Home Blog Page 136

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 25 जुलाई 2023 दिन – मंगलवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 25 जुलाई 2023*
*⛅दिन – मंगलवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – अधिक श्रावण*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – सप्तमी दोपहर 03:08 तक तत्पश्चात अष्टमी*
*⛅नक्षत्र – चित्रा रात्रि 12:03 तक तत्पश्चात स्वाती*
*⛅योग – सिद्ध दोपहर 03:02 तक तत्पश्चात साध्य*
*⛅राहु काल – शाम 04:06 से 05:47 तक*
*⛅सूर्योदय – 06:07*
*⛅सूर्यास्त – 07:25*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:42 से 05:24 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:25 से 01:08 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – सप्तमी को ताड़ का फल खाया जाय तो वह रोग बढ़ानेवाला तथा शरीर का नाशक होता है । अष्टमी को नारियल का फल खाने से बुद्धि का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹ग्रहबाधा दूर करने का उपाय🔹*

👉🏻 *शनि, राहू-केतु आदि ग्रहों के दोष-निवारण के लिए प्रत्येक मंगलवार या शनिवार को अपने हाथ से आटे की लोई गुड़सहित प्रेमपूर्वक किसी नंदी अथवा गाय को खिलायें । कैसी भी ग्रहबाधा हो, दूर हो जायेगी ।*

*🔹ब्राह्ममुहूर्त में सोये पड़े रहने के दुष्परिणाम🔹*

*🔸जो सूर्योदय से पूर्व नहीं उठता, उसके स्वभाव में तमस छा जाता है । जीवन की शक्तियाँ ह्रास होने का और स्वप्नदोष व पानी पड़ने की तकलीफ होने का समय प्रायः रात्रि के अंतिम प्रहर में होता है । अतः प्रातःकाल सूर्योदय से पूर्व उठना चाहिए, जिससे शरीर में रज-वीर्य का ऊर्ध्वगमन हो, बुद्धि प्रखर हो तथा रोगप्रतिकारक शक्ति सुरक्षित रहे ।*

*🔹स्वास्थ्यवर्धक चोकरयुक्त आटा🔹*

*🔸प्राय: लोग खाना बनाते समय आटे को छानकर चोकर फेंक देते हैं लेकिन उन्हें यह पता नहीं कि चोकर फेंककर उन्होंने आटे के सारे रेशे (फाईबर्स) फेंक दिये हैं । चोकर स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है । चोकर के संबंध में शोध कर रहे वैज्ञानिक ने पाया कि चोकर रक्त में इम्यूनो-ग्लोब्यूलीन्स की मात्रा बढ़ाता हैं, जिससे शरीर की रोगप्रतिकारक क्षमता बढ़ती है । इससे रोगप्रतिकारक शक्ति की कमी के कारण उत्पन्न होनेवाले कई कष्टदायक रोग जैसे क्षय (टी.बी.), दमा आदि भी दूर रहते हैं ।*

*🔹चोकरयुक्त आटा खाने के लाभ🔹*

*👉 १] गेंहूँ का चोकर कब्ज हटाने में रामबाण का काम करता है । इसके प्रयोग से आँतो में चिपका हुआ मल साफ़ होता है, गैस नहीं बनती, आँते सुरक्षित व पेट मुलायम रहता है ।*

*👉 २] चोकर आमाशय के घावों को ठीक करता हैं ।*

*👉 ३] रक्तवसा (कोलेस्ट्रोल) को संतुलित करके ह्रदयरोग से भी रक्षा करता है ।*

*👉 ४] आंत्रपुच्छशोध (अपेंडिसाइटिस), अर्श (बवासीर) तथा भंगदर से बचाता है । बड़ी आँत एवं मलाशय कैंसर से भी रक्षा होती है ।*

*👉 ५] मोटापा घटाने तथा मधुमेह निवारण में भी अचूक कार्य करता है ।*

*🔸अत: अति लाभकारी चोकरयुक्त आटे का ही प्रयोग करें, भूलकर भी इसे न फेंके ।*

 

*🔹सकारात्मक ऊर्जा बढ़ाने के लिए🔹*

*🔸तुलसी की अथवा गाय की ९ बार प्रदक्षिणा करने से व्यक्ति की सकारात्मक ऊर्जा बढ़ती है… ऐसे ही ओंकार जप से सकारात्मक ऊर्जा के साथ भगवत प्रीति भी बढ़ती है तुलसी और गौ का आभा मंडल ३ मीटर की दूरी तक फैला होता है वैज्ञानिक लेमों मूर्ति ने कहा है कि गौ, तुलसी, पीपल, सफेद आंकड़ा, गोबर ये घनात्मक ऊर्जा देते हैं ।*
*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 25 जुलाई 2023 दिन – मंगलवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 25 जुलाई 2023*
*⛅दिन – मंगलवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – अधिक श्रावण*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – सप्तमी दोपहर 03:08 तक तत्पश्चात अष्टमी*
*⛅नक्षत्र – चित्रा रात्रि 12:03 तक तत्पश्चात स्वाती*
*⛅योग – सिद्ध दोपहर 03:02 तक तत्पश्चात साध्य*
*⛅राहु काल – शाम 04:06 से 05:47 तक*
*⛅सूर्योदय – 06:07*
*⛅सूर्यास्त – 07:25*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:42 से 05:24 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:25 से 01:08 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – सप्तमी को ताड़ का फल खाया जाय तो वह रोग बढ़ानेवाला तथा शरीर का नाशक होता है । अष्टमी को नारियल का फल खाने से बुद्धि का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹ग्रहबाधा दूर करने का उपाय🔹*

👉🏻 *शनि, राहू-केतु आदि ग्रहों के दोष-निवारण के लिए प्रत्येक मंगलवार या शनिवार को अपने हाथ से आटे की लोई गुड़सहित प्रेमपूर्वक किसी नंदी अथवा गाय को खिलायें । कैसी भी ग्रहबाधा हो, दूर हो जायेगी ।*

*🔹ब्राह्ममुहूर्त में सोये पड़े रहने के दुष्परिणाम🔹*

*🔸जो सूर्योदय से पूर्व नहीं उठता, उसके स्वभाव में तमस छा जाता है । जीवन की शक्तियाँ ह्रास होने का और स्वप्नदोष व पानी पड़ने की तकलीफ होने का समय प्रायः रात्रि के अंतिम प्रहर में होता है । अतः प्रातःकाल सूर्योदय से पूर्व उठना चाहिए, जिससे शरीर में रज-वीर्य का ऊर्ध्वगमन हो, बुद्धि प्रखर हो तथा रोगप्रतिकारक शक्ति सुरक्षित रहे ।*

*🔹स्वास्थ्यवर्धक चोकरयुक्त आटा🔹*

*🔸प्राय: लोग खाना बनाते समय आटे को छानकर चोकर फेंक देते हैं लेकिन उन्हें यह पता नहीं कि चोकर फेंककर उन्होंने आटे के सारे रेशे (फाईबर्स) फेंक दिये हैं । चोकर स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है । चोकर के संबंध में शोध कर रहे वैज्ञानिक ने पाया कि चोकर रक्त में इम्यूनो-ग्लोब्यूलीन्स की मात्रा बढ़ाता हैं, जिससे शरीर की रोगप्रतिकारक क्षमता बढ़ती है । इससे रोगप्रतिकारक शक्ति की कमी के कारण उत्पन्न होनेवाले कई कष्टदायक रोग जैसे क्षय (टी.बी.), दमा आदि भी दूर रहते हैं ।*

*🔹चोकरयुक्त आटा खाने के लाभ🔹*

*👉 १] गेंहूँ का चोकर कब्ज हटाने में रामबाण का काम करता है । इसके प्रयोग से आँतो में चिपका हुआ मल साफ़ होता है, गैस नहीं बनती, आँते सुरक्षित व पेट मुलायम रहता है ।*

*👉 २] चोकर आमाशय के घावों को ठीक करता हैं ।*

*👉 ३] रक्तवसा (कोलेस्ट्रोल) को संतुलित करके ह्रदयरोग से भी रक्षा करता है ।*

*👉 ४] आंत्रपुच्छशोध (अपेंडिसाइटिस), अर्श (बवासीर) तथा भंगदर से बचाता है । बड़ी आँत एवं मलाशय कैंसर से भी रक्षा होती है ।*

*👉 ५] मोटापा घटाने तथा मधुमेह निवारण में भी अचूक कार्य करता है ।*

*🔸अत: अति लाभकारी चोकरयुक्त आटे का ही प्रयोग करें, भूलकर भी इसे न फेंके ।*

 

*🔹सकारात्मक ऊर्जा बढ़ाने के लिए🔹*

*🔸तुलसी की अथवा गाय की ९ बार प्रदक्षिणा करने से व्यक्ति की सकारात्मक ऊर्जा बढ़ती है… ऐसे ही ओंकार जप से सकारात्मक ऊर्जा के साथ भगवत प्रीति भी बढ़ती है तुलसी और गौ का आभा मंडल ३ मीटर की दूरी तक फैला होता है वैज्ञानिक लेमों मूर्ति ने कहा है कि गौ, तुलसी, पीपल, सफेद आंकड़ा, गोबर ये घनात्मक ऊर्जा देते हैं ।*
*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

खोट्या ॲट्रॉसिटीचा निषेध म्हणून रेडा गावातील मराठा समाजाच्यावतीने पुकारलेल्या रेडा गाव बंदला कडकडीत बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद 

img 20230718 wa0025
इंदापूर तालुक्यातील रेडा गावातील मराठा समाजातील पदाधिकारी, युवकांवर आणि पवार कुटुंबावरती चार अॅट्रोसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून विनाकारण मराठा समाजातील युवकांना अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये नावे नोंदवण्यात आली आहेत‌ त्या संदर्भात मराठा समाजाच्या वित्ताने तीव्र निषेध करत रेडा गाव बंदची दिली होती. या पुकारलेल्या बंदला रेडा गावातील मराठा समाजासह इतर समाजाने प्रतिसाद देत अतिशय स्वतःहून कडकडीत गाव बंद ठेवून प्रतिसाद दिला आहे‌.

 

रेडा गावातील दोनशे ते तीनशे लोकांनी एकत्र येत निषेध केला.रेडा गावातील सर्व किराणा दुकान इतर व्यवसायिक, व्यापाऱ्याचे दुकाने, व्यावसायिक यांनी आपली दुकाने बंद ठेवून ग्रामस्थांच्या बंदला प्रतिसाद दिला आहे. तसेच निरा -भिमा सहकारी साखर कारखान्यावरती ही बाजारपेठा आणि व्यापारी वर्गांनी आपली दुकाने ,व्यावसायिक उद्योग बंद ठेवूनही या बंंदला मोठा प्रतिसाद दिला आहे. या बंदवेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडुन मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सुद्धा गावात शांतता राखावे असे आहावान केले आहे.

 

तसेच मराठा समाजातील काही ग्रामस्थांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आमचे वार्ताहर यांच्याशी बातचीत केले असता त्यांनी असे म्हणाले की, सदर रेड्या गावाला वेगळ्या प्रकारचे वळण लागला असून कुठल्याही छोट्या मोठ्या कारणासाठी खोटे अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल केले जातात आणि नाहक समाजातील इतर समाजातील लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे पवार कुटुंब गावातील मराठा कुटुंब यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. आणि नाहक त्रास होत आहे. त्यामुळे गावात सध्या तणावाचे वातावरण आहे. सदर खोट्या अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करणाऱ्या माने कुटुंबावर प्रशासनाकडून तात्काळ कडक कारवाई करावी अन्यथा आज रेडा गाव बंद ठेवले असून येत्या काही दिवसांमध्ये इंदापूर तालुका बंद ठेवणार असल्याचेही बोलले जात आहे.

 

तसेच ठिक ठिकाणी रस्ता रोको आणि प्रत्येक गावामध्ये मराठा समाज तीव्र निषेध करेल असेही मराठा समाजाच्या ग्रामस्थांनी आणि पदाअधिकारी बोलताना आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.सदर खोट्या अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करणाऱ्या माने कुटुंबावर प्रशासन कडक कारवाई करणार का ? आणि पवार कुटुंबावरती आणि मराठा समाजातील युवकांवरती होणाऱ्या अन्याय, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, गावातील पदाधिकारी राजकीय सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यावरती होणाऱ्या अन्याला न्याय देणार का? याकडे इंदापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. पवार कुटुंब व भटक्या समाजाकडूनही मोठ्या प्रमाणात तालुकाभर आंदोलन केले जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 19 जुलाई 2023 दिन – बुधवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 19 जुलाई 2023*
*⛅दिन – बुधवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – अधिक श्रावण*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – द्वितीया 20 जुलाई प्रातः 04:30 तक तत्पश्चात तृतीया*
*⛅नक्षत्र – पुष्य सुबह 07:08 तक तत्पश्चात अश्लेषा*
*⛅योग – वज्र सुबह 10:26 तक तत्पश्चात सिद्धि*
*⛅राहु काल – दोपहर 12:46 से 02:26 तक*
*⛅सूर्योदय – 06:05*
*⛅सूर्यास्त – 07:27*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:40 से 05:22 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:25 से 01:07 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – चन्द्र-दर्शन (शाम 07:27 से रात्रि 08:48 तक)*
*⛅विशेष – द्वितीया को बृहती (छोटा बैंगन या कटेहरी) खाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹धन आरोग्य एवं शांति की प्राप्ति के लिए🔹*

*🔸जो व्यक्ति चतुर्मास में अथवा अधिक मास ( पुरूषोत्तम ) में भगवान को कनेर के पुष्प अर्पित करता है, उस पर लक्ष्मी जी की कृपा बनी रहती हैं । उसे आरोग्य एवं शांति की प्राप्ति होती है तथा उसके संकट दूर होते हैं ।*

*🔸मनोबल व आत्मबल वृद्धि हेतु🔸*

*🔹जो किसीके सामने बोलने में हिचकिचाते या भय करते हैं, वे रोज सोते समय फिटकरी के चूर्ण से दाँत साफ करें व बुधवार को देशी गाय को हरी घास खिलाएं । इससे उनमें मनोबल बढ़ेगा व हिचकिचाहट भी कम होगी ।*

*🔹इससे भी सरल और उत्तम उपाय जो मनोबल तो क्या सीधे आत्मबल जगाता है, वह है रोज १०-१५ मिनट या अधिक ॐकार का दीर्घ (लम्बा) गुंजन करना । साथ में आश्रम की समितियों के सेवाकेन्द्रों पर उपलब्ध ‘निर्भय नाद’ व ‘जीवन रसायन’ पुस्तकों का पठन, मनन भी करें तो सोने में सुहागे का काम करेगा ।*

*🌹 पूज्य बापूजी बताते हैं : “जब डर लगे तो अपने शुद्ध ‘मैं’ की ओर भाग जाओ या दौड़ के आओ । ‘हो-होकर क्या होगा ? मैं निर्भीक हूँ । ॐ….ॐ…..ॐ…. मैं अमर आत्मा हूँ । हरि ॐ…..ॐ….ॐ….’ ऐसा चिन्तन करो तो भय भाग जाएगा ।”*

*🔹छः बातों से बचो🔹*

*🔸देवर्षि नारद ने गालव ॠषि से कहा है: “चाहे साधु हो या सर्वसामान्य व्यक्ति, सभी को इन छ: बातों से बचना चाहिए”:*
*1. रात को घूमना ।*
*2. दिन में नींद लेना ।*
*3. आलस्य का आश्रय लेना ।*
*4. चुगली करना ।*
*5. गर्व करना ।*
*6. अति परिश्रम करना अथवा परिश्रम से बिल्कुल दूर रहना । क्योंकि अधिक परिश्रम से साधन भजन की क्षमता बिखर जायेगी और अधिक आराम से आलस्य आयेगा ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

सुरक्षित वाहतूकीसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे- पोलीस आयुक्त रितेश कुमार

पुणे, दि. १८: शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस यांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.

पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. मितेश घट्टे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, अतुल आदे आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त श्री. कुमार यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांची घर ते शाळेदरम्यानच्या वाहतुकीदरम्यान अपघात किंवा इतर प्रकारे जीवितास, शारीरिक, मानसिक धोक्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी स्कूल बस नियमावलींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्कूल बसमध्ये मदतनीस (अटेंडन्ट), मुलींची वाहतूक होणाऱ्या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस असणे बंधनकारक आहे. या बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असावेत. या बाबींची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे.

*रात्री प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम*
पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान कंपन्या व आदी ठिकाणी रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला तसेच एकूणच रात्री प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ऑटोरिक्षा, टॅक्सी आदींच्या तपासणीसाठी पोलीस विभाग, वाहतूक शाखा तसेच परिवहन विभागाने संयुक्त विशेष मोहीम हाती घ्यावी, अशा सूचनाही रितेश कुमार यांनी दिल्या.

रात्रीच्या वेळी अडवून अव्वाच्या सव्वा प्रवासभाडे मागणे, चोऱ्या, प्रवाशांना मारहाण तसेच अन्य गैरप्रकार घडल्याचे लक्षात घेऊन रात्री नाकाबंदीच्यावेळी सर्व वाहनांची कसून तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट जप्त करणे व वाहने अटकावून ठेवणे आदी कठोर पावले उचलावीत, असेही निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले.

श्री. कर्णिक म्हणाले, सर्व संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावलीनुसार काम होत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. मगर म्हणाले, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदांनी आपल्या क्षेत्रातील शासकीय, खासगी शाळात शालेय परिवहन समिती स्थापन झाल्याची खात्री करावी. दर तीन महिन्याला बैठका आयोजित करुन या विषयाबाबत संवेदनशीलता, जागरुकता निर्माण करावी. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी पूर्वीपासूनच सतर्क असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचा शाळेबरोबर सामंजस्य करार करणे शाळांची जबाबदारी आहे. या वाहनांचे वैध योग्यता प्रमाणपत्र असणे व वाहनाच्या रचनेत स्कूल बस नियमावलीनुसार आवश्यक त्या सुधारणा केलेल्या असणे आवश्यक आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने याकडे विशेष लक्ष द्यावे. शाळेसोबत करार नसलेल्या खासगी प्रवासी वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही हे पाहणे शाळेची तसेच शालेय परिवहन समितीची जबाबदारी आहे. विनापरवानगी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास परिवहन विभाग तसेच पोलीसांच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

श्री. भोर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात स्कूल बस विद्यार्थी वाहतूक समितीचे काम सुलभपणे आणि प्रभावी पद्धतीने होण्यासाठी https://schoolbussafetypune.org हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ९ हजार ६६३ हजार स्कूल बस असून ५ हजार ७३१ शाळांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. उर्वरित सर्व शाळांनी त्यावर नोंदणी करावी यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने जानेवारी ते १० जुलै २०२३ दरम्यान ७०९ स्कूल बस तसेच ४१७ इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये १७८ स्कूल बस व ८४ इतर वाहने दोषी आढळली व ३५ वाहने अटकावून ठेवण्यात आली. या कारवाईत नियमांच्या उल्लघनाबद्दल २९ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.

सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

पुणे दि १७ : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंड यांच्यामार्फत सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ शारीरिक चाचणीमधील १ हजार ९४४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले असून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मेरी मेमोरीयल स्कूल दौंड व वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यालय दौंड येथे घेण्यात येणार असल्याची माहिती दौंड राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ च्या समादेशक विनीता साहू यांनी दिली आहे.

लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवारांनी २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेला येताना उमेदवारांनी महाआयटी यांनी ई-मेलद्वारे दिलेले शारिरीक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची रंगीत प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटो आणणे आवश्यक आहे. तसेच मैदानी चाचणीसाठी पुरविण्यात आलेले ओळखपत्र घेऊन येणे अनिवार्य आहे.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तु किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅग आणू नयेत. बॅग व त्यातील वस्तू गहाळ अथवा चोरीस गेल्यास त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे.लेखी परीक्षेत उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये, अशी बाब निदर्शनास आल्यास तात्काळ भरती प्रमुखांशी संपर्क साधावा.

पोलीस भरतीमध्ये कोणत्याही अमिषाला अथवा भूलथापांना बळी पडू नये. लाच देणे अथवा घेणे कायद्याने गुन्हा असून असे आढळून आल्यास लाचलुचपत विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा. परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड यांच्या ०२११७- २६२३४७ किंवा ७२७६७६८३४७ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा www.mahapolic.gov.in व www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
0000

सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

पुणे दि १७ : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंड यांच्यामार्फत सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ शारीरिक चाचणीमधील १ हजार ९४४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले असून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मेरी मेमोरीयल स्कूल दौंड व वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यालय दौंड येथे घेण्यात येणार असल्याची माहिती दौंड राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ च्या समादेशक विनीता साहू यांनी दिली आहे.

लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवारांनी २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेला येताना उमेदवारांनी महाआयटी यांनी ई-मेलद्वारे दिलेले शारिरीक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची रंगीत प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटो आणणे आवश्यक आहे. तसेच मैदानी चाचणीसाठी पुरविण्यात आलेले ओळखपत्र घेऊन येणे अनिवार्य आहे.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तु किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅग आणू नयेत. बॅग व त्यातील वस्तू गहाळ अथवा चोरीस गेल्यास त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे.लेखी परीक्षेत उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये, अशी बाब निदर्शनास आल्यास तात्काळ भरती प्रमुखांशी संपर्क साधावा.

पोलीस भरतीमध्ये कोणत्याही अमिषाला अथवा भूलथापांना बळी पडू नये. लाच देणे अथवा घेणे कायद्याने गुन्हा असून असे आढळून आल्यास लाचलुचपत विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा. परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड यांच्या ०२११७- २६२३४७ किंवा ७२७६७६८३४७ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा www.mahapolic.gov.in व www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
0000

पीक विमा योजनेमध्ये ६६ लाख शेतकऱ्यांचा सहभाग- कृषी आयुक्त सुनील चव्हाण

पुणे दि १७ : राज्य शासनाच्या एक रुपया पीक विमा योजनेमध्ये आजपर्यंत ६६ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

राज्यात विमा संरक्षित क्षेत्र ४२.३० लाख हेक्टर आहे. राज्याचे १ ते १७ जुलैपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ३८९.१ मिमी असून यावर्षी आत्तापर्यंत २९४.६० मिमी म्हणजे सरासरीच्या ७६ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत राज्यामध्ये ५२ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के, १३६ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के तर १०९ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला असून ५८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून आजपर्यंत ८८.४४ लाख हेक्टरवर (६२ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

*कापूस व सोयाबीनची ८३ टक्के पेरणी*
राज्यात पेरणीच्या कामास वेग आला असून कापूस व सोयाबीन पिकाच्या उपलब्ध क्षेत्राच्या तुलनेत सरासरी ८३ टक्के पेरणी झाली आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरु आहेत.

राज्यात गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत १०० टक्के बियाणांचा पुरवठा झाला आहे. सद्यस्थितीत उपलब्ध ४८.३४ लाख मे. टन खतापैकी २१.३१ लाख मे. टन खतांची विक्री झाली असून २७.०३ लाख मे. टन खत उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी खत खरेदीची पावती व टॅग जपून ठेवावेत. कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!