एक समाज श्रेष्ठ समाज संस्था संरक्षक परमार्थ फाउंडेशन अध्यक्ष हरीश चन्द्र पाण्डेय के नेतृत्व
में संस्था के माध्यम से एमबीपीजी इंटर कॉलेज हल्द्वानी में विशाल रक्तदान शिविर का आयोजन किया गया जिसमें विभिन्न संस्थाओं ने सहभाग कर दो सौ सत्रह यूनिट रक्तदान किया
इस दौरान एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू संरक्षक हरीश चन्द्र पाण्डेय ने संयुक्त रूप से कहा की भारत देश में हर साल पांच करोड़ और प्रतिदिन एक लाख सैंतीस हजार यूनिट रक्त की जरूरत होती है इसलिए हम सभी का यह परम कर्तव्य है कि अधिक से अधिक रक्तदान कर लोगों के जीवन बचाने का पुण्य कार्य कर पुण्य के भागी बनकर आम लोगों को रक्तदान करने के लिए प्रेरित करें क्योंकि नियमित रूप से रक्तदान करने से हार्ट अटैक कि संभावनाएं बहुत कम होती हैं क्योंकि रक्तदान से खून कुछ मात्रा में पतला हो जाता है जिससे खून का थक्का नहीं जमता है इसलिए हार्ट अटैक का खतरा नहीं होता है और रक्तदान करने के बाद शरीर खून की कमी को पूर्ति करने में तेजी से लग जाता है जिससे रक्तदान करने वाले व्यक्ति के दिल की सेहत अच्छी रहती है अगर कोई भी नियमित अंतराल में रक्तदान करता है तो इससे उसके शरीर की अतिरिक्त आयरन की मात्रा भी नियंत्रण में रहती है जिससे ब्लड प्रेशर को नियंत्रण में रखकर कैंसर जैसी गंभीर बीमारी से भी हमेशा बचा रहता है जिससे लीवर भी हेल्दी रहता है क्योंकि आयरन ऐसा घटक है जो शरीर को हीमोग्लोबिन बनाने में मदद करता है हीमोग्लोबिन लाल रक्त कोशिकाओं में पाया जाने वाला एक प्रोटीन है जो फेफड़ों से ऑक्सीजन को पूरे शरीर के ऊतकों और अंगों तक पहुंचाता है इसीलिए तो रक्त के साथ शरीर और जीवन का रिश्ता बहुत ही गहरा होता है इसलिए रक्तदान कर महादान करें जिससे लोगों के जीवन को पूर्ण रूप से सुरक्षित कर बचाया जाए
इस दौरान रक्तदान कराने में संस्था संरक्षक हरीश चन्द्र पाण्डेय अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू कोषाध्यक्ष बलराम हालदार समाजसेवी पवन वर्मा मिथुन जयसवाल पीहू पुनिया बसंत जोशी वी सी छिम्वाल उमेश सैनी आर पी सिंह विपिन ब्लयूटिया एन डी तिवारी सागर चन्द परमजीत सिंह कोहली हरीश पाठक भावना शाह सोना जोशी रुपेन्द्र नागर रितिक साहू आशा शुक्ला दीपक कुमार आदि लोग उपस्थित रहे
एक समाज श्रेष्ठ समाज संस्था संरक्षक परमार्थ फाउंडेशन अध्यक्ष हरीश चन्द्र पाण्डेय के नेतृत्व मे
किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचा रविवारी शुभारंभ* *सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा-डॉ.राजेश देशमुख
‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचा रविवारी शुभारंभ*
*सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा-डॉ.राजेश देशमुख*
पुणे दि.२२- प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक सर्व शेतकऱ्यांना देशातील बँकिंग व्यवस्थेअंतर्गत पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मोहिम स्तरावर प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, नाबार्डचे रोहन मोरे तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गतवर्षी विक्रमी पीक कर्ज वाटप केल्याबद्दल सर्व बँकांचे अभिनंदन करून डॉ.देशमुख म्हणाले, यावर्षीदेखील ४ हजार कोटींच्या पीक कर्ज आराखड्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सुरूवातीपासून प्रयत्न करावे. २४ एप्रिल ते १ मे या कालावधीत प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक १ कोटी ३३ लाख शेतकऱ्यांचा किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत समावेश करण्यासाठी प्रत्येक बँक शाखेच्या पातळीवर प्रयत्न करावे. त्यासाठी प्रत्येक शाखेसाठी समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि प्रत्येक दिवशी या मोहिमेचा आढावा घेण्यात यावा.
प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी विविध शासकीय विभागांची मदत घेण्यात यावी. २४ एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभेत अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करावा. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यासाठी बँक स्तरावर आढावा घेण्यात यावा. सर्वांनी मिळून जिल्ह्याला या मोहिमेत प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी व पशुपालन आणि मत्स्य व्यवसायातील व्यवसायिकांनी गावातील राष्ट्रीयकृत किंवा अन्य व्यापारी बँकेशी संपर्क साधून किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा आणि ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहीम यशस्वी करून आपली स्वतःची आणि गावाची प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यां केले.
श्री.कारेगावकर म्हणाले, २४ एप्रिल रोजी प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येणार आहे. बँक प्रतिनिधींनी या ग्रामसभेत सहभागी होण्याचा प्रयत्न करावा आणि किसान क्रेडीट कार्डचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती घ्यावी. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात यावी. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देत त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून ही मोहीम त्याचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय व कृषी मंत्रालयाच्या सूचनेनुसार ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ ही विशेष मोहीम राबविणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आजवर बँकांकडून पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड घेतलेले नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी शेतीसाठी खेळते भांडवल म्हणून या योजनेअंतर्गत पैसे घ्यावेत आणि त्याचा उपयोग करून आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवावे असा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही मोहीम प्राधान्याने राबविण्याच्या सूचना बैठकीत सर्व बँकांना देण्यात आल्या.
शेतीसोबतच पशूपालन किंवा मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या तिन्हीसाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था बँकांमार्फत करण्यात आलेली आहे. तसेच ज्या व्यक्ती केवळ पशुपालन किंवा मत्स्यपालन या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत अशा व्यक्तींनादेखील किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत कर्जाची उपलब्धता करून देण्याची व्यवस्था बँकांमार्फत करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंगभूत वैशिष्ट्याद्वारे लाभार्थ्यांना व्याजाच्या सवलतीचा लाभ उपलब्ध करून देणे आणि खेळत्या भांडवलाच्या मदतीने आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
शेतकरी बांधवांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन ही योजना यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी केले आहे.
किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचा रविवारी शुभारंभ* *सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा-डॉ.राजेश देशमुख
‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचा रविवारी शुभारंभ*
*सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा-डॉ.राजेश देशमुख*
पुणे दि.२२- प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक सर्व शेतकऱ्यांना देशातील बँकिंग व्यवस्थेअंतर्गत पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मोहिम स्तरावर प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, नाबार्डचे रोहन मोरे तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गतवर्षी विक्रमी पीक कर्ज वाटप केल्याबद्दल सर्व बँकांचे अभिनंदन करून डॉ.देशमुख म्हणाले, यावर्षीदेखील ४ हजार कोटींच्या पीक कर्ज आराखड्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सुरूवातीपासून प्रयत्न करावे. २४ एप्रिल ते १ मे या कालावधीत प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक १ कोटी ३३ लाख शेतकऱ्यांचा किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत समावेश करण्यासाठी प्रत्येक बँक शाखेच्या पातळीवर प्रयत्न करावे. त्यासाठी प्रत्येक शाखेसाठी समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि प्रत्येक दिवशी या मोहिमेचा आढावा घेण्यात यावा.
प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी विविध शासकीय विभागांची मदत घेण्यात यावी. २४ एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभेत अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करावा. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यासाठी बँक स्तरावर आढावा घेण्यात यावा. सर्वांनी मिळून जिल्ह्याला या मोहिमेत प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी व पशुपालन आणि मत्स्य व्यवसायातील व्यवसायिकांनी गावातील राष्ट्रीयकृत किंवा अन्य व्यापारी बँकेशी संपर्क साधून किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा आणि ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहीम यशस्वी करून आपली स्वतःची आणि गावाची प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यां केले.
श्री.कारेगावकर म्हणाले, २४ एप्रिल रोजी प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येणार आहे. बँक प्रतिनिधींनी या ग्रामसभेत सहभागी होण्याचा प्रयत्न करावा आणि किसान क्रेडीट कार्डचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती घ्यावी. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात यावी. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देत त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून ही मोहीम त्याचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय व कृषी मंत्रालयाच्या सूचनेनुसार ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ ही विशेष मोहीम राबविणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आजवर बँकांकडून पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड घेतलेले नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी शेतीसाठी खेळते भांडवल म्हणून या योजनेअंतर्गत पैसे घ्यावेत आणि त्याचा उपयोग करून आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवावे असा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही मोहीम प्राधान्याने राबविण्याच्या सूचना बैठकीत सर्व बँकांना देण्यात आल्या.
शेतीसोबतच पशूपालन किंवा मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या तिन्हीसाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था बँकांमार्फत करण्यात आलेली आहे. तसेच ज्या व्यक्ती केवळ पशुपालन किंवा मत्स्यपालन या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत अशा व्यक्तींनादेखील किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत कर्जाची उपलब्धता करून देण्याची व्यवस्था बँकांमार्फत करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंगभूत वैशिष्ट्याद्वारे लाभार्थ्यांना व्याजाच्या सवलतीचा लाभ उपलब्ध करून देणे आणि खेळत्या भांडवलाच्या मदतीने आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
शेतकरी बांधवांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन ही योजना यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी केले आहे.
केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांचे जाहीर उपोषण
केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांचे जाहीर उपोषण आज
शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू*
*👉👉👉केळुस -कालवीबंदर रस्त्यावरील तळी बोवलेकर वाडी नजीक असलेल्या श्री देव दाडोबा देवस्थान नजीक असलेली मोरी पुर्णपणे खचलेली असल्याने👉तसेच निवेदने देऊन सुद्धा अजून पर्यत दखल न घेतल्याने👉👉👉निद्रिस्त शासनाला व प्रशासनाला जाग आणण्यासाठी*
*👉👉 केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांचे जाहीर उपोषण आज शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू*
केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांचे जाहीर उपोषण
केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांचे जाहीर उपोषण आज
शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू*
*👉👉👉केळुस -कालवीबंदर रस्त्यावरील तळी बोवलेकर वाडी नजीक असलेल्या श्री देव दाडोबा देवस्थान नजीक असलेली मोरी पुर्णपणे खचलेली असल्याने👉तसेच निवेदने देऊन सुद्धा अजून पर्यत दखल न घेतल्याने👉👉👉निद्रिस्त शासनाला व प्रशासनाला जाग आणण्यासाठी*
*👉👉 केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांचे जाहीर उपोषण आज शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू*
घर घर तुलसी श्री ठाकुर सेवा निःशुल्क विवाह हेतु सम्पर्क
🙏🏻घर घर तुलसी श्री ठाकुर सेवा🙏🏻
निःशुल्क विवाह हेतु सम्पर्क
करें-9837053436
निःशुल्क श्री विग्रह प्राप्ति के लिए Whatsapp करें -8192911569
श्री राधे,हरि: शरणम ‘जन’ द्वारा सेवायत श्रद्धेय स्वामी रामगोविन्द दास ‘भाईजी’ के सानिध्य में हल्द्वानी में कुमाऊँ क्षेत्र के प्रथम सामूहिक 111 कन्यादान वैदिक विवाह सामारोह एवम श्री वृन्दावन धाम के विश्व विख्यात कथा व्यास श्री गौरव कृष्ण गोस्वामी जी द्वारा श्रीमद्भागवत कथा का दिव्य आयोजन के साथ ही जो परिवार भगवान श्री कृष्ण जी के बाल स्वरुप की सेवा जिन्हें हम आप भाव से लडडू गोपाल जी कहते हैं उनको अपने घर में स्थापित करना चाहते हैं वह सनातनी परिवार भी श्री भागवत मण्डप में आकर हमसे निःशुल्क श्री मूर्ति प्राप्त कर सकते हैं,जिसके लिए पूर्व में पंजीकरण अनिवार्य है
कृपया विवाह सम्बन्धी सूचना यथायोग्य तक अवश्य पहुँचायें,
निःशुल्क विवाह हेतु सम्पर्क करें-9837053436
निःशुल्क श्री विग्रह प्राप्ति के लिए WhatsApp करें- 8192911569
🙏🏻श्री राधे 🙏🏻#111कन्यादानहल्द्वानीहरिशरणमजन
#गौरवकृष्णगोस्वामीहल्द्वानीहरिशरणमजन #मृदुलकृष्णगोस्वामीहल्द्वानीहरिशरणमजन #gauravkrishnagoswamihaldwani
#mridulkrishnagoswamihaldwani
‘थापा’
‘थापा’
नको लेका मारु थापा
असो खऱ्या असो खोटे
एक लाविन म्हणतो झाड
आज होय उद्या नाय
परवा तर काय खर
सखा म्हणे एक लाविल
तुका म्हणे चार लावली
एक गेले चार गेले
रोप वाळुनच रानात पडले
क्षणात म्हणे जंगल मित्र
क्षणात करे त्याचि कत्तल
आज म्हणे वक्ष सोयरा
क्षणात करे त्याला बावरा
घडित म्हणे वक्षारोपन करु
घडित म्हणे मस्त इमारत उभारु
ताबडतोब जाई झाड तोडाय भरारी
राम म्हणे झाड लावु
सिता म्हणे पाणि घालु
लक्षुमन म्हणे खत घालु
खत गेल पाणि गेल
झाड उपाशिच मेल
दर्शन घेतो रामवर्मा झाडे लावा रे तुम्ही झाडे लावा रे
लिखाण :- रामवर्मा आसबे
अध्यक्ष:- आत्मनिर्भर उद्योग समुह
संपादक:- नमोन्युजनेशन
संपादक:- हिंदुस्थान 24 न्युज
संपर्क:- 9767010050
:- 9130605050
एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू सदस्य पूजा लटवाल नेतृत्व में
एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू सदस्य पूजा लटवाल नेतृत्व में
संस्था के माध्यम से नशे से ग्रसित लोगों को नशा से मुक्ति दिलाने के लिए हल्द्वानी में नशा मुक्ति पुनर्वास केन्द्र एवं हस्तशिल्प प्रशिक्षण केन्द्र का यथाशीघ्र निर्माण कराकर नशे से ग्रसित लोगों को निशुल्क नशा मुक्त इलाज एवं हस्तशिल्प प्रशिक्षण देने के लिए संस्था पदाधिकारियों ने कुमाऊं कमिश्नर दीपक रावत को ज्ञापन दिया
इस दौरान एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू सचिव नन्दकिशोर आर्या ने संयुक्त रूप से कहा की संस्था के द्वारा विगत कई वर्षों से नैनीताल जिला हल्द्वानी में नशा मुक्ति पुनर्वास केन्द्र के अंतर्गत नशा मुक्ति पुनर्वास केन्द्र एवं हस्तशिल्प प्रशिक्षण केंद्र का निर्माण कराने के लिए लगातार माँग की जा रही है जिसे उत्तराखंड सरकार ने पूर्व कैबिनेट के द्वारा स्वीकृति भी दे चुकी है लेकिन कई महीने बीत जाने के बाद भी आज तक नशा मुक्ति पुनर्वास केन्द्र से संबंधित कोई कार्य नहीं किया गया है इसलिए आज संस्था ने पुनः कुमाऊं कमिश्नर दीपक रावत को पत्र देकर यह माँग कि है कि हल्द्वानी में नशा मुक्त पुनर्वास केन्द्र एवं हस्तशिल्प प्रशिक्षण केन्द्र का यथाशीघ्र निर्माण कराकर नशे से ग्रसित लोगों को नियमित रूप से निशुल्क नशा मुक्त इलाज एवं हस्तशिल्प प्रशिक्षण देकर नशे से ग्रसित व्यक्तियों के जीवन को अंधकार में जाने से बचाने कृपा करें
इस दौरान ज्ञापन देने में संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू सचिव नन्दकिशोर आर्या कोषाध्यक्ष बलराम हालदार पूजा लटवाल संदीप यादव नीलेश गुप्ता गोविन्द मिस्त्री मुकेश कुमार सूरज मिस्त्री सुशील राय दीपक प्रजापति लोग उपस्थित रहे
आमचे जिवाभावाचे मित्र मार्गदर्शक देशपांडे उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.श्री उदय देशपांडे काका यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा:- रामवर्मा आसबे

आमचे जिवाभावाचे मित्र मार्गदर्शक देशपांडे उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.श्री उदय देशपांडे काका यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
तुमचे जिवन सुखि आनंदी निरोगी राहुन अशिच आधाराचि काटि म्हणून आमच्या पाठिशी आधार ध्याल हिच इच्छा शुभेच्छा
शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे
अध्यक्ष:- आत्मनिर्भर उद्योग समुह
संपादक:- नमोन्युजनेशन
सहसंपादक:- हिंदुस्थान24न्युज
जैन धर्म के चौबीसवे तथा अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी जी के जन्म कल्याणक तथा भारतीय संविधान निर्माता बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी के जन्मदिवस पर हार्दिक शुभकामनाएँ🚩
जैन धर्म के चौबीसवे तथा अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी जी के जन्म कल्याणक तथा भारतीय संविधान निर्माता बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी के जन्मदिवस पर हार्दिक शुभकामनाएँ🚩😊
दिनांक :-14-अप्रैल-2022
वार:-गुरुवार
तिथी :-13त्रयोदशी:-27:56
पक्ष :-शुक्लपक्ष
माह:-चैत्र
नक्षत्र:-पूर्वाफाल्गुनी:-09:55
योग:-वृद्धि :-09:50
करण:-कोलव :-16:28
चन्द्रमा:-सिंह 15:54/कन्या
सुर्योदय:-06:09
सुर्यास्त:-18:54
दिशा शुल…..दक्षिण
निवारण उपाय:-दही का सेवन
ऋतु :-बसंत
गुलीक काल:-09:20से 10:56
राहू काल:-14:07से15:43
अभीजित….12:06से12:57
विक्रम सम्वंत ………2079
शक सम्वंत …………1944
युगाब्द ………………5123
सम्वंत सर नाम:-नल
🌞चोघङिया दिन🌞
शुभ:-06:09से07:45तक
चंचल:-10:56से12:32तक
लाभ:-12:32से14:07तक
अमृत:-14:07से15:43तक
शुभ:-17:18से18:54तक
🌗चोघङिया रात🌓
अमृत:-18:54से20:18तक
चंचल:-20:18से21:43तक
लाभ:-00:31से01:55क
शुभ:-03:20से04:44तक
अमृत:-04:44से06:08तक
आज के विशेष योग
वर्ष का 013वाँ दिन, प्रदोष, महावीर जयंती (जैन), अनंग त्रयोदशी, वैशाखी अम्बेडकर जयंती, श्री महावीर जन्मकल्याणक, सुर्य अश्विनी (मेष)मे 08:40,मु.30,साम्यार्ध,पुण्यकाल सूर्योदय से 12:42,चैत्र संक्रान्ति, मीनमास समाप्त, मेष संक्रान्ति, विषु, वैशाखी, मेषादि, चिरोबा, कडकपूजा, श्थिरयोग 09:55से सूर्योदय, वज्रमुसलयोग 09:55 से सूर्योदय
🏡वास्तु टिप्स🏢🏡
जीवन में मिठास लाने के लिए मिट्टी के पात्र में शहद रखना चाहिए।
*🌅सुविचार🌅👏*
जीवन मे किसी को परखने का नही हमेशा “समझने “का प्रयास करिए..। 👍🏻
*💊💉आरोग्य उपाय🌱🌿*
*भूख को शांत करने में मदद करे केला -*
कच्चे केले में मौजूद पेक्टिन और रेजिसटेंट स्टार्च तथा दूसरे कई पोषक तत्व भूख को नियंत्रित करने का काम करते हैं। कच्चा केला खाने से समय-समय पर भूख नहीं लगती है और हम जंक फूड और दूसरी अस्वस्थ चीजें खाने से बच जाते हैं।
*🐑🐂 राशिफल🐊🐬*
आज सूर्योदय के समय चन्द्रमा सिंह राशि में है। 03:55pm के बाद कन्या राशि में आ जाएंगे। आज सूर्य मेष में आ जाएंगे व 30 दिन इसी राशि में रहेंगे। सूर्योदय के समय पूर्वाफाल्गुनी नक्षत्र है। सूर्य मीन व गुरु कुम्भ तथा शनि मकर राशि में हैं। केतु वृश्चिक में है। आज की सबसे महत्वपूर्ण बात यह है कि सूर्योदय के समय चंद्रमा पूर्वाफाल्गुनी में है। शेष ग्रह स्थितियां पूर्ववत हैं। ग्रहों के गोचर का लाभ वृष व कन्या राशि के जातकों को बहुत बेहतर मिलेगा। तुला व मकर के जातकों को आज स्वास्थ्य के प्रति सचेत रहना होगा। मिथुन व कर्क राशि के लोग आज राजनीति में सफल रहेंगे। आइए अब जानते हैं आज का विस्तृत राशिफल।
1. मेष राशिफल-
03:55pm के बाद आज व्यवसाय में किसी बात को लेकर नया अनुबंध हो सकता है। चन्द्रमा का खष्ठम गोचर आपकी व्यावसायिक योजनाएं सफल करेंगे। सफेद व पीला रंग शुभ है। तिल का दान करें।
2. वृष राशिफल-
शनि का नवम व 03:55pm के बाद चन्द्रमा का सप्तम गोचर व्यवसाय में आज कोई बड़ा कार्य दे सकता है। स्वास्थ्य में लापरवाही से बचें। नीला व सफेद रंग शुभ है। राजनीति में सफलता मिलेगी। उड़द का दान करें।
3. मिथुन राशिफल-
आज छात्र सफल रहेंगे। आईटी व बैंकिंग जॉब के करियर में कल के बाद प्रोमोशन संभावित है। मकर व तुला राशि के मित्र से लाभ होगा। सफेद व बैंगनी रंग शुभ है।
4. कर्क राशिफल-
जॉब में सफलता से प्रसन्न रह सकते हैं। गुरु व शनि मित्रों की सहायता से बड़ा कार्य करवाएगा। 06:55am के बाद धार्मिक अनुष्ठान की योजना फलीभूत होगी। पीला व सफेद रंग शुभ है।
5. सिंह राशिफल-
जांब में कार्यों की अधिकता को लेकर तनाव रहेगा। आध्यात्म की तरफ प्रेरित होंगे। धार्मिक अनुष्ठान की योजना बनेगी। नारंगी व सफेद रंग शुभ है। व्यवसाय में सफलता मिलेगी।
6. कन्या राशिफल-
आज 03:55pm के बाद चन्द्रमा इसी राशि में है। शिक्षा में उन्नति है। कोई रुका सरकारी पूर्ण होगा। गुरु व सूर्य गोचर जॉब में लाभ प्रदान करेंगे। राजनीतिज्ञ सफल रहेंगे। लाल व सफेद रंग शुभ है।
7. तुला राशिफल-
आज जॉब में दायित्व में कुछ परिवर्तन की स्थिति हो सकती है। कर्क या तुला राशि के उच्चाधिकारियों से जॉब में लाभ की संभावना रहेगी। नीला व हरा रंग शुभ है। श्री सूक्त का पाठ करें।
8. वृश्चिक राशिफल-
गुरु व बुध शिक्षा के लिए अनुकूल हैं। राजनीतिज्ञ सफल रहेंगे। हरा व लाल रंग शुभ है। उड़द व मूंग दान करें। बिजनेस में लाभ के लिए श्री सूक्त का पाठ करें।
9. धनु राशिफल-
पॉलिटिक्स में सफलता की प्राप्ति होगी। स्वास्थ्य सुख में संघर्ष है। धन आगमन होने के संकेत हैं। नारंगी व हरा रंग शुभ है। सप्तश्लोकी दुर्गा का पाठ लाभदायक है।
10. मकर राशिफल-
आज का दिन मंगलमय हैं। व्यवसाय में लाभ संभावित है। कनकधारास्तोत्र का पाठ करें। हरा व सफेद रंग शुभ है।
11. कुंभ राशिफल-
शनि व चन्द्रमा आपकी पारिवारिक योजना को विस्तार देंगे। राजनीतिज्ञ सफल रहेंगे। स्वास्थ्य से सुख मिल सकता है। अरण्यकाण्ड का पाठ करें। पीला व नारंगी रंग शुभ है।
12. मीन राशिफल-
जॉब में किसी बात को लेकर थोड़ा विवाद हो सकता है। पॉलिटिशियन सफल रहेंगे। राजनीति से सम्बद्ध लोग सफलता की प्राप्ति करेंगे। लाल व हरा रंग शुभ है। हनुमानबाहुक का पाठ करें।ओमपेशवा
☀️☀️☀️ सत्य मेव जयते ☀️☀️☀️