Home न्यायालयीन अखेर कोल्हापूर येथील खंडपीठाला मान्यता! 18 ऑगस्ट पासून सुरू होणार कोल्हापूर खंडपीठ

अखेर कोल्हापूर येथील खंडपीठाला मान्यता! 18 ऑगस्ट पासून सुरू होणार कोल्हापूर खंडपीठ

कोल्हापूर:-मागील कित्येक वर्षापासून कोल्हापूर येथे नागपूर औरंगाबाद खंडपीठाप्रमाणेच मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे अशा प्रकारची मागणी जनता तसेच विधिज्ञांकडून केली जात होती. रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणारे खटले हे कोल्हापुरातून चालवले जात नसल्यामुळे नागरिकांची फार मोठी गैरसोय होत होती.आता मात्र बऱ्याच वर्षांची ही मागणी शासनाने मान्य केल्याचे नोटिफिकेशन जाहीर झाले असल्याने आता कोल्हापूर खंडपीठ दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून कार्यरत होणार आहे.*

*👉🅾️🅾️👉रत्नागिरी येथील ज्येष्ठ विधिज्ञ विनय आंबुलकर यांनी या वृत्ताचे स्वागत केले असून या खंडपीठामुळे रत्नागिरीकरांची देखील गैरसोय दूर होईल असे सांगितले.यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व नेते विधीज्ञ आणि नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन!*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!