातून केवळ एक दिवस दिव्यांग बांधवांसाठी दिल्यास त्यांच्या समस्या दूर करता येतील.

दिव्यांगांना शारीरिक मर्यादा असूनही त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यांना साथ दिल्यास ते भव्यदिव्य यश संपादन करू शकतील. शासनस्तरावर यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दिव्यांग बांधवांसाठी ८२ शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. दिव्यांगांसाठी ५ टक्के खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. दिव्यांगांना देण्यात येणारे अर्थसहाय्य दरमहा वेळेत मिळेल यासाठी बँक खात्यात अर्थसहाय्य देण्याबाबत व्यवस्था निर्माण करण्याचेही विचाराधीन असल्याचेही श्री.कडू म्हणाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिव्यांग भवनासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले.

आयुक्त श्री.सिंह म्हणाले, दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. दिव्यांग कल्याण विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी लाभ वाटप करण्यात येत आहेत. हा उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १६ प्रकारच्या दिव्यांग कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. दिव्यांगत्वाच्या सर्व २१ प्रकारांसाठी ‘एक थांबा केंद्र’ स्वरूपातील सुविधा व उपचार पद्धती असणारे दिव्यांग भवन उभारणारी ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे. या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी पुर्नवसन आणि उपचार संबंधी सर्व सेवा उपलब्ध असणार आहेत. या भवनाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

शहरात दिव्यांग बांधवांची नोंद कमी प्रमाणात असल्याने त्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. लहान वयातच दिव्यांगत्वाचे निदान आणि त्यावरील उपचार सुरू व्हावे यासाठी २१० बालवाडींमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे आणि १८ बालवाड्यांमागे एक उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. निरामय आरोग्य विमा योजनेचा हप्ता भरणारी पिंपरी चिंचवड ही पहिली महानगरपालिका आहे. २ हजार ३०० व्यक्तींना या वर्षापासून योजनेअंतर्गत लाभाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या संख्येत दिव्यांग सर्वेक्षणानंतर वाढ होईल. दिव्यांगांना हयातीचा दाखला घरोघरी जावून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यापुढे यंत्र संचालित व बॅटरी संचालित व्हिलचेअर देण्याची सुविधा यावर्षीपासून करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

डॉ.खेमनार म्हणाले, दिव्यांगांसाठी शासनाचे विविध विभाग एकाच छत्राखाली आाले आहेत. दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ व्हावा असा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र त्यात येणाऱ्या कागदपत्रांची अडचण दूर करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत दिव्यांग बांधवांसाठी १२ योजना राबविण्यात येतात. दिव्यांगांना पीएमपीएलच्या बसमध्ये मोफत पासची योजना आहे. येत्या काळात आणखी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यात दुर्धर आजारासाठी १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य आणि खेळाडूंसाठी साहित्य खरेदीसाठी ३० हजारापर्यंत अर्थसहाय्य प्रस्तावित करण्यात आले आहे. लवकरच मोबाईल ॲपद्वारे दिव्यांगांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे. दिव्यांगांना ‘स्कील इंडिया’ अंतर्गत त्यांच्या घराजवळ प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी करण्यात आलेल्या कायद्याची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर होत असताना या प्रक्रियेला गती देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या विविध ४० विभागामार्फत २६ हजार लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य आणि वस्तू स्वरुपात लाभ देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सर्व दिव्यांगांना योजनांचा लाभ देता यावा यासाठी दिव्यांग सर्वेक्षण हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार श्री.कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. दत्ता भोसले, धमेंद्र सातव आणि अभय पवार यांचा सामाजिक कार्यासाठी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी शिबिरातील विविध कक्षांना भेट देऊन माहिती घेतली. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदान केंद्र सुसूत्रीकरण उपक्रमात सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, दि. २२ : भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला असून याअंतर्गत होणाऱ्या मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण उपक्रमात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्रांच्या सीमांचे पुर्नरचना तयार करुन मतदान केंद्रांच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून तो फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे व कंट्रोल टेबल अद्ययावत करणे हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपल्या मार्गदर्शक सूचना मांडाव्यात व राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करुन मतदारांना त्याचा लाभ होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
***

मतदान केंद्र सुसूत्रीकरण उपक्रमात सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, दि. २२ : भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला असून याअंतर्गत होणाऱ्या मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण उपक्रमात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्रांच्या सीमांचे पुर्नरचना तयार करुन मतदान केंद्रांच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून तो फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे व कंट्रोल टेबल अद्ययावत करणे हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपल्या मार्गदर्शक सूचना मांडाव्यात व राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करुन मतदारांना त्याचा लाभ होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
***

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 22 अगस्त 2023 दिन – मंगलवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*

*⛅दिनांक – 22 अगस्त 2023*

*⛅दिन – मंगलवार*

*⛅विक्रम संवत् – 2080*

*⛅शक संवत् – 1945*

*⛅अयन – दक्षिणायन*

*⛅ऋतु – वर्षा*

*⛅मास – श्रावण*

*⛅पक्ष – शुक्ल*

*⛅तिथि – षष्ठी 23 अगस्त प्रातः 03:05 तक तत्पश्चात सप्तमी*

*⛅नक्षत्र – चित्रा सुबह 06:31 तक तत्पश्चात स्वाती*

*⛅योग – शुक्ल रात्रि 10:18 तक तत्पश्चात ब्रह्म*

*⛅राहु काल – शाम 03:55 से 05:31 तक*

*⛅सूर्योदय – 06:18*

*⛅सूर्यास्त – 07:07*

*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*

*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:49 से 05:34 तक*

*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:20 से 01:05 तक*

*⛅व्रत पर्व विवरण – कल्कि जयंती, मंगलागौरी पूजन*

*⛅विशेष – षष्ठी को नीम की पत्ती, फल या दातुन मुँह में डालने से नीच योनियों की प्राप्ति होती है ।(ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

 

*🔹निरोगी व तेजस्वी आँखों के लिए🔹*

 

*🔸आँख हमारे शरीर के सबसे अधिक महत्त्वपूर्ण व कोमल अंगों में से एक है । वर्तमान समय में आँखों की समस्याओं से बहुत लोग ग्रस्त देखे जाते हैं, जिनमे विद्यार्थियों की भी बड़ी संख्या है । निम्नलिखित बातों का ध्यान रखा जाय तो आँखों को जीवनभर स्वस्थ रख सकते हैं और चश्मे से भी छुटकारा पा सकते हैं ।*

 

*🔹आँखों के लिए हानिकारक🔹*

 

*🔸 कम प्रकाश में, लेटे –लेटे व चलते वाहन में पढ़ना आँखों के लिए बहुत हानिकारक हैं ।*

 

*🔸 मोबाइल, टीवी, लैपटॉप, कम्प्यूटर आदि की स्क्रीन को अधिक समय तक लगातार देखने व हेयरड्रायर के उपयोग से आँखों को बहुत नुकसान होता है ।*

 

*🔸 आँखों को चौंधिया देनेवाले अत्यधिक तीव्र प्रकाश में देखना, ग्रहण के समय सूर्य या चन्द्रमा को देखना आँखों को हानि पहुँचता है ।*

 

*🔸 सूर्योदय के बाद सोये रहने, दिन में सोने और रात में देर तक जागने से आँखों पर तनाव पड़ता है और धीरे-धीरे आँखों की रोशनी कम तथा वे रुखी व तीखी होने लगती है ।*

 

*🔸 तेज रफ्तार की सवारी के दौरान आँखों पर सीधी हवा लगने से तथा मल-मूत्र और अधोवायु के वेग को रोकने एवं ज्यादा देर तक रोने आदि से आँखें कमजोर होती है ।*

 

*🔸 सिर पर कभी भी गर्म पानी न डालें और न ही ज्यादा गर्म पानी से चेहरा धोया करें ।*

 

*🔸 खट्टे, नमकीन, तीखे, पित्तवर्धक पदार्थों का अधिक सेवन नहीं करना चाहिए ।*

 

*🔹नेत्र – रक्षा के उपाय🔹*

 

*🔸 पढ़ते समय ध्यान रखें कि आँखों पर सामने से रोशनी नहीं आये, पीठ के पीछे से आये, आँख तथा पुस्तक के बीच की दूरी ३० से.मी. से अधिक हो । पुस्तक आँखों के सामने नहीं, नीचे की ओर हो । देर रात तक पढ़ने की अपेक्षा प्रात: जल्दी उठकर पढ़ें ।*

 

*🔸 तेज धूप में धूप के चश्मे या छाते का उपयोग करें । धूप में से आकर गर्म शरीर पर तुरंत ठंडा पानी न डालें ।*

 

*🔸 चन्द्रमा व हरियाली को देखना आँखों के लिए विश्रामदायक हैं ।*

 

*🔸 सुबह हरी घास पर १५ – २० मिनट तक नंगे पैर टहलने से आँखों को तरावट मिलती है ।* *(ऋषिप्रसाद – अक्टूबर २०१४, पृष्ठ २७ पर दिये गये नेत्र-सुरक्षा के उपायों का भी लाभ लें।)*

 

*🔹कुछ विशेष प्रयोग🔹*

 

*🔸 अंजन : प्रतिदिन अथवा कम-से- सप्ताह में एक बार शुद्ध काले सुरमे (सौवीरांजन) से अंजन करना चाहिए । इससे नेत्ररोग विशेषत: मोतियाबिंद का भय नहीं रहता ।*

 

*🔸 जलनेति : विधिवत जलनेति करने से नेत्रज्योति बढती है । इससे विद्यार्थियों का चश्मा भी छूट सकता हैं । (विधि हेतु आश्रम की पुस्तक ‘योगासन’ का पृष्ठ ४३ देखें )*

 

*🔸 नेत्रों के लिए विशेष हितकर पदार्थ : आँवला, गाय का दूध व घी, शहद, सेंधा नमक, बादाम, सलाद, हरी सब्जियाँ – विशेषत: डोडी की सब्जी, पालक, पुनर्नवा, हरा धनिया, गाजर, अंगूर, केला, संतरा, मुलेठी, सौंफ, गुलाबजल, त्रिफला चूर्ण ।*

 

*🔸 सर्वांगासन नेत्र-विकारों को दूर करने और नेत्रज्योति बढ़ानेवाला सर्वोत्तम आसन है । (आश्रम की पुस्तक ‘योगासन’ का पृष्ठ १५ देखें ।)*

 

*🔹महानता की ओर ले जानेवाले अनमोल मोती – (भाग-1)🔹*

 

*🔸१. विद्या किसको कहते हो ? विद्या का यह एल. एल. बी., एम.ए. अथवा डी. लिट. की बड़ी-बड़ी उपाधियाँ प्राप्त की जायें । वह विद्या किस काम की जो शर्म गँवाये । विद्या का अर्थ है जानकारी अथवा ज्ञान । वह प्रकाश, वह ज्ञान, जिसके जानने से हमें पता पड़े कि धर्म क्या है, अधर्म क्या है, हमारे कर्तव्य क्या हैं, जिन्हें पालने से सच्चा सुख प्राप्त हो सकता है । विद्या पढ़कर उस पर आचरण न किया तो फिर वह विद्या किस काम की ?*

 

*🔸२. प्रात: उठने एवं रात्रि को सोते समय प्रतिदिन भगवान से प्रार्थना करो की ‘प्रभु ! हमें अच्छी बुद्धि और शक्ति दें ताकि हम अच्छे काम करें, आपस में सहानुभूति, मिलाप तथा प्रेम से चलें ।’*

 

*🔸३. सिनेमा चरित्र पर बुरा प्रभाव डालता है, इससे विचार और संकल्प खराब होते हैं । इसे बिल्कुल न देखा करो ।*

 

*🔸४. कभी भी मन में अपवित्र विचार उत्पन्न होने न दो । ज्ञान के अंकुश से अशुभ विचारों को दबा दो ।*

 

*🔸५. अभ्यास द्वारा मन को वश में करते रहो । अभ्यास अर्थात मन को कुमार्ग से निकालकर सुमार्ग पर चलाना । बार-बार उसे सुमार्ग पर चलाते जाओगे तो आखिर तुम्हारी विजय होगी ।*

 

*🔸६. ‘सत्संग’ बुद्धि के लिए मानो भोजन है । सत्संग करने से बुद्धि का विकास होता है ।*

 

*🔸७. जिन कार्यों को करने से हानि-ही-हानि हो ऐसे कार्यों को करते रहने से रुदन के अतिरिक्त अन्य कुछ हाथ नहीं लगता ।*

 

*-भगवत्पाद साँई श्री लीलाशाहजी महाराज*

 

 

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 22 अगस्त 2023 दिन – मंगलवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*

*⛅दिनांक – 22 अगस्त 2023*

*⛅दिन – मंगलवार*

*⛅विक्रम संवत् – 2080*

*⛅शक संवत् – 1945*

*⛅अयन – दक्षिणायन*

*⛅ऋतु – वर्षा*

*⛅मास – श्रावण*

*⛅पक्ष – शुक्ल*

*⛅तिथि – षष्ठी 23 अगस्त प्रातः 03:05 तक तत्पश्चात सप्तमी*

*⛅नक्षत्र – चित्रा सुबह 06:31 तक तत्पश्चात स्वाती*

*⛅योग – शुक्ल रात्रि 10:18 तक तत्पश्चात ब्रह्म*

*⛅राहु काल – शाम 03:55 से 05:31 तक*

*⛅सूर्योदय – 06:18*

*⛅सूर्यास्त – 07:07*

*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*

*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:49 से 05:34 तक*

*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:20 से 01:05 तक*

*⛅व्रत पर्व विवरण – कल्कि जयंती, मंगलागौरी पूजन*

*⛅विशेष – षष्ठी को नीम की पत्ती, फल या दातुन मुँह में डालने से नीच योनियों की प्राप्ति होती है ।(ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

 

*🔹निरोगी व तेजस्वी आँखों के लिए🔹*

 

*🔸आँख हमारे शरीर के सबसे अधिक महत्त्वपूर्ण व कोमल अंगों में से एक है । वर्तमान समय में आँखों की समस्याओं से बहुत लोग ग्रस्त देखे जाते हैं, जिनमे विद्यार्थियों की भी बड़ी संख्या है । निम्नलिखित बातों का ध्यान रखा जाय तो आँखों को जीवनभर स्वस्थ रख सकते हैं और चश्मे से भी छुटकारा पा सकते हैं ।*

 

*🔹आँखों के लिए हानिकारक🔹*

 

*🔸 कम प्रकाश में, लेटे –लेटे व चलते वाहन में पढ़ना आँखों के लिए बहुत हानिकारक हैं ।*

 

*🔸 मोबाइल, टीवी, लैपटॉप, कम्प्यूटर आदि की स्क्रीन को अधिक समय तक लगातार देखने व हेयरड्रायर के उपयोग से आँखों को बहुत नुकसान होता है ।*

 

*🔸 आँखों को चौंधिया देनेवाले अत्यधिक तीव्र प्रकाश में देखना, ग्रहण के समय सूर्य या चन्द्रमा को देखना आँखों को हानि पहुँचता है ।*

 

*🔸 सूर्योदय के बाद सोये रहने, दिन में सोने और रात में देर तक जागने से आँखों पर तनाव पड़ता है और धीरे-धीरे आँखों की रोशनी कम तथा वे रुखी व तीखी होने लगती है ।*

 

*🔸 तेज रफ्तार की सवारी के दौरान आँखों पर सीधी हवा लगने से तथा मल-मूत्र और अधोवायु के वेग को रोकने एवं ज्यादा देर तक रोने आदि से आँखें कमजोर होती है ।*

 

*🔸 सिर पर कभी भी गर्म पानी न डालें और न ही ज्यादा गर्म पानी से चेहरा धोया करें ।*

 

*🔸 खट्टे, नमकीन, तीखे, पित्तवर्धक पदार्थों का अधिक सेवन नहीं करना चाहिए ।*

 

*🔹नेत्र – रक्षा के उपाय🔹*

 

*🔸 पढ़ते समय ध्यान रखें कि आँखों पर सामने से रोशनी नहीं आये, पीठ के पीछे से आये, आँख तथा पुस्तक के बीच की दूरी ३० से.मी. से अधिक हो । पुस्तक आँखों के सामने नहीं, नीचे की ओर हो । देर रात तक पढ़ने की अपेक्षा प्रात: जल्दी उठकर पढ़ें ।*

 

*🔸 तेज धूप में धूप के चश्मे या छाते का उपयोग करें । धूप में से आकर गर्म शरीर पर तुरंत ठंडा पानी न डालें ।*

 

*🔸 चन्द्रमा व हरियाली को देखना आँखों के लिए विश्रामदायक हैं ।*

 

*🔸 सुबह हरी घास पर १५ – २० मिनट तक नंगे पैर टहलने से आँखों को तरावट मिलती है ।* *(ऋषिप्रसाद – अक्टूबर २०१४, पृष्ठ २७ पर दिये गये नेत्र-सुरक्षा के उपायों का भी लाभ लें।)*

 

*🔹कुछ विशेष प्रयोग🔹*

 

*🔸 अंजन : प्रतिदिन अथवा कम-से- सप्ताह में एक बार शुद्ध काले सुरमे (सौवीरांजन) से अंजन करना चाहिए । इससे नेत्ररोग विशेषत: मोतियाबिंद का भय नहीं रहता ।*

 

*🔸 जलनेति : विधिवत जलनेति करने से नेत्रज्योति बढती है । इससे विद्यार्थियों का चश्मा भी छूट सकता हैं । (विधि हेतु आश्रम की पुस्तक ‘योगासन’ का पृष्ठ ४३ देखें )*

 

*🔸 नेत्रों के लिए विशेष हितकर पदार्थ : आँवला, गाय का दूध व घी, शहद, सेंधा नमक, बादाम, सलाद, हरी सब्जियाँ – विशेषत: डोडी की सब्जी, पालक, पुनर्नवा, हरा धनिया, गाजर, अंगूर, केला, संतरा, मुलेठी, सौंफ, गुलाबजल, त्रिफला चूर्ण ।*

 

*🔸 सर्वांगासन नेत्र-विकारों को दूर करने और नेत्रज्योति बढ़ानेवाला सर्वोत्तम आसन है । (आश्रम की पुस्तक ‘योगासन’ का पृष्ठ १५ देखें ।)*

 

*🔹महानता की ओर ले जानेवाले अनमोल मोती – (भाग-1)🔹*

 

*🔸१. विद्या किसको कहते हो ? विद्या का यह एल. एल. बी., एम.ए. अथवा डी. लिट. की बड़ी-बड़ी उपाधियाँ प्राप्त की जायें । वह विद्या किस काम की जो शर्म गँवाये । विद्या का अर्थ है जानकारी अथवा ज्ञान । वह प्रकाश, वह ज्ञान, जिसके जानने से हमें पता पड़े कि धर्म क्या है, अधर्म क्या है, हमारे कर्तव्य क्या हैं, जिन्हें पालने से सच्चा सुख प्राप्त हो सकता है । विद्या पढ़कर उस पर आचरण न किया तो फिर वह विद्या किस काम की ?*

 

*🔸२. प्रात: उठने एवं रात्रि को सोते समय प्रतिदिन भगवान से प्रार्थना करो की ‘प्रभु ! हमें अच्छी बुद्धि और शक्ति दें ताकि हम अच्छे काम करें, आपस में सहानुभूति, मिलाप तथा प्रेम से चलें ।’*

 

*🔸३. सिनेमा चरित्र पर बुरा प्रभाव डालता है, इससे विचार और संकल्प खराब होते हैं । इसे बिल्कुल न देखा करो ।*

 

*🔸४. कभी भी मन में अपवित्र विचार उत्पन्न होने न दो । ज्ञान के अंकुश से अशुभ विचारों को दबा दो ।*

 

*🔸५. अभ्यास द्वारा मन को वश में करते रहो । अभ्यास अर्थात मन को कुमार्ग से निकालकर सुमार्ग पर चलाना । बार-बार उसे सुमार्ग पर चलाते जाओगे तो आखिर तुम्हारी विजय होगी ।*

 

*🔸६. ‘सत्संग’ बुद्धि के लिए मानो भोजन है । सत्संग करने से बुद्धि का विकास होता है ।*

 

*🔸७. जिन कार्यों को करने से हानि-ही-हानि हो ऐसे कार्यों को करते रहने से रुदन के अतिरिक्त अन्य कुछ हाथ नहीं लगता ।*

 

*-भगवत्पाद साँई श्री लीलाशाहजी महाराज*

 

 

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

*प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

पुणे, दि. २१ : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार (पीएमआरबीपी), 2024 करिता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती https://awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्वतःच्या जीवाला धोका असताना अतुलनीय धैर्याची आणि प्रतिकूल नैसर्गिक किंवा मानवनिर्मित परिस्थिती विरुद्ध धाडसाने केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल तसेच स्वतःला किंवा समाजासाठी गंभीर धोक्याच्या वेळी मानसिक शक्ती, तीव्र व शीघ्र बुद्धी आणि समय सूचकता अशी अपवादात्मक कृती करणाऱ्या बालकांना त्यांच्या शौर्यासाठी बाल पुरस्कार दिला जातो. त्याचप्रमाणे खेळ, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती, नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बालकांना सुद्धा हा पुरस्कार दिला जातो.

या पुरस्कारासाठी बालक (मुलगा/मुलगी) भारतीय नागरिक आणि त्यांचे वय १८ वर्षेपर्यंत असावे. अर्जदार बालक हा पूर्वी कोणत्याही क्षेत्रातील समान पुरस्कार (मंत्रालयाने यापूर्वी प्रदान केलेल्या अपवादात्मक कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कारासह) मिळालेला नसावा. https://awards.gov.in किंवा www.wcd.nic.in या संकेतस्थळावर पुरस्कारासाठी बालकाचे नामांकन करावे, असे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी श्रीमती मोनिका रंधवे यांनी कळविले आहे.
0000

error: Content is protected !!